train attack त्तर प्रदेशातील लखनऊमधील रेल्वे ट्रॅकला लक्ष्य करण्यात आले आहे. ही घटना आठवड्यातून दुसऱ्यांदा घडली असल्याचे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली. यावेळी बक्कस-उत्रेथिया रेल्वे ठाणेदरम्यान डाउन लाईनवर रेल्वेलाईनवर एक मोठा लोखंडी दरवाजा ठेवण्यात आला होता, ज्यात अवजड वाहनामुळे अडथळा निर्माण झाला होता. घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाला आढळले की पँड्रोल क्लिपही अवजड वाहनासोबत गायब करण्यात आली होती.
Read More
Uttar Pradesh उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये एका हिंदू व्यक्तीने आपल्या हॉटेलवर बिर्याणी बनवणारा दानिश हिंदू हॉटेल मालकाला घेऊन झाला फरार बनवणाऱ्या एका युवकाने हॉटेल मालकाच्या पत्नीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. त्यानंतर त्या युवकाने हॉटेल मालकाच्या पत्नीला घरी सोडले आणि त्यानंतर हॉटेल मालकाने युवकाला पकडले आणि यामुळे मोठे वादाला तोंड फुटले. यानंतर हॉटेल मालकाने आणि त्याच्या वडिलांनी मिळून संबंधित व्यक्तीला चांगलाच चोप दिला होता. घायाळ झालेल्या व्यक्तीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तक्रारीच्य
Waqf Act संसदेच्या दोन्ही सभागृहात वक्फ सुधारित कायदा पारित झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सही करत कायद्याला मंजूरी देत वाट मोकळी केली आहे. याचा देशभरात चांगला प्रतिसाद दिसत आहे. तर काही धर्मांध यांचा गैर अपप्रचार करत आहेत. वक्फ कायदा लागू झाल्यानंतर इतरांच्या मालकी हक्कांवर वक्फ दावा करणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. अशातच आता असेच एक प्रकरण समोर आले आहे. ज्यात अवैधपणे जमिनींवर वक्फने दावा केला आणि आता त्याविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बरेलीतील असल्याचे सांगण्यात
weather update देशात अवकाळी पावसाने नागरिकांना चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे काही अंशी प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. महाराष्ट्रात काही दिवसांआधी ढगाळ वातावरण होते. तर काही बागात रिमझिम पावसाच्या सरी आल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर अशातच आता राज्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. वादळी वाऱ्यासोबत अवकाळी पावसाने धिंगाणा घातला आहे. यामुळे जिवीत हाणी झाल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये १० एप्रिल २०२५ रोजी वादळी वाऱ्यामुळे एक दोन नाहीतर तब
Waqf Act संसदेत नुकतेच वक्फ सुधारित विधेयक सादर करण्यात आले. त्यानंतर आता उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेशातील वक्फ सुधारित विधेयकानुसार लवकरच नवीन नियम लागू केले जातील, असे सांगण्यात आले. सुधारित कायद्यांतर्गत वक्फ बोर्डाची स्थापना केली जाणार आहे. सर्व वक्फची मालमत्ता आता ऑनलाईन स्वरुपातही पाहता येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Yogi Adityanath उत्तर प्रदेशातील भाजप सरकारला ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २०१७ मध्ये सर्वाधिक कायदा आणि सुव्यवस्थेला प्राधान्य देण्यात आले होते असे ते म्हणाले. त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेबाबत यश आले आहे. सरकारचे ८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ८५ टक्के गुन्हेगारीत घट निर्माण झाली आहे. योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात पोलिसांनी एन्कऊंटर केले आहेत, असे सांगण्यात येत आहे.
love jihad उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात लव्ह जिहादची love jihad एक घटना घडली आहे. अहमद रजा नावाच्या कट्टरपंथी युवकाने तिला आपल्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. त्यानंतर तिच्याशी शारीरिक-मानसिक शोषण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. युवतीचे म्हणणे आहे की, अहमदने केवळ युवतीच्या भावनांसोबत खेळ केला नाहीतर, त्याने तिला मुस्लिम उपवास म्हणजेच रोजाचे पालन करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिच्यावर गोमांस खाणे आणि नमाज पाडण्यासाठी दबाव टाकण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
Hindu उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये राजेश आणि कुलसुम या मुस्लिम युवतीने हिंदू परंपरेनुसार विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कुलसुमने आपल्या हिंदू प्रियकर राजेशसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर कुलसुमने विवाह करत तिने हिंदू धर्म स्वीकारल्याचे सांगितले. कुलसुमने धर्मपरिवर्तन करत ममता झाली आहे. तिने आपल्या कुटुंबाला धोका असल्याची माहिती दिली आहे. कुलसुम म्हणाली होती की. तिच्या वडिलांनी तिला अनेकदा जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता.
