california

देशात पहिल्यांदाच 'के ३१' तंत्रज्ञानाने रस्त्याची उभारणी

डोंगराच्या पायथ्यानजीक व नदी किनाऱ्याजवळ तसेच पावसाळ्यात पूर्णतः पाणी साचून चिखल व दलदलीमुळे भिवंडी तालुक्यातील मैंदे, वळणाचा पाडा, बिजपाडा या गावांमधील रस्ता वाहतुकीस त्रासदायक होत होता. त्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत 'के ३१' तंत्रज्ञान वापरून एकूण १.७१९ किमी लांबीचा नाविन्यपूर्ण रस्ता तयार करण्याचे काम यशस्वीरित्या पुर्ण करण्यात आले. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, रुपाली सातपुते याच

Read More

देशातील पहिले कार्बन न्यूट्रल वनवासी गाव भिवंडीत!

देशातील पहिले वनवासी कार्बन न्यूट्रल गाव भिवंडी तालुक्यात उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राजमंत्री गिरीराज सिंह यांच्यासमोर प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर, त्यांनी प्रकल्पाला निधी देण्याचे जाहीर केले आहे. पहिले वनवासी गाव कार्बन न्यूट्रल करण्यासाठी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. जम्मूमधील पल्ली गाव हे देशातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव झाले आहे. या गावात सौरऊर्जेचावापर केला जात असून, ग्रामपंचायतीतील सर्व रेकॉर्ड डिजिटल आहेत.

Read More

लग्नसोहळा सुरू असताना ‘मॅरेज हॉल’ पेटला

आगीच्या तीन घटना घडल्याने ठाण्यात खळबळ

Read More

पान, सुपारी, पानमसाला खा अन् डोकं शांत ठेवा : मंत्री जितेंद्र आव्हाड

राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यावरून भाजप नेत्यांनी केली टीका

Read More

‘एन.आय.ई.एम’ भारतातील ‘बेस्ट इव्हेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट’

‘द एज्युकेशन अहेड’ पुरस्कार प्रदान

Read More

कॉंग्रेसच्या बंडखोरीचा महाविकासआघाडीला फटका ; भिवंडीत काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटले

४ नगरसेवक असणाऱ्या ‘कोणार्क विकास आघाडी’चा महापौर

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121