दीपावली सणानिमित्त दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी ’ठाणे’ सज्ज झाले आहे. (Traffic rule change in Thane) गुरुवार, दि. 31 ऑक्टोबर रोजी मासुंदा तलाव परिसरात तसेच राममारुती रोड, गडकरी रंगायतन चौक येथे सामाजिक संस्थांच्यावतीने आठ दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
Read More
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे
बालपणी घरात तबला पेटीवर भजन ते मोठेपणी भारतीय आणि पाश्चिमात्य संगीतामध्ये, आपल्या पार्श्वगायनाने भूरळ घालणारी मराठमोळी रॉकस्टार क्वीन पल्लवी दाभोळकर हिच्याविषयी...
डॉ. नयन दाभोळकर हे उच्चशिक्षित आणि उच्चपदावर कार्यरत असून, त्यांचे व्यक्तिमत्त्वही तितकेच समाजशील. त्यांच्या विचारकार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
ठाण्यात समन्वय प्रतिष्ठानच्यावतीने स्व. वसंतराव डावखरे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. ही स्पर्धा वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी होती. या स्पर्धेत महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील ३० पेक्षा जास्त महाविद्यालयाच्या एकूण ४६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान ही स्पर्धा दरवर्षी होणार असून जास्तीत जास्त तरुणांनी या व्यासपीठाचा लाभ घ्यावा आणि त्यातून प्रभावी वक्ते घडावेत अशी आशा बक्षीस समारंभाच्या वेळी समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. निरंजन डाव
‘लोकसत्ता’मध्ये योगेंद्र यादव यांनी शुक्रवार, दि. ७ जुलैच्या अंकात स्वामी विवेकानंदांच्या आडून संघ-भाजपवर हल्ला करणारा, तसेच दि. १६ जुलैच्या अंकात दत्तप्रसाद दाभोळकर यांनी ‘रॉक मेमोरिअल’च्या उद्दिष्टांवरच अप्रत्यक्षपणे प्रश्न उपस्थित केला आहे. त्या लेखांमधील दिशाभूल करणार्या मुद्द्यांचे खंडन करुन सत्य वाचकांसमोर आणण्यासाठीचा हा लेखप्रपंच...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासावर आणि खटल्यावर देखरेख कायम ठेवायची आवश्यकता नाही, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. तसेच देखरेख कायम ठेवण्याची दाभोलकर कुटुंबीयांची मागणी अमान्य केली. तपासाबाबत असमाधानी असलेल्या दाभोलकर कुटुंबीयांनी प्रकरणाचा तपास आणि खटल्यावर न्यायालयाने देखरेख कायम ठेवण्याची मागणी केली होती. तर विक्रम भावे आणि वीरेंद्र तावडे या आरोपींनी हस्तक्षेप याचिका करून प्रकरणावर न्यायालयाने देखरेख ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते.
संत शिरोमणी रोहिदास महाराजांचे विचार देश आणि समाजासाठी नेहेमीच प्रेरणादायी आहेत. समाजातील भेदाभेद मिटवून तसेच लिंगभेद, वर्ण भेद मिटवून समाज म्हणून एकत्र येऊन काम करने हिच संत रोहिदास यांची शिकवण असल्याचे प्रतिपादन डॉ. नयन दाभोलकर यांनी केले आहे.वसुधा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ‘संत शिरोमणी रोहिदास जीवन, विचार, कार्य’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी त्यांनी हे विचार मांडले.रवींद्र नाट्यमंदिराच्या पु. ल. देशपांडे सभागृहात रविवार, दि. २ एप्रिल रोजी हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. या वेळी प्रमुख अतिथी होत
संत शिरोमणी रोहिदास यांचे जीवन विचार आणि कार्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचे विचार व्यक्त करण्यात आलेल्या पुस्तकाचे प्रकाशन वसुधा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रविवार, दि. २ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे प्रकाशन करण्यात येणार आहे.