( yogi 8 years of Uttar Pradesh ) उत्तर प्रदेशचे रूपांतर गेल्या ८ वर्षात बिमारू राज्यातून देशाच्या ग्रोथ इंजिनात झाली आहे. राज्यात ७.६ लाख सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या असून २२२ गुन्हेगारांचे एन्काउंटर करून कायदा व सुव्यवस्था चोख करण्यात येत असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी लखनऊ येथे दिली आहे.
Fake Aadhaar update उत्तर प्रदेशातील मुरादाबादेतील बिलानी नगरमध्चे अवैधपणे सुरू असणाऱ्या एका आधारकार्ड केंद्रात परवान्याशिवाय आधारकार्ड अपडेट केले जात होते. माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकला आहे. बनावट आधारकार्ड केंद्र सील करण्यात आले. .या संदर्भात, पोलिसांनी ऑपरेटरविरूद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे, त्याला अटकही करण्यात आली आहे आणि संबंधित प्रकरणाचा तपास सुरू आहे, ही घटना साहू कुंजमधील असल्याचे सांगण्यात येत आहे.
Yogi Adityanath यांनी आगामी सणांच्या दृष्टीकोनातून व्हिडिओ कॉन्फ्रेंसिगच्या माध्यमातून रविवारी कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकला आता ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. जिल्हा विकास महोत्सव आयोजित करण्याबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश देण्यात आले आहेत. अशातच आता लखनऊ मलिहाबाद महिला हत्यांकांड प्रकरणानंतर रिक्षाचालकांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय योगी सरकारने घेतला आहे.
प्रयागराज बॉम्बस्फोटात जुना कटरा बाजारात अलीकडेच बॉम्बस्फोटाची घटना घडली आहे. अशातच आता पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केल्याची घटना समोर आली आहे. त्यांची ओळख अब्दल्ला. मनजीत आणि अदनान अशी आहे. या संबंधित घटनेची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
sexually abused उत्तर प्रदेशातील हथरस जिल्ह्यात एका अल्पवयीन चिमुरडीवर अमानुष अत्याचार करण्यात आल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. एका मुस्लिम युवकाने हैवानी कृत्य करत संबंधित अल्पवयीन पीडितेला बेशुद्ध अवस्थेत सोडून गेला. संबंधित अल्पवयीन मुलीने या घडलेल्या घटनेची माहिती तिच्या कुटुंबीयांना दिली होती. आरोपीचे नाव अमन असल्याची माहिती समोर आली आहे.
convert उत्तर प्रदेशातील झाँसीमध्ये धर्मांतर करण्याची एक धक्कादायक घटना घडली. एका हिंदू युवतीला एका मुस्लिम युवतीने रोजा धरण्यास सांगितला आणि नमाज पठण करण्यास सांगितली. ज्यामुळे तु लवकर श्रीमंत होशील असे आमिष तिने दाखवले. संबंधित मुस्लिम युवतीचे नाव हे शहनाज होते. हिंदू युवतीचे नाव हे करीश्मा होते. त्या दोघीही एकमेकांच्या अगदी जवळच्या मैत्रिणी असल्याचे सांगण्यात येत आहे.
होळीच्या निमित्ताने ही जी धुळवड सुरू आहे, त्यात थोडाफार रंग अशा लोकांवर पडला आणि ते रंगले, तर त्यांचे भलेच होईल. हिंदूंनी उगीच अपराधीपणाचा भाव बाळगण्याचे कारण नाही.
Uttar Pradesh रामपूर येथील शिवमंदिरात लाऊडस्पीकरवर भजन वाजवण्यावरून गोंधळ निर्माण झाला आहे. जमावाच्या रुपात आलेल्या कट्टरपंथी मुस्लिमांनी पुजारी प्रेमसिंग यांना मंदिराबाहेर काढण्यात आल्याचा गलिच्छ प्रकार घडला. तसेच त्यांना बेदम मारहाण केली. तसेच यानंचर बेदम मारहाण करेन अशीही धमकी देण्यात आली. संबंधित प्रकरणी कट्टरपंथी अफसर अली नावाच्या कट्टरपंथींच्या पुढाकाराने जमावाने उघडपणे धमकी दिली की, जर लाऊडस्पीकर वाजवल्यास हिंदूंना गावातून हाकलून लावले जाईल आणि त्यांची मालमत्ताही जप्त केली जाईल.
