नवविधाभक्तीमधील कीर्तनातून भक्ती आणि समाजप्रबोधनाचे कार्य करण्याची दृढ इच्छा मनी धरणार्या, अमृता करंबेळकर यांच्याविषयी...
Read More
‘श्री नरकेसरी प्रकाशन संस्थे’च्या हिंगणा एमआयडीसी परिसरातील ‘तरुण भारत’च्या ‘मधुकर भवन’ या नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा गुरुवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी बोलताना सरसंघचालकांनी रा. स्व. संघाची वाटचाल, ‘तरुण भारत’चा प्रवास यांसह पाच विषयांसंबंधीच्या प्रबोधनाची आवश्यकताही प्रकर्षाने अधोरेखित केली. तसेच ‘तरुण भारत’ वृत्तपत्राबरोबरच अन्य माध्यमांनीही
‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग॥ मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी॥’ सावता महाराजांच्या अशा पुण्य विचारांचा वारसा आपल्याला लाभल्याने बहुतांश समाज जात म्हणून जरी एकत्रित येण्यास इतर जातींपेक्षा कमी पडत असेल, तरीपण देव, देश, धर्माच्या प्रत्येक घटकात सम्मिलीत व नेतृत्व करण्यात पुढाकार घेताना दिसतो. सावता महाराजांच्या आजच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे विचार आचरणात आणण्याचा संकल्प करुया.
नुपूर शर्मांच्या निमित्ताने भारताला आरोपीच्या पिंजर्यात उभे करण्याचा प्रयत्न कसा झाला, हे समजून घेणे आवश्यक आहे. देश एक महत्त्वाची शक्ती म्हणून आकाराला येत आहे. हा प्रवास समजून घेतला पाहिजे.
केंद्रामध्ये मोदी सरकार आल्याने सध्या हिंदूंची ओळख पुन्हा एकदा नव्याने उजळू लागली. नुसती उजळत नसून, तर पुन्हा हिंदू धर्माला आणि सोनेरी दिवस पाहण्याची संधी मिळू लागली आहे. मात्र, यातही हिंदूद्वेष्ट्या राज्यकर्त्यांबरोबरच पुरोगामी पत्रकारितेच्या मशाली मिरवणार्या दैनिकांना हिंदू धर्मावर टिंगलटवाळी करण्याचे दिवास्वप्न पडू लागले
काशी विश्वनाथ – ज्ञानवापी प्रकरणी प्रथम सर्वेक्षणावर मुस्लिम पक्षाचे आक्षेप मागवायचे की प्रार्थनास्थळ कायदा सदर प्रकरणास लागू होतो की नाही, हे तपासायचे; याविषयी निर्णय मंगळवारी वाराणसी जिल्हा न्यायालयाद्वारे दिला जाणार आहे
आज सबंध व्यक्ती, कुटुंब, समाज, देश, राष्ट्र व विश्वाच्या सर्वांगीण कल्याणासाठी आत्म्याचा आवाज ऐकणारे संतसुजन हवेत. ‘आकूती’ म्हणजेच आत्म्याची ध्वनी न ऐकता मनात येईल, तसे व्यर्थ बोलल्यामुळे व वागल्यामुळे सार्या जगाची प्रचंड हानी होत आहे. सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरत चालले आहे. ईश्वर करो... सर्वांच्या हृदयात ‘आकूती’ म्हणजेच आत्म्याचा आवाज ऐकण्याचे सामर्थ्य वाढत राहो!
काशी विश्वनाथ मंदिर- ज्ञानव्यापी मशिदीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार वाराणसी दिवाणी न्यायालयाचा आदेश ; राज्य सरकार करणार खर्च
माणूस येन-केन प्रकारे धन मिळवून मोठ-मोठाली घरे बांधतोय, जमीन-जुमला व मोटारगाड्या आणि अनेक महागड्या वस्तू घेऊन संपत्तीचे प्रदर्शन करीत आनंदी बनण्याचा व सुमनस होण्याचा प्रयत्न करतोय, पण हा शाश्वत आनंद नाही. जोपर्यंत आत्मज्ञानाचा, वैदिक सत्य ज्ञानाचा सूर्य पाहणार नाही, तोवर तो खर्या सुख व आनंदापासून तो वंचित राहणार...!
साधनमार्गात उपयोगी पडणार्या ग्रंथांची लक्षणे स्वामींनी दासबोधात विस्तारपूर्वक सांगितली आहेत. त्याचे थोडक्यात सार म्हणजे ज्याच्या अभ्यासाने विरक्ती येते, आपल्यातील दोष सुधारतात तो खरा ग्रंथ. ज्याच्या अभ्यासाने धैर्य उत्पन्न होते, परोपकाराची सद्बुद्धी होते, देहसुखाची लालसा मावळते तो ग्रंथ या नावास योग्य. ज्यातून परमार्थ साधना कळते, आत्मज्ञान प्राप्त होते तो खरा ग्रंथ.
केवळ पोट भरण्यासाठी मी अनेक कुकर्मे केली, आता हे सर्व थांबवून सत्संगाचा शोध घेतला पाहिजे. त्यांच्या संगतीत राहून सद्विचाराने पुण्यकर्माने उर्वरित आयुष्य व्यतित केले पाहिजे, अशी उपरती ज्याला होते, त्याला शास्त्रकारांनी ‘मुमुक्ष’ म्हटले आहे. प्रापंचिक स्वार्थ, घमेंड सोडून दिल्याने ‘मुमुक्ष’ला काहीतरी परमार्थ करण्याची इच्छा होते. संतसज्जनांबद्दल ममत्व वाटायला लागून तो आत्मचिंतनाकडे वळतो.
सुन्नी वक्फ बोर्डाला न्यायालयाचा झटका
ओबीसी आयोगास ६ महिन्यांची मुदतवाढ ;केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
समर्थ रामदासस्वामी आणि कल्याणस्वामी ही गुरुशिष्याची अलौकिक जोडी त्या काळात महाराष्ट्राने पाहिली. आदर्श गुरुशिष्याची जी लक्षणे समर्थांनी दासबोधात सांगितली आहेत, त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे समर्थ रामदासस्वामी आणि त्यांचा शिष्योत्तम कल्याणस्वामी.
मरावे परी कीर्तिरूपी उरावे या उक्तीला सार्थ करत अप्पा जोशी या व्यक्तीची नव्हे, तर त्या व्यक्तीच्या ध्येयवादी कार्याची गाथा म्हणजे ‘अप्पा जोशी प्रतिष्ठान’ म्हणू शकतो.