साधारणपणे न्यायालय म्हटले की, कायद्याची एक सामान्यांना न समजणारी भाषा आलीच. त्यात न्यायमूर्ती म्हटले की, करारी आणि कायद्याला धरून सारे काही करणारी एक प्रतिमा समोर येते. मात्र,या प्रतिमांना छेद देण्याचे काम न्या. नरेंद्र चपळगांवकर ( Narendra Chapalgaonkar ) यांनी केले. कायद्याप्रमाणेच साहित्यनिर्मितीतही त्यांचे योगदान अमूल्य आहे. त्यांचे शनिवार दि. २५ जानेवारी रोजी वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा हा लेख...
Read More
ज्येष्ठ साहित्यिक, निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर शनिवार, दि. २५ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. Narendra Chapalgaonkar Passed Away
साहित्यिक, प्रकाशक, समाजसेवक आणि मुक्त पत्रकार ( Freelance Journalists ) अशा विविध भूमिका बजावत देशाची भावी पिढी घडविण्यासाठी अमूल्य योगदान देणार्या ज्योती कपिले यांच्याविषयी...
Pratibha Anant Joshi मुंबई मनपात वरिष्ठ पदावर काम करत त्यांनी संसार, नोकरी आणि आपली साहित्यिक आवडही जोपासली. जाणून घेऊया मुंबईतील प्रतिभा अनंत जोशी यांच्याविषयी...
'हे' आहेत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले काही साहित्यिक
संपूर्ण महाराष्ट्राला आजच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे वेध लागले आहेत. आजचा हा मुहूर्त साधून ‘निवडणुकांच्या रिंगणातले साहित्यिक’ असा धांडोळा घेण्याचे ठरले. कारण, मराठी साहित्यिकांनी ‘राजकारण’ या विषयाला लेखणीतून स्थान दिलेच, पण काही साहित्यिकांनी प्रत्यक्ष राजकीय विश्वात देखील आपला ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला. अशाच काही राजकारणात नशीब आजमावणार्या साहित्यिकांविषयी...
ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक नीला उपाध्ये यांचे दि. ७ ऑक्टोबर रोजी वयाच्या ७९व्या वर्षी निधन झाले. अफाट उत्साह, दुर्दम्य आशावाद, प्रचंड महत्त्वाकांक्षा आणि तितक्याच संवेदनशील मनाच्या नीला मॅडम... “पत्रकारितेच्या क्षेत्रात मानवी मूल्ये जपणे जितके महत्त्वाचे तितकेच आपले संस्कार शाबूत राखणेही महत्त्वाचे” अशी शिकवण देणार्या नीला मॅडम. त्यांच्या निधनानेे अक्षरश: जिवाला चटका लागला. या श्रद्धांजलीपर लेखात सारांश रूपाने त्यांच्या आणि माझ्या स्नेहबंधाचे शब्दचित्रण...
प्रसिद्ध मराठी साहित्यिका आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा राजश्री नीरज बोहरा यांना ‘रेडीयंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड’ या संस्थेतर्फे दिला जाणाऱ्या ‘आयकॉन ऑफ द नेशन’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सुप्रसिद्ध लेखिका आणि साहित्यिका अरुणा ढेरे यांनी आपल्या पुस्तकातून अनेक व्यक्तिरेखांना साज चढवला आहे. यापैकी कृष्ण ही थीम केंद्रस्थानी ठेवून एका नृत्य नाटिकेचे अभिवाचन तसेच आयोजन करण्यात आले आहे. दिनांक पाच एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता पुण्यातील कोथरूड जवळ हा कार्यक्रम होणार आहे. कोथरूड जवळील एमइएस बालशिक्षण ऑडिटोरियम येथे होणाऱ्या कार्यक्रमाची ऑनलाइन तिकीट विक्री तिकीट खिडकी या पोर्टलवर सुरू आहे.
कणकवली येथील रसिकांसाठी एक आकर्षक सभासद योजना निलायम द ब्लू बॉक्स या संस्थेतर्फे जाहीर करण्यात आली आहे. १०० रसिकांसाठी बैठक व्यवस्था असलेलं हे मिनी नाट्यगृह ऑकटोबर २०२२ मध्ये सुरु करण्यात आले. प्रत्येक महिन्याला १ याप्रमाणे वर्षाला १२ किंवा अधिक कार्यक्रम या नाट्यगृहात होत असतात. या कार्यक्रमांकरिता वार्षिक वर्गणीची योजना देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या, यशस्वी उद्योजिका आणि संवेदनशील मातृशक्ती म्हणून पनवेल शहरात ठसा उमटवणार्या अॅड. सुनीता श्रीकांत जोशी यांच्या जीवनाचा मागोवा घेणारा हा लेख...