Uttar Pradesh मुजफ्फरनगरात एका युवकाच्या विवाहात फटाके फोडण्यावरून काही कट्टरपंथींनी विवाहातील मिरवणुकीवर हल्ला केला. या हमल्यात अनेक लोक घायाळ झाली आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेला घेऊन आता संबंधित गावात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात झाला आहे.
Aligarh Muslim University च्या प्रशासनाने होळी खेळण्यासाठी हिंदू विद्यार्थ्यांना विरोध दर्शवला आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबत दाद मागणार आहेत. अलिगड मुस्लिम विद्यापीठ हिंदूंविरोधात भेदभावाचे धोरण स्वीकारत आहेत. हिंदू धर्माच्या धार्मिक कार्यक्रमांना आक्षेप नाही, तर विद्यापीठाच्या आवारात मुस्लिम सण साजरे केले जात आहेत. मग हिंदू धर्मांना विरोध का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Rahul Gandhi उत्तर प्रदेशातील लखनऊच्या एका न्यायालयाने काँग्रेस खासदार विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांना फटकारण्यात आले आहे. न्यायालयाने राहुल गांधी यांना २०० रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. एका खटल्यानुसार सुनावणी करण्यात आली की, ते सतत खटल्यादरम्यानच्या तारीखेला गैरहजर होते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. न्यायालयाने आता त्यांना १४ एप्रिल र२०२५ रोजी हजर राहण्याचे आदेश जारी केले आहेत.
देशाला धोका जसा बाह्य शत्रूंपासून असतो, तसाच तो अंतर्गत शत्रूंपासूनही असतो. ‘एनआयए’ न्यायालयाच्या एका निर्णयामध्ये उल्लेख केलेल्या काही एनजीओ, या अशाच देशविघातक कृतींमध्ये लिप्त असल्याचे निरीक्षण नुकतेच नोंदवण्यात आले आहे. याबाबत सरकारलाही कारवाई करण्याची अप्रत्यक्ष सूचना न्यायालयाने व्यक्त केली आहे. त्याविषयी...
Manav Sharma suicide उत्तर प्रदेशातील आग्र्यात आयटी कंपनीच्या टीएसमध्ये भारती व्यवस्थापक असलेल्या मानव शर्मा (Manav Sharma suicide) यांनी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पत्नीच्या छळाला कांटाळून आत्महत्या केली. मानवने गळ्यात गळफास बांधत आत्महत्या केली आहे. या घटनेसंबंधित ६.५७ मिनिटांचा व्हिडिओ बनवला असून तो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कुंभमेळ्याला जाणार्या श्रद्धाळूंची वाहतुककोंडीबाबत काही तक्रारच नाहीच. सर्व भेदाभेद विसरून कोट्यवधी हिंदू एकत्र येऊ शकतात, ही गोष्टच विरोधकांच्या पचनी पडत नाही आहे. त्यातून एका योगी साधूने, इतक्या भव्य प्रमाणात एका हिंदू सणाचे भव्य आणि यशस्वी आयोजन केल्यानेही विरोधकांची झोप उडाली आहे.
Holi Festival उत्तर प्रदेशच्या बरेली शहरात हिंदूंचा होळी (Holi Festival) सण सुरू होण्याआधीच कट्टरपंथींयांनी राडा केला. बरदानी ठाणे क्षेत्रातील हजियापुर वस्तीत काही कट्टरपंथींनी हिंदूंवर हल्ला केला. होळी हा सण जवळ आल्याने सणाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. मात्र, कट्टरपंथींनी जर होळी साजरी केली तर मुडदे पाडू अशी धमकीच दिली आहे. यामुळे आता परिसरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यावेळी पोलिसांनी वादंग निर्माण करणाऱ्या कट्टरपंथींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
Sambhal योगी सरकारने उत्तर प्रदेशातील संभलची धार्मिक ओळख व्हावी असा विश्वास निर्माण केला आहे. जिल्हा प्रशासन शास्त्रात वर्णन करण्यात आलेल्या सर्व तीर्थस्थळांच्या आणि विहिरींचे शोधकाम सुरू आहे. संभलचे दंडाधिकारी डॉ. राजेंद्र पेन्सिया म्हणाले की, संभल हे एक तीर्थक्षेत्र असून शहरातील तीन प्रमुख शिवमंदिराचा उल्लेख करण्यात आला. यात ८७ देवतीर्थ आणि ५ महातीर्थांचा समावेश आहे.
