defense budget

‘अभिनव भारत’ सांगता समारंभ आणि सावरकरांचे उद्बोधन

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी १८९८ साली ‘अभिनव भारत’ ही गुप्त क्रांतिकारी संघटना स्थापन केली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे, हा या संघटनेचा मुख्य हेतू होता. दि. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला, याचाच अर्थ ‘अभिनव भारत’च्या स्थापनेमागचा हेतू सफल झाला. म्हणूनच दि. १० मे, १९५२ या दिवशी ‘अभिनव भारत’ सांगता समारंभ पुण्यात मोठ्याप्रमाणात साजरा करण्यात आला. सलग तीन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या रूपाने हा समारंभ संपन्न झाला. सांगता समारंभस्थळी तोपर्यंतच्या क्रांतिकारकांच्या स्मृत्यर्थ एक स्मृतिस्तंभ

Read More

सावरकर, टिळक, बॉम्बपुस्तिका आणि क्रांतिकारकांचे जाळे : भाग-३

सावरकर हे एक संयमी, दूरदर्शी आणि मानवतावादी विचारवंत होते. त्यामुळे देश पारतंत्र्यात असताना आपल्याला गुलामगिरीत जखडणार्‍या परराष्ट्राविरूद्ध अपरिहार्य म्हणून त्यांनी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार केलेला असला, तरी त्याच सावरकरांनी भारत स्वतंत्र होताच आपल्या ‘अभिनव भारत’ या क्रांतिकारक संघटनेचे विसर्जन करून आता स्वतंत्र भारतात आपण सर्वांनी हिंसक वृत्तीचा त्याग करून लोकशाही नि अहिंसक मार्गांचा उपयोग करून सत्तापरिवर्तन करण्यासाठी स्वतंत्र भारताच्या संविधानाने दिलेल्या 'मतदान' या अधिकाराचाच केवळ उपयोग करावा, असे बज

Read More

‘अभिनव भारत मंदिर’ पर्यटन केंद्र म्हणून विकसित होणार?

आ. देवयानी फरांदे यांनी मंगळवारी पर्यटन मंत्र्यांकडे विकास आराखडा सादर केला

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121