सध्या रशियात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून लसीकरणाचाही पुरता फज्जा उडालेला दिसतो. तेव्हा, लसीचा अग्रमान घेण्यासाठी अग्रेसर रशियामध्ये आज कोरोनाने पुन्हा थैमान का घातले, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
Read More
मागासलेली आरोग्य व्यवस्था, मर्यादित संसाधने असूनही भारताने १०० कोटी लसमात्रा देण्याची कामगिरी केली कशी, हा जगाच्या कुतुहलाचा विषय आहे. अर्थात, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केंद्र सरकार, आरोग्य कर्मचारी आणि जनतेने प्रकट केलेल्या एकत्रित सामर्थ्यामुळेच देशाला १०० कोटी लसमात्रांचा टप्पा गाठता आला आणि या नव्या भारतावर विश्वास ठेवण्याव्यतिरिक्त जगाकडे अन्य पर्याय नाही.
गुरुवारी भाराताने कोरोनाविरोधी लसीकरण अभियानात ऐतिहासिक कामगिरी करत १०० कोटी लसमात्रा दिल्या. समस्त भारतीयांसाठी आनंदाचा आणि अभिमानाचाच हा क्षण, त्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने भारताने १०० कोटी लसमात्रांचा पल्ला कसा गाठला, याचा आढावा घेणारा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा विशेष लेख...
कोरोना लस नाकारणाऱ्या लोकांना भीती वाटत होती. ही लस आपल्याला नपुंसक बनवण्यासाठी दिली जात आहे. आपली लोकसंख्या कमी करण्यासाठी ही लस देत आहेत, असे या लोकांचे म्हणणे. यावरून एकच कळते की, कोरोनाची लस अधार्मिक मानणाऱ्यांना धर्म वगैरे जरी नाव घेतले, तरी त्यांच्या मनात अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक या संख्याबळाचा खेळ कायम आहे. भारतातही काही ठरावीक वस्त्यांमध्ये हे सुरू आहे. समाजाची जो धारणा करतो तो धर्म. पण, काही लोक समाजात अस्थिरता माजवत त्या गोष्टी धर्माच्या नावावर खपवत असतात. असेच सध्या जगभरात सुरू आहे.
शिवसेना पदाधिकाऱ्यामध्ये जुंपली
नव्या धोरणांतर्गत केंद्र सरकारची पहिल्याच दिवशी विक्रमी कामगिरी
बुधवारी १० हजार लसीचे डोस देणार
मुख्यमंत्र्यांची लसखरेदीसाठी एकरकमी धनादेशाची तयारी असूनदेखील राज्य सरकारच्या ‘ग्लोबल टेंडर’ला साधा ‘लोकल’ प्रतिसादही मिळाला नाही. मुंबई महानगरपालिकेच्या ‘टेंडर’चीही तीच गत. मग काय, अखेरीस राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी पुन्हा ‘कुणी लस देतं का लस...’ म्हणत केंद्र सरकारकडेच लसींच्या खरेदीची मागणी केली आहे.
सक्रिय रुग्णांचा आकडा १ लाखांवर, रिकव्हरी रेट ९२ टक्क्यांहून जास्त ; १८ ते ४४ वयोगटातील १० लाखांहून अधिक नागरिकांना लसीकरण
राज्याचे पर्यावरणमंत्री आणि शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत मुंबईच्या लसीकरणासंदर्भात एक मोठा आशावाद व्यक्त केला. “लसींचा पुरेसा पुरवठा झाला तर संपूर्ण मुंबईचे लसीकरण अवघ्या तीन आठवड्यांत करू,” असे ते म्हणाले. हो, आता लगेच उर्वरित महाराष्ट्राचे काय? आधीच महाराष्ट्र वार्यावर, त्यात लसीकरणाला मुंबईला झुकते माप का? वगैरे प्रश्न अजिबात विचारायचे नाहीत!
