आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन होणार आहे. दि. १२ जून रोजी तेलगु देसम पार्टीचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. नायडू यांच्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील प्रमुख उपस्थिती असणार आहे.
Read More
"तालिबानने पारतंत्र्याच्या बेड्या उखडून टाकल्या आहेत,” हे शब्द होते, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचे. अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य माघार घेत असताना अफगाणी महिलांसाठी, अल्पसंख्यांकांसाठी सगळं जग चिंतेत असताना, पाकिस्तानमध्ये कट्टरपंथी इस्लामिक संघटना असलेल्या तालिबानच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला गेला. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था ’आयएसआय’चे प्रमुख फैज हमीद काबूलमध्ये तालिबानी पदाधिकार्यांसोबत चहा पित होते. यावरून पाकिस्तान जगाला हेच दाखवत होता की, तालिबानचा विजय हा आमचाच विजय आहे. तालिबानच्य
आंध्र प्रदेशमध्ये वायएसआर काँग्रेस पक्षाने नायडूंच्या तेलगू देशम पक्षाला धोबीपछाड दिला आहे.
प्रियंका गांधी-वॉड्रा यांनी राजकारणात सक्रीय प्रवेश केल्यानंतर इतर राज्यांमध्येही आता कॉंग्रेसचा आत्मविश्वास बळावला आहे.
आंध्रप्रदेशात विशाखापट्टणम येथे नक्षलवाद्यांनी दोन टीडीपी आमदारांची हत्या केली. नक्षलवाद्यांनी अराकू खोऱ्यात ही घटना घडली असून त्यामुळे आंध्रप्रदेशात प्रचंड खळबळ उडाली आहे.
आज सकाळी हरिकृष्ण हे नाल्लोरहून हैदराबादकडे जात होते.
दरम्यान अविश्वास ठरावावर विरोधकांशी सर्व प्रकारची चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनी दिली आहे.
अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचा आजचा २१ वा दिवस आहे. परंतु विरोधकांच्या गदारोळामुळे एक दिवस देखील सभागृहाचे कामकाज योग्यपणे पार पडलेले नाही.
नायडू यांच्या निर्देशानंतर केंद्रीय राज्यमंत्री आणि टीडीपीचे नेते वाय.एस. चौधरी यांनी आपला राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे, तर केंद्रीय विमान उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांनी यावर बोलणे टाळत, आज राज्यसभेत आणि लोकसभेत आपण आपली बाजू मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे टीडीपी आणि बीजेपी यांच्या युतीचे पुढे काय ? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.