महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (महापारेषण) डिजिटल क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकले आहे. महापारेषणच्या मनुष्यबळ विकास विभागाने सर्व कामे डिजिटल पध्दतीने सुरू करण्यावर भर देऊन तब्बल सात ऑटोमेशन प्रकल्प पूर्ण केले आहेत. याबद्दल महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी अभिनंदन केले आहे.
Read More
‘जनरेटीव्ह एआय’ किंवा ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ (एआय) संचालक मंडळाची जागा घेऊ शकतील का? एकीकडे मानवी भावभावना विरुद्ध दुसरीकडे माहितीचा तंतोतंत भरलेला स्रोत, असा वाद झाला, तर कोण जिंकेल? कंपन्यांना ‘एआय’ची मदत घेऊन कारभार करण्याची वेळ येऊ शकते का? यानिमित्ताने घेतलेला हा आढावा.
मुंबई विभागातून प्रवेश क्षमतेच्या तब्बल ७० टक्क्यांहून अधिक प्रवेश हे अभियांत्रिकी पदवी म्हणजेच बी.ई./बी.टेक निश्चित झाले आहेत. मुंबई शहर, उपनगर, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांत एकूण २८ हजार, ६६८ जागा या अभियांत्रिकी प्रवेशासाठी उपलब्ध होत्या आणि यापैकी एकूण २० हजार, ६२९ जागांवर प्रवेश निश्चिती झाला आहे. तसेच, ८ हजार, ३९ जागा रिक्त राहिल्या असल्याची माहिती समोर येत आहे.
‘राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२०’ मध्ये आपल्या शिक्षण व्यवस्थेची पुनर्बांधणी होणार आहे. अगदी पूर्व प्राथमिकपासून ते अगदी उच्चशिक्षणापर्यंत सर्वच स्तरावर हे बदल होतील. यात शिक्षणाची कौशल्य आणि संशोधनाशी सांगड घातली जाईल. हे नवे शिक्षण धोरण, सुलभता, गुणवत्ता, निःपक्षपातीपणा आणि परवडण्यायोग्य या चार तत्वांवर आधारलेलं असेल.
तुम्हाला ‘स्वदेस’ चित्रपटातला मोहन भार्गव आठवतोय का? जो शाहरुख खानने साकारला होता. तोच जो अमेरिकेच्या ‘नासा’मध्ये संशोधक असतो आणि भारतात येतो. आपल्या देशाची परिस्थिती पाहून आपल्या लोकांसाठी तंत्रज्ञान विकसित करतो. तोसुद्धा काहीसा मोहन भार्गवसारखाच आहे. अमेरिकेत शिकला. दोन पदव्युत्तर पदवी मिळवल्या. तिथे कंपनीसुद्धा सुरु केली. पुन्हा भारतात आला. त्याने शेतकर्यांसाठी असं काही तंत्रज्ञान विकसित केलं की, शेतकर्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाचले. हा खर्या आयुष्यातला मराठमोळा ‘मोहन भार्गव’ एका शेतकर्याचा मुलगा आह