छत्तीसगढच्या बिजापूर जिल्ह्यात सोमवार दिनांक ६ जानेवारीच्या दुपारी नक्षलवाद्यांचा एका गटाने पोलिसांच्या गाडीला लक्ष्य केलं. दांतेवाडा, नारायणपूर आणि बिजापूर इथली नक्षलवाद्यांच्या विरोधातील कारवाई पूर्ण करून परतत असताना बेदरे कुटरू रस्त्यावर पोलिसांच्या वाहनाला लक्ष्य केलं गेलं. बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आयईडी स्फोटकांचा वापर करत हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला आहे.
Read More
छत्तीसगडमधील विजापूर येथील पीडिया जंगलात शुक्रवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या भीषण चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत दोन जवान जखमी झाल्याचीही माहिती आहे.
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील टेकलगुडेम पोलीस कॅम्पवर नक्षलवाद्यांनी दि. ३० जानेवारी रोजी हल्ला केली. या हल्ल्यात तीन जवान हुतात्मा झाले आहेत, तर १४ जवान जखमी झाले आहेत. जखमींना जगदलपूर रायपूर येथे नेण्यात आले आहे. यातील ४ जवानांची प्रकृती गंभीर आहे. तर इतरांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. याआधी ही २०२१ मध्ये ही नक्षलवाद्यांनी टेकलगुडेममध्येच हल्ला केला होता, ज्यामध्ये २३ जवान हुतात्मा झाले होते.
गुजरातमधील मोरबी जिल्ह्यातील वाघपारा येथे राधाकृष्ण मंदिरावर दगडफेक करण्यात आली आहे. यानंतर परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे. या मंदिरावर मोहसीन मम्मद कुरेशी याने दगडफेक केली. यासोबतच त्याने पुजाऱ्यावरही हल्ला केला. आरोपींनी हा प्रकार पहाटेच्या पूजेदरम्यान केला.घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे लोक आणि हिंदू संघटनांचे कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, पोलिसांचा ताफाही घटनास्थळी पोहोचला. तक्रारीनंतर पोलिसांनी दगडफेकीच्या घटनेचे सीसीटीव्ही जप्त केले. यासह पोलिसांनी मोहसीनला अटक केली.
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नख आता भारतात येणार आहेत.१६५९ मध्ये विजापूरचा सेनापती अफझलखानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्यांच वाघ नखांच्या साह्य्याने अफझलखानाला ठार केले होते. दरम्यान ही वाघ नख ब्रिटिशांनी ते ब्रिटनला भेट म्हणून नेले. पण आता ब्रिटनेने ती वाघ नखे भारताला परत करण्याचे मान्य केल्याची बातमी समोर आली आहे.
हिंदू साम्राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा वारसा लाभलेल्या मराठीजनांना गड-किल्ल्यांची ओळख बालपणापासूनच होते. शिवनेरी किल्ल्यावरील शिवबांचा जन्म, स्वराज्यशपथेचा साक्षीदार रायरीचा किल्ला, स्वराज्यतोरण बांधलेला तोरणा किल्ला ते शिवरायांनी जिंकलेले असंख्य किल्ले, पन्हाळगड, विशाळगड, तानाजी मालुसरेंच्या बलिदानाने पावन झालेला सिंहगड, मुरारबाजींच्या पराक्रमाचा अभिमान बाळगणारा पुरंदर, अफझल खानवधाने नाव सार्थ झालेला प्रतापगड, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आणि शिवाजी महाराज सिंहासनाधीश झालेला रायगड
बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २४ जवान हुतात्मा झाले. तब्बल सातशे जवानांनी घेरून तीन तास गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती हाती येत आहे. २४ तासांत जवानांचे पार्थीव नेण्यासाठी पोहोचली नाही. हा प्रकार २० दिवसांपूर्वीच लक्षात यायला हवा होता. या भागात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी जमल्याची माहिती मिळाली होती.
छत्तीसगडमधील विजापूर येथे भारतीय सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सोलापूर विजापूर राजमार्गावर चार पदरी रस्त्याचे काम सुरू होते. या अंतर्गत २५.५४ किमी एकेरी मार्गाचे डांबरीकरण केवळ १८ तासांत पूर्ण करण्यात आले. या विक्रमाची 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये नोंद करण्यात आली.
वेदांमधील शुद्ध ज्ञानाचे रक्षण करून ते एका पिढीपासून दुसर्या पिढीकडे नेण्याचेकाम करणार्या अलका मुतालिक यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख...
छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत तीन जवान शहीद झाले.
छत्तीसगडमधील बीजापूर येथे सुरक्षा दलांनी १० नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. स्पेशल टास्क फोर्स आणि डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड्स यांच्या संयुक्त मोहिमेत ही सुरक्षा दलाने ही दमदार कामगिरी केली
विविध अपघातांमध्ये १६ पेक्षा अधिक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात महाराष्ट्रातील ११ जणांचा समावेश आहे तर हरियाणातील ५ जणांचा समावेश
आज छत्तीसगडमध्ये सुरक्षा रक्षकांना मोठे यश हाती आले आहे. छत्तीसगडमधील बिजापूर भागात सुरक्षा रक्षकांना सात नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळाले आहे.