Illegal mosque उत्तर प्रदेशातील बांदा येथे प्रभू श्रीराम यांनी महादेव शंकराचा अभिषेक केला होता आता त्याच ठिकाणी बेकायदेशीर मशीद बांधण्याचे काम केले. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने याचा निषेध केला असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून ती बेकायदेशीर मशीद पाडण्याची मागणी केली आहे. बांबेश्वर नावाच्या एका पर्वतावर असलेले शिवलिंग बामदेव भोलेनाथाचे मंदिर म्हणून ओळखले जाते.
Read More
स्वतंत्र भारतात प्रभू श्रीरामांच्या अस्तित्वालाच नाकारण्याचं काम काही पक्षांकडून घडलं, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले आहे. बुधवारी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत त्यांनी सर्व भाविकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी काही पक्षांवर नाव न घेता निशाणाही साधला.
मदरशासमोर प्रभू रामाचे भजन वाजवल्यामुळे संतप्त झालेल्या कट्टरपंथी जमावाने ऑटोचालक उमेश यादवला मारहाण केली. हल्ल्यात धारदार शस्त्रांचा वापर करण्यात आला आहे. दगडफेक करून पीडितेच्या ऑटोचीही तोडफोड करण्यात आली. जीव वाचवण्यासाठी पळून जाणाऱ्या चालकालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये शुक्रवारी, दि. २३ फेब्रुवारी २०२४ संत रविदासांच्या मिरवणुकीत वाद झाला. आझम खान नावाच्या तरुणाने प्रभू रामाचा बॅनर फाडल्यामुळे हा वाद झाला. आझम खान हिंदू वेशात शोभा यात्रेत सहभागी झाल्याचं सांगण्यात येत आहे. हिंदू संघटनांच्या दबावानंतर पोलिसांनी आझमविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
थोडे पुढे रस्त्याच्यावरील भागातील मंदिरातील आवारात रक्तबंबाळ अशोक सिंघल यांचा फोटो काढून थोडा पुढे गेलो असता, रस्त्याच्या डावीकडे ‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’च्या घोषणा कानी पडल्याने, पाहतो तो काय, विवादित ढाँच्याच्या तिन्ही घुमटांचा कारसेवकांनी ताबा घेऊन उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी ‘परिंदा भी पर नही मार सकता’ ही दर्पोक्ती खोटी, मातीमोल केली होती, माझ्यासाठी मर्मबंदातील ठेव होती.
देशातील वातावरण राममय झाले आहे. सर्वत्र केवळ सीयावर रामचंद्र की जय आणि जय श्री राम हेच जयघोष ऐकू येत आहेत. अयोध्या नगरी देखील प्रभू रामाच्या स्वागतासाठी अगदी नववधूसारखी सजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज २२ जानेवारी रोजी प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा राम मंदिराच्या गर्भगृहात झाली. या सोहळ्याला याची देही याची डोळा पाहण्यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. दरम्यान, अनेक कलाकारांनी सोशल मिडियावरुनही रामाचा जयघोष करत आनंद व्यक्त केला आहे. अभिनेत्री अदा शर्मा हिने आपल्या सुमधूर आवाजत श्री रामाचे
"अखंड हिंदुस्थानातील रामभक्तांचे ५२७ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले स्वप्न पूर्ण होत असून, येत्या सोमवारी (दि. २२) जगातील सर्वात मोठा दीपोत्सव साजरा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान होतील. या दीपोत्सवात पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विश्वविक्रमी कार्यक्रमाचे आयोजन करावे," असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
प्रभू श्रीराम यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला अयोध्येत रामजन्मभूमीत संपन्न होणार आहे. संपुर्ण देश या दिवसाची गेली अनेक वर्ष आतुरतेने वाट पाहात होते. अखेर तो क्षण आला असून मनोरंजन विश्व देखील चित्रपट, गाणी या माध्यमातून आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. नुकतेच सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी संगीतबद्ध केलेले ‘ह्रदय मै श्रीराम है’ गाणे प्रदर्शित झाले असून या गाण्याला सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर आणि गायिका आर्या आंबेकर यांचा आवाज लाभला आहे.
पंतप्रधान राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी ११ दिवसांचे विशेष अनुष्ठान व्रताचरण उपवास करत आहेत. मोदी दहा दिवस उपवास करणार आहेत. तसा देशाची गरिबी घालवण्यासाठी उपवास करणार आहेत का?” इति शरद पवार. काय म्हणावे या विधानाला? राम मंदिर, प्रभू श्रीरामचंद्र, हिंदू, त्यांच्या श्रद्धा वगैरे शब्द जरी कानी पडले तरी पवारांचा तीळपापड होतो. पण, यावर काही लोकांचे म्हणणे की, जेव्हा बघावं तेव्हा इफ्तार पार्ट्या चापत असणार्या पवारांनी जरा कमी पार्ट्या केल्या असत्या, तर थोडी गरिबी नक्कीच हटली असती. काहीच नाही तर त्यांच्या लेकीने को
"भगवान राम २२ जानेवारीला अयोध्येत येणार नाहीत. राम माझ्या स्वप्नात आला होता" असे वादग्रस्त विधान आरजेडी प्रमुख लालू यादव यांचा मोठा मुलगा आणि बिहार सरकारमधील मंत्री तेज प्रताप यादव यांनी केले आहे. बिहारमध्ये सत्ताधारी पक्षाकडून राम मंदिरावरुन राजकारण सुरु आहे. नेत्यांची वादग्रस्त विधानेही सुरूच आहेत. या दरम्यान लालू यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांनी सुद्धा वादग्रस्त विधान केले आहे.
अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपुर्ण देशभरातील रामभक्त उत्साही आहेत. तर दुसरीकडे दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिच्या अन्नपूर्णी या चित्रपटामुळे वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात प्रभू श्री राम मांसाहार करत होते असे संवाद असून यावरुन विश्व हिंदु परिषदेने आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर नेटफ्लिक्सवरुन हा चित्रपट काढून टाकण्यात आला आहे, तसेच, निर्माते असलेल्या झी वाहिनीने लेखी माफी देखील मागितली आहे. पण आता या सिनेमाचे निर्माता-दिग्दर्शकाला तुरुंगात टाकावं आणि झी स्टुडिओवर बंदी
लाखो राम भक्तांच्या भावना दुखावणारा आणि लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा 'अन्नपुर्णी' चित्रपट अखेर नेटफ्लिक्सवरुन हटवण्यात आला आहे. निलेश क्रिष्णा यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि जतीन सेठी, आर रवीद्र, पुनीत गोयंका (झी एंन्टरटेंमेंन्ट) यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटात हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी विश्व हिंदु परिषदेच्या सदस्यांनी नेटफ्लिक्सच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर आंदोलन करत लवकरात लवकर हा चित्रपट नेटफ्लिक्सवरुन हटवण्यात यावा अशी मागनी केली होती. आणि काही वेळानंत
काशी प्रांतातील साधारण २२ कुटुंबांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी देणगी दिली आहे. यापैकीच एका परिवारातील इकरा अन्वर खान या वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या मुलीने २०२१ मध्ये राम मंदिराच्या उभारणीसाठी ११,००० रुपयांची देणगी दिली होती. अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनी एबीपी न्युज या वृत्तवाहीनीशी बोलताना ही माहीती दिली. इकरा अन्वर खानने आपल्या हातावर जय श्री रामही लिहले आहे.
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अयोध्या शहरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे मंत्री, महाराष्ट्रातील मंत्री, खासदार, आमदार यासह स्थानिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अयोध्यानगरी ही भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या सुवर्णाध्यायाचे प्रतिक ठरत आहे