सुमन दाभोलकर यांचे 'चित्र मैत्रेय' हे प्रदर्शन २९ मार्च पासून नेहरू तारांगण कला दालन येथे आयोजिण्यात आले आहे. प्रदर्शनातील सहभागी चित्रकार सुमन दाभोलकर यांनी कोकणातील नयनरम्य वातावरण त्यांच्या विशिष्ट नजरेतून टिपले आहे
गानकोकिळा लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. कित्येक दशके भारतीयांच्या मनावर राज्य करणारा आवाज हरपला अशीच भावना सर्वच क्षेत्रांतून व्यक्त होते आहे
दाभोळकर हयात असतानाच त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी केलेले कार्य सुधारणेच्या कक्षेतून श्रद्धेचीच चेष्टा करण्याकडे निघून गेले होते. स्वतः डॉ. नरेंद्र दाभोळकर मात्र अशा अविवेकी उपक्रमात कधी सहभागी झाल्याचे स्मरत नाही. त्यांनी तो विवेक पाळला होता, मात्र दाभोळकरांचे नाव घेऊन ढोंगी पुरोगामी नेते होऊ इच्छिणार्यांनी या विवेकाला खूप आधीच हरताळ फासला.
महाराष्ट्राला वनसंपत्तीप्रमाणेच सागरीसंपत्तीही लाभली आहे. राज्याच्या किनारपट्टीभागात वेगवेगळ्या स्वरुपाच्या सागरी परिसंस्था आपल्याला पाहायला मिळतात. याच परिसंस्थेमधील एक परिसंस्था म्हणजे ‘खाडी’. कोकण किनारपट्टीला जैवविविधतेने संपन्न अशा अनेक खाड्या लाभल्या आहेत. त्यापैकी दाभोळ आणि आंजर्ले खाडीची ओळख करुन देणारा हा लेख...
‘कला असे मानवाचे भूषण। परी पाहिजे त्यात जीवनाचे स्मरण।’ हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आचारणात आणणाऱ्या सुमन विलास दाभोलकर याच्या अंगभूत पाषाणकलेचा घेतलेला हा आढावा...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या पिस्तुलाचा वापर हत्येत झालाच नसल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ‘सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबरोटरी’ने (सीएफएसएल) तसा अहवाल दिला.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात खरे गुन्हेगार कोण हे शोधलेच गेले नाही आणि अखेर सीबीआयकडे ते प्रकरण द्यावे लागले. सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही तेच झाले आणि आता करमुसे प्रकरणातही तेच होऊ घातले आहे. म्हणजेच गुन्हेगारांना सोडून साव पकडण्याचे काम पवारांच्या ताब्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गृहमंत्र्यांनी इमानदारीने करुन दाखवले.
शरद पवारांवर हल्लाबोल
जाळीत अडकून पिल्लांचा मृत्यू
सापडलेले पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरले होते का, याचा तपास सध्या सीबीआय करत असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले
मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील असलेल्या डॉ. अतीश दाभोलकर यांची नुकतीच इटलीस्थित 'आंतरराष्ट्रीय सैद्धांतिक भौतिकी संशोधन केंद्रा'च्या संचालकपदी निवड झाली. त्यांच्या या प्रवासाविषयी थोडक्यात
आग लागल्यामुळे खबरदारी म्हणून तात्पुरते विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे
सात दिवसांची पोलीस कोठडी
सनातन संस्थेची बाजू सातत्याने न्यायलयात मांडणारा अॅड. संजीव पुनाळेकर आणि त्याचा सहकारी विक्रम भावे या दोघांना मुंबईतून अटक केली
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे प्रतिपादन
यापूर्वी राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा १९० गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. या दुष्काळी गावांमध्ये सरकारने दिलासा देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यातच मुख्यमंत्र्यांनी ‘लोकसंवादा’तून थेट जनतेशी संवादासाठी उचललेले पाऊल हे नक्कीच स्वागतार्ह म्हणावे लागेल.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केलेल्या अमोल काळे, राजेश बंगेरा व अमित देगावकर यांना न्यायालयाने शुक्रवारी जामिन मंजूर केला. मात्र, हे तीनही आरोपी पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणात अटकेत असल्याने त्यांना जामीन मिळूनही तुरुंगात राहावे, लागण्याची शक्यता आहे.
पानसरे हत्या प्रकरणे शार्पशूटर भरत कुरणे आणि त्याचा साथीदार वासुदेव सूर्यवंशी या दोघांना कोल्हापूर एसआयटीने ताब्यात घेतले आहे.
शरद कळसकरला २९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सोमवारी ५ वर्षे पूर्ण होत आहे. मात्र, अजूनही या हत्येसाठी दोषी असलेला व्यक्ती सापडला नाहिये. याच्या निषेधार्थ पुण्यात 'जवाब दो' रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विठ्ठल रामजी शिंदे पूल, लक्ष्मी रोड, अलका चौक, दांडेकर पूल, साने गुरुजी स्मारक या मार्गावर ही रॅली आयोजित करण्यात आली आहे.
आता तरी शिवसेनेने जागे झाले पाहिजे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.