अभिनेता विकी कौशलचा १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करत इतिहास रचला आहे. प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ३३.१ कोटींची कमाई केली होती. यामुळे १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाईचा विक्रम आता ‘छावा’च्या नावावर जमा झाला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या ‘गल्ली बॉय’च्या नावावर होता.
Read More
सर्वत्र सध्या केवळ एकाच चित्रपटाची चर्चा आहे ती म्हणजे ‘पुष्पा २ : द रुल’. २०२४ हे वर्ष अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २’ ने तुफान गाजवलं. बॉक्स ऑफिसवर १०००' कोटींच्या पुढे कमाई करत या चित्रपटाने एक नवा इतिहास रचला. पण तुम्हाला माहित आहे का भारतात आत्तापर्यंत सर्वाधिकवेळा पाहिला गेलेला चित्रपट ‘पुष्पा’ किंवा ‘बाहूबली’ नसून वेगळाच आहे आणि त्या चित्रपटाची तब्बल २५ कोटींची तिकिटं विकली गेली होती.
अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांची प्रमुख भूमिका असणारा चित्रपट 'पुष्पा २' सध्या चित्रपटगृहांमध्ये अक्षरश: पैशांचा पाऊस पाडत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत ‘बाहुबली २’, ‘आरआरआर’, ‘जवान’, ‘पठाण’ अशा अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने सहा दिवसांमध्ये देशभरात ६०० कोटींचा आकडा पार केला असून जगभरात ९०० कोटींचा पल्ला गाठला आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास याचा आज २३ ऑक्टोबर रोजी वाढदिवस. आणि त्याचे आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांना विशेष सरप्राईज दिलं आहे. प्रभास लवकरच 'द राजा साब' या चित्रपटातून हटके भूमिकेत भेटीला येणार असून आज त्याने दमदार पोस्टर प्रदर्शित करत चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
अमर कौशिक दिग्दर्शित ‘स्त्री २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड मोडित काढले आहे. अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असणारा ‘स्त्री २’ हा चित्रपट देशभरात १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित झाला होता. अवघ्या काहीच दिवसांत या चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा बॉक्स ऑफिसवर पार केला होता. आणि आता सर्वाधिक कमाई करणाऱ्या प्रभासच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाला देखील ‘स्त्री २’ ने मागे टाकले आहे.
बाहुबली चित्रपटात 'कटप्पा'ची भूमिका साकारणारा तमिळ अभिनेता सत्यराज याने यूपी-बिहारसारख्या उत्तरेकडील राज्यांतून आलेल्या परप्रांतीय मजुरांची खिल्ली उडवून वाद निर्माण केला आहे. तमिळनाडूतील त्रिची येथे एका कार्यक्रमात बोलताना सत्यराज म्हणाला की, स्थलांतरित कामगारांना "स्वाभिमान म्हणजे काय हे शिकवले पाहिजे." तो म्हणाला की, उत्तरेकडील राज्यांतील स्थलांतरित कामगारांना “द्रविड मॉडेल आणि विचारसरणीची तत्त्वे” शिकवणे महत्त्वाचे आहे.
लहान मुलांना परीक्षेच्या पेपरमधील प्रश्न जितके कठीण वाटले नव्हते तितके ‘कट्टपाने बाहुबली को क्यु मारा?’ या प्रश्नाने भंडावून सोडलं होतं. चित्रपटसृष्टीतील अनेक आयकॉनिक चित्रपटांपैकी एक म्हणजे एस.एस. राजामौली यांचा ‘बाहुबली’ हा चित्रपट. सर्वसामान्यत: चित्रपट हे मुळात लार्जर दॅन लाईफ असं माध्यम आहे. त्यातही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने प्रेक्षकांना कल्पनेच्या बाहेरील मोठं जग दाखवलं. आणि एस.एस राजामौली यांच्या ‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ या चित्रपटांनी तर अनोखं पौराणिक जग समोर आणलं. विशेष म
राजकीय नेत्यांचा उदो उदो करण्याचे दक्षिणेतील पेव ठाण्यातही आले असून एकनाथ शिंदे यांना बाहुबलीचे रूप देण्यात आले आहे. शिवसेना दक्षिण भारतीय विभागानं एकनाथ शिंदे यांची प्रतिमा बाहुबलीच्या रूपात उभारली आहे.
बाहुबलीमधील आपल्या जबरदस्त अभिनयाच्या अविष्कारानंतर आता आणखी एका अद्वितीय अशा अवतारात प्रभास आपल्याला दिसून येणार आहे. 'साहो' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून सध्या या चित्रपटाचा देशात प्रचंड बोलबाला आहे.
नेटफ्लिक्स आणि अमेझॉन प्राईम यावरील वेब सिरीज सध्या लोकांमध्ये चर्चेत आहेत. २०१९ मध्ये काही नवीन वेब सिरीज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याविषयी माहिती खास तुमच्यासाठी.
भारताची ‘चांद्रयान-२’ ही महत्त्वाकांक्षी मोहीम लांबणीवर पडली असून ती आता एप्रिल २०१८ ऐवजी जानेवारी २०१९ मध्ये शक्य होणार आहे. तेव्हा, ही मोहीम नेमकी काय आहे, त्याची माहिती देणारा हा लेख...