Madrasa उत्तर प्रदेशातील लखनऊमधील मलीहाबादमध्ये सफा पब्लिक स्कूल या सीबीएसई शाळेत इयत्ता ५ वीच्या १५ वर्षीय विद्यार्थी अल्तमस खानचा मृतदेह हा एका दोरीच्या फासाला अडकवण्यात आल्याचे सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांसह आता राज्य अल्पसंख्यांक कल्याण विभाग या प्रकरणाचा तपास करत आहेत. या शाळेच्या अवारात अवैधपणे मदरशाचे शिक्षण दिले जात होते. आता संबंधित मदरशाचाही तपास करण्यात येणार आहे.
Conversion उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये एका कट्टरपंथी युवकाने एका हिंदू अल्पवयीन युवतीचे अपहरण केले. त्यानंतर तिला अनेकदा त्रासही दिला. युवतीच्या कुटुंबाने या प्रकरणामध्ये एफआऱआय दाखल केला. तसेच आरोपी कट्टरपंथी युवकावर गुन्ह्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे सुलतानपूरमध्ये कट्टरपंथी युवकावर एका हिंदू युवतीचे तिच्याच घरातून अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला.
Madani Masjid तोडफोडीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश प्रशासनाला भूमिका घेण्यास सांगितली. या प्रकरणामध्ये न्यायालयाने अधिकाऱ्यांना या प्रकरणी नोटीस जारी केली. तसेच दोन आठवड्यांत त्यामागील उत्तर लवकरात लवकर द्यावे अशी मागणी केली. या प्रकरणाबाबत पुढील सुनावणीपर्यंत मशिदीच्या कोणत्याही भागाचे आणखी नुकसान करु नये, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
Ranveer Alahabadia उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या उपाध्यक्षा अपर्णा यादव यांनी केलेल्या तक्रारीनंतर विनोदी कलाकार अनुभव सिंह बस्सी यांचा लखनऊमधील कार्यक्रम रद्द करण्यात आला. अधिकाऱ्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीमुळे हा कार्यक्रम रद्द केला, असे सांगण्यात येत आहे. बस्सीच्या शोमध्ये अनुचित बाब दाखवली जाऊ शकते या भीतीने महिला आयोगाने डीजीपींना सांगितले होते की यामध्ये कोणतीही आक्षेपार्ह विधान करू नये.
Yogi Adityanath उत्तर प्रदेशातील लखनऊ पोलिसांनी एका समाजवादी पक्षाच्या नेत्याला अटक केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अटक करण्यात आली आहे. ते दुसरे तिसरे कोणीही नसून सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि समाजमाध्यमाचे प्रभारी मनीष जगन अग्रवाल आहेत. त्यांना शांतता भंग होण्याच्या भितीने लखनऊ पोलिसांनी शुक्रवारी १४ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतले आहे.
Shahi Jama Masjid उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यामध्ये शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान २४ नोव्हेंबर २०२४ रोजी हिंसाचाराची घटना घडली होती. या प्रकरणामध्ये हिंसाचारात सहभागी असलेल्या गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. आता संभल पोलिसांनी ७४ गुन्हेगारांचे पोस्टर लावण्यात आले आहे. हे पोस्टर्स जामा मशिदीच्या भिंतीवर लावण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी आणि चौकांमध्ये लावण्यात आले आहेत. या कट्टरपंथींची ओळख पटवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी बक्षीस जाहीर केले.
पवित्र कुंभमेळ्याच्या महापर्वामध्ये ‘प्रयागराज महाकुंभ आयोजन समिती’ व उत्तर प्रदेश सरकारने अनुसूचित जातीजमाती व भटके-विमुक्त समाजातील संत, भागवतकार, महाराज यांना सन्मानपूर्वक निमंत्रित केले. इतिहासामध्ये प्रथमच भटके-विमुक्त समाजाच्या संतांना या प्रकारे कुंभामध्ये विशेष निमंत्रण देऊन बोलावले होते. जातीपातीपलीकडे जाऊन संतमहंत हे सर्व हिंदू समाजाचे संतमहंत आहेत, हा संदेश यामध्ये होता. या महत्त्वाच्या घटनेच्या अनुषंगाने ‘भटके- विमुक्त विकास परिषदे’चा महाराष्ट्र प्रांत प्रमुख म्हणून भटके-विमुक्त समाजाच्या सद्यस्
उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात ९ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रशासनाने अवैध बांधकाम मशीद मदनी पाडली. मशिदीचा नकाशा मंजूर नसल्याने आणि त्यातील काही भाग पोलीस ठाणे आणि नगरपालिकेच्या जमिनीवर अवैध बांधकाम केल्याचे आढळून आले. यामुळे अवैध मशिदीवर बुलडोझरची कारवाई करण्यात आली.
