केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्ली येथे एका उच्चस्तरीय बैठकीत “व्हायब्रंट व्हिलेज प्रोग्राम” च्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. बैठकीस संबोधित करताना गृहमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार देशातील सीमांत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.
Read More
नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते अरूणाचल प्रदेशातील सीमावर्ती किबीथू गावातून 'व्हायब्रंट व्हिलेजेस' कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने 'व्हायब्रंट व्हिलेजेस' कार्यक्रमाला मंजूरी दिली आहे, या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारने ४८०० कोटी रुपये मंजूर केले आहेत, यापैकी २५०० कोटी रुपये आर्थिक वर्ष २०२२-२३ ते २०२५-२६ दरम्यान खास रस्ते जोडणीसाठी खर्च करण्यात येतील. 'व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम' या केंद्र सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या भाषणात एक मोठी घोषणा केली. भारत सरकार भारत चीन सीमेवर ‘व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम’च्या अंतर्गत अनेक नवीन गावे वसवणार आहे. त्यामुळे चिनी सीमेवर भारतीय लोकसंख्या वाढवण्याकरिता मदत मिळेल. हे असे का केले जात आहे, सध्याची परिस्थिती काय आहे? ‘व्हायब्रंट व्हिलेजेस प्रोग्राम’मुळे येणार्या काळामध्ये आपल्याला काय फायदा होईल? याविषयी माहिती देणारा हा लेख...