भारत स्वतंत्र झाल्यानंतर, नौदलाने भरसमुद्रात शत्रूच्या मोठ्या आरमाराशी लढलेली ही पहिली लढाई, पहिली कुस्ती. ती भारतीय नौसैनिकांनी चितपट मारली.
Read More