(Milkipur Bypoll Election Results 2025) अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपने विजय प्राप्त केला असून समाजवादी पक्षाचा (सपा) पराभव झाला आहे.
Transgender उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये एका पीडितावर जबरदस्ती करत ट्रान्सजेंडर (Transgender) बनवण्यात आल्याची घटना समोर आली. यामुळे पोलिसांनी आरोपी ट्रान्सजेंडर कतरिनाला ताब्यात घेतले आहे. त्यानंतर तिला अटक करण्यात आले आहे. दरम्यान उत्तर प्रदेश पोलीस या घटनेचा खोलवर तपास करत असल्याची माहिती तपासातून समोर येत आहे.
Mahakumbh Mela 2025 उत्तर प्रदेशातील प्रयागरामध्ये सध्या महाकुंभमेळा (Mahakumbh Mela 2025) सुरु आहे. यासाठी देशातूनच नाहीतर जगभरातून भाविकांनी आपली उपस्थिती दाखवली आहे. मात्र या महाकुंभमेळ्यात २८ जानेवारी २०२५ रोजी मंगळवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारात दुर्दैवी घटना घडली आहे. महाकुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्याने भाविक भक्तगण हे जखमी झाले आहेत. तर काहीजण मृत्यू पावल्याचे बोलले जात आहे. मात्र अशातच आता सोशल मीडियावर अहिंदू कट्टरपंथींनी घडलेल्या घटनेची खिल्ली उडवली आहे.
illegal construction उत्तरप्रदेशातील बरेलीमध्ये एका गावात अवैध ठिकाणी बांधकाम करण्यात आले आहे. बरेली खासदाराने या प्रकरणाची तक्रार केल्यावर प्रशासनाने चौकशी करत नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आता बरेलीच्या खासदारांनी लक्ष घालत अवैध बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे.
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभने अवघ्या जगाचे लक्ष्य वेधून घेतले आहे. कोट्यवधी भाविकांचा हा मेळावा कायमच कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय राहिला आहे. सनातन धर्माच्या भव्यतेचे दर्शन घेण्यासाठी देशविदेशातील भाविक इथे एकवटतात. अशातच आता महाकुंभ अंतराळातून कसा दिसतो याचं एक अत्यंत देखणं चित्र समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.
उत्तरप्रदेशातील लखीमापूर खेरीमध्ये ख्रिश्चन धर्मांतरासाठी सक्रीय आहेत. जीवनावश्यक वस्तूंचे हिंदू आदिवाशांना आमिष दाखवत ख्रिस्ती धर्मांतरासाठी परावृत्त केले जात आहे. हे प्रकरण नीमगाव पोलीस ठाणे हद्दीतील बेझम गावातील आहे. जिथे ख्रिश्चन मिशनऱ्यांशी संबंधित असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गोरगरिबांना एका तांदळाचे पोते देऊन त्यांचे ख्रिस्ती धर्मांतरण करुन घेतले गेले. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मिशनऱ्यांच्या खेळाचा पर्दाफाश करत या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.
उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील कारंडा पोलस ठाणे परिसरात कट्टरपंथी आकिबने हिंदू युवतीचे अपहरण केले. तिचे धर्मांतर करेन अशी धमकीही देण्यात आली. यामुळे आता संबंधित युवतीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना ११ जानेवारी २०२५ रोजी घडल्याचे वृत्त आहे. गावातील आकिब खान हा शाळेत जाणाऱ्या दोन बहिणींपैकी मोठ्या युवतीला दुचाकी वाहनावरून घेऊन गेला होता. या संबंधित घटनेची माहिती लहान मुलीने कुटुंबीयांना सांगितली.
Yogi Adityanath उत्तरप्रदेश राज्याला गरिबीमुक्त राज्य बनवायचे असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केले आहे. एवढचे नाहीतर उत्तर प्रदेशाच्या उत्पन्नामध्ये पुढील ४ वर्षांमध्ये १ ट्रिलियन ड्रॉलर्सची अर्थव्यवस्थेत वाढ निर्माण होईल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. उत्तरप्रदेश दिनानिमित्त उपराष्ट्रपती धनखड यांच्या उपस्थितीत त्यांनी हे प्रतिपादन केले होते.
Mahakumbh Mela 2025 काँग्रेस नेते हुसैन दलवाई यांनी प्रयागरामध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याबाबत असभ्य टिप्पणी केली आहे. महाकुंभमेळ्यामुळे प्रयागराजमध्