'टार्गेट असद शाह' ही लेखक वसंत वसंत लिमये यांनी लिहिलेली कादंबरी २४ डिसेम्बर रोजी प्रकाशित होत आहे. इंद्रायणी साहित्य तर्फे प्रकाशित झालेली वसंत यांची ही तिसरी थरार कादंबरी. लॉक ग्रिफीन, विश्वस्त या दोन गाजलेल्या कादंबऱ्या लिहून झाल्यावर ही तिसरी कादंबरी त्यांनी लिहिली आहे.
‘साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि समरसता’ या विषयावर १९ वे समरसता साहित्य संमेलन दि. २ आणि ३ जुलै रोजी नागपूर येथे संपन्न झाले. त्यानिमित्ताने या संमेलनाची अनुभूती शब्दात मांडण्याचा केलेला हा प्रयत्न...
रवींद्रनाथ टागोर यांच्या 161व्या जयंतीनिमित्त ‘पश्चिमबंग बांगला अकादमी’तर्फे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना एका शासकीय कार्यक्रमात साहित्यविषयक पुरस्कार प्रदान करण्यात आला. मात्र, आता अकादमीच्या निर्णयाविरोधात अनेक बंगाली साहित्यिकांनी आवाज उठवला आहे.
साहित्यिक हा समाजाचा आरसा असतो. समाजात जे जे घडते, ते ते त्या साहित्यिक त्याच्या लेखणीतून व्यक्त करत जातो. त्याच्या संवेदनशील मनाला ज्या गोष्टी भावतात, ज्या दुखावतात, ज्या भडकावतात त्या तो मांडत जातो.
लक्ष्मीबाई टिळक, शांताबाई शेळके यांच्या पासून सिंधूताई सपकाळ तसेच बालकवी यांच्यापासून पु. ल. देशपांडे यांच्या वेशभूषा साकारलेल्या बालकांनी आपापसात साहित्यिक चर्चा केली.
'मराठी शाळा बंद पडल्या तर सर्वात मोठा घात होईल तो खेड्यातील मुलींचा! खेड्यातील मराठी शाळांची अवस्था ही अतिशय दयनीय झाली आहे आणि शाळांच्या खाजगीकरणाने तर गोरगरिबांचे शिक्षण बंद करण्याची पुरती सोय केली आहे'
तब्बल ४५हून अधिक वर्षे साहित्यक्षेत्रात मुशाफिरी करणारे सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांची अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र शाखेच्या प्रदेश अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली
मराठीतील प्रख्यात नाटककार, साहित्यिक आणि विचारवंत प्रा. वसंत कानेटकर (जन्म १९२२) यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता आज दि. २० मार्च रोजी होत आहे. त्यानिमित्ताने प्रा. वसंत कानेटकरांच्या जीवनातील विविध पैलूंचे पदर अलगद उलगडणारा हा लेख...
ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता, पत्रकार अनिल अवचट यांची गुरुवार, दि. २७ जानेवारी रोजी वयाच्या ७८व्या वर्षी प्राणज्योत मालवली. त्यानिमित्ताने त्यांना वाहिलेली ही शब्दसुमनांजली...
आपतत्त्वाच्या साधकाचे शरीर दिव्य सुगंधयुक्त असते. अशा साधकांना ‘गंधर्व’ही म्हणतात. साधकाची ‘गंधर्व’ ही एक उच्च आपतत्त्वीय अवस्था आहे. सर्व सिद्ध, यक्ष, गंधर्व याच तत्त्वाच्या आधाराने राहतात. कारण, याच तत्त्वात सर्व सिद्धींची प्राप्ती होते. आपतत्त्व हे सर्व सिद्धींचे माहेरघर आहे. आपतत्त्व सिद्धीसंबंधी वेदांमध्ये अनेक सुंदर ऋचा लिहिलेल्या आहेत व संध्यावंदनाच्या वेळी द्विज या ऋचा म्हणतात. ‘आपोहिष्ठा मयोभुवः तान उर्जे दधातनः। महेरणाय चक्षसे योवः शिवतमो रसः तस्य भाजयतेह नः। उशतीरीव मातर: तस्मा अर गमाम वः। यक्ष क
लातूरमधील उद्गीर येथे आयोजित ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कथाकार आणि साहित्यिक भारत सासणे यांची एकमताने नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने भारत सासणे यांनी त्यांच्या साहित्यकृतींपासून ते संमेलनापर्यंत विविध विषयांना स्पर्श करत दै. ‘मुंबई तरुण भारत’शी केलेली ही खास बातचित...
'९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मराठी साहित्य विचाराला अतिशय नवा आयाम देणारे ठरेल' असा विश्वास राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
कादंबरी, कथा, कविता अशा साहित्यप्रकारातून माणसांच्या भावविश्वाचा ठाव घेणारे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांच्याविषयी...
माँसाहेब जिजाऊंचा आदर्श प्रमाण मानून प्रत्येक सुख-दुःखात संकटात स्वत्त्व आणि मानवी मूल्य जपत जीवनक्रमण करणार्या साहित्यिक आणि समाजसेविका राखी रासकर यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा.
जोगळेकर यांची ७५पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
कोरोनाशी झुंज अयशस्वी!
राज्य शासनामार्फत देण्यात येणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार, आस्वादक स्वर्गीय रत्नाकर मतकरी यांना जाहीर झाला आहे. रुपये ५ लाख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
आयुष्यात सुख येते येते म्हणता दु:ख पदरी पडते. पण, त्या दु:खावर मात करत कुटुंब आणि समाजासाठी काम करणारे खूप कमी असतात. त्यापैकीच एक म्हणजे साहित्यिक, समाजसेविका, उद्योजिका आणि डॉक्टर शुभा लोंढे...
ज्येष्ठ रंगकर्मी-साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे निधन
ज्येष्ठ साहित्यिक "झुलवा" कादंबरी चे साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांचे वयाच्या ८९ वर्षी अल्पशा आजाराने रविवारी सकाळी आठ वाजता निधन झाले. दि २२ एप्रिल रोजी जहांगीर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते.
पण देशाला जाळू पाहणार्यांच्या टोळक्यात ते सामील आहेत. ‘सीएए’ कायदा कुणाही भारतीयांच्या विरोधात नसतानाही गुलजार या कवीने म्हटले की, ‘’दिल्लीवाल्यांची भीती वाटते, माहिती नाही ते कोणते कायदे आणतील?” गुलजार शिकलेले असतीलच.
साहित्यातले माणूसपण जपत, समाजाच्या समरसतेसाठी अखंड कार्य करणारा, साहित्यिक म्हणून डॉ. ईश्वर नंदापुरे यांची ओळख आहे, त्यांच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा धांदोळा...
काही वेळापूर्वी सुप्रसिद्ध लेखिका श्रीमती गिरिजा कीर यांचे दीर्घ आजारानंतर निधन झाले. त्या ८६ वर्षाच्या होत्या.
४०० साहित्यिकांचे आवाहन
ज्येष्ठ दलित साहित्यिक शंकरराव खरात यांची आज पुण्यतिथी. शंकररावांच्या लेखनाची, कथा-कादंबऱ्यांची माहिती बहुतेकांना असेलच, पण त्यापलीकडचे शंकरराव जाणून घेऊयात...
संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास होता तसेच त्यांनी २५ हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. यासोबतच विविध गौरव ग्रंथांमध्ये त्यांचे संशोधन लेखनही प्रसिद्ध झाले आहे.
मराठी साहित्याला आज अरुणाताईंसारख्या १०० साहित्यिकांची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. क्षितीज पाटुकले यांनी केले.
समीक्षेच्या विविधांगी पैलूंची चर्चा करण्यासाठी ‘मराठी साहित्यातील समीक्षेची समीक्षा’ या परिसंवादाचे आयोजन डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात करण्यात आले होते
आपल्या पारंपरिक सण उत्सवातील मी अनुभवलेली दिवाळी हे चांगल्या सामाजिक एकोप्याचे प्रतीक होते. गेल्या चार दशकांमध्ये दिवाळीतील स्थित्यंतरे पाहताना ते दिसत नाही, असे प्रतिपादन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी केले.
दै. मुंबई तरुण भारततर्फे ‘संस्कृती संवाद’ हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये डॉ. अरूणा ढेरे यांनी ही खंत व्यक्त केली.
पानतावणे यांच्या जाण्यावर साहित्यिक विश्वाबरोबरच राजकीय क्षेत्रातून देखील दु:ख व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील पानतावणे यांच्या जाण्यावर दु:ख व्यक्त केले आहे.
सक्षम आणि निकोप अशा पर्यायी साहित्य संमेलनाचे आयोजन हाच आता एकमेव पर्याय उरला आहे. नव्या उमेदीच्या लेखकांची मोट बांधून यासाठी उभे राहावे लागेल.