कर्णधार विराट कोहली, इशांत शर्मासहित अन्य खेळाडूंचे लसीकरण
..पण १ मे रोजी लसीकरण करण्यापूर्वी वाचा महत्वाची माहिती १ मे पासून राज्यात मोफत लस मिळणार की नाही याबद्दलच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे. मात्र, १ मेपासून लसीकरण सुरू करता येणार नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी लसीकरणाची मोहीम अगदी वेगात सुरु आहे. सरकारने दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार अगदी प्रत्येकाने आपापल्या घरातील वरिष्ठांचे लसीकरण करून घेतले असणार. परंतु आता कोरोना लसीचा पाहिला डोस एका ठिकाणी घेतल्यानंतर दुसरा डोस त्याच ठिकाणी जाऊन घ्यावा लागणार का ? या प्रश्नांबाबत आणि लसीकरणाच्या अन्य शंकांबाबत आरोग्य मंत्रालयाने खुलासा केला आहे.
जी-उत्तर विभागातील माहीमच्या लेफ्ट गुप्ते मार्गावरील हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावरही असाच गोंधळ उडाला असल्याचे वृत्त काल मुंबई तरुण भारतने दिले होते. त्यानंतर आता प्रशासनाला जग आली आहे.
कोरोनालस सर्वसामान्यांसाठी साठी ही लस कधी उपलब्ध होणार? यासंदर्भात एम्सचे संचालक आणि राष्ट्रीय कोव्हिड १९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. रणदीप गुलेरिया यांनी माहिती दिली आहे. भारतात सध्या कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. मोदी सरकारमार्फत कोरोना लस दिली जाते आहे.
कोरोनाचा अतिशय नियोजनबद्धरीत्या केलेला सामना, अर्थव्यवस्था सावरण्यासाठी योजलेले उपाय आणि आताचा लसीकरण कार्यक्रम पाहता, भारत सर्वच क्षेत्रांत अत्यंत विश्वासाने आणि दृढतेने वाटचाल करत असल्याचे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेला वाढीपासून कोणीही रोखू शकत नाही, हे दिसतच होते आणि त्याचीच पुष्टी ‘नोमुरा होल्डिंग’ने केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच ते म्हणाले,"या दिवशाची संपूर्ण देशवासियांनी वाट पाहिली. कोरोनाची लस कधी येणार हा प्रत्येक देशवासियांना प्रश्न पडला होता. आजपासून भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरु होईल. मी सर्व देशवासियांना यासाठी शुभेच्छा देतो. आज ते शास्त्रज्ञ, लसीशी निगडीत लोक कौतुकास पात्र आहेत. त्यांनी कुठला सण पाहिला नाही. ना रात्र पाहिली ना दिवस. लस निर्माण होण्यास अनेक वर्ष लागतात. पण भारतात खूप कमी काळात दो
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली भावना
केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ड्राय रनचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. महाराष्ट्रात २ जानेवारील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबारमध्ये ड्राय रन पार पडले होते. त्यानंतर आज पुन्हा म्हणजेच ८ जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या ३० जिल्हे आणि २५ महापालिका क्षेत्रांमध्ये आज कोरोना लसीकरणाचं ड्राय रन केले जात आहे.
देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज कोरोना लसीचे ड्राय रन सुरु झाले आहे. याआधी देशातील चार राज्यांतील दोन दोन जिल्ह्यात लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ड्राय रन घेतला होता. आज राज्यातील नागपूर, जालना, पुणे, नंदुरबारमध्ये हे ड्राय रन सुरु झाले आहे. या चारही जिल्ह्यात फ्रंटलाईन वर्कर्संना पहिल्यांदा कोरोनाची लस दिली गेली आहे.
‘ब्ल्यू प्रिंट’ तयार; तीन टप्प्यांत लसीकरण, ‘टास्क फोर्स’च्या बैठकीत शिक्कामोर्तब