महाराष्ट्र मोठा होण्याचं कारणच मुळात उद्योग महाराष्ट्रामध्ये आले हेच होतं. ज्यावेळेला उद्योगांसाठी आपण रेड कार्पेट टाकलं, त्यावेळाला महाराष्ट्राची प्रगती झाली. सर्व जेवढे उद्योग भारतामध्ये येऊ इच्छितात त्यांची पहिली पसंती हा महाराष्ट्र असतो.
Read More