पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘गरिबी हटाव’सारखा सवंग नारा देण्यापेक्षा ‘सबका साथ, सबका विकास’ची घोषणा दिली आणि दारिद्य्रनिर्मुलनाची कमाल करून दाखवली. नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर दारिद्य्रनिर्मुलन झाले, तर दुसर्या कार्यकाळात ग्रामीण भागाला सशक्त करण्याच्या अनेकानेक केंद्रीय योजनांमुळे ग्रामीण भागातील दारिद्य्र घटत आहे.
Read More