लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या नॅरेटिव्हमुळे भाजप महायुतीला मोठा फटका सहन करावा. या नॅरेटिव्हला ( Fake Narrative ) ‘ब्रेक’ लावण्याची जबाबदारी भाजपने आमदारअमित गोरखे यांच्यावर दिली. त्यांनी राज्यभरात ‘बहुजन संवाद यात्रा’ काढत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या खोट्या प्रचाराची पोलखोल केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मतदारांनी सजग होत महायुतीला कौल दिला. जनमत बदलण्यासाठी फायदेशीर ठरलेल्या या यात्रेविषयी आमदार अमित गोरखे यांच्याशी साधलेला विशेष संवाद...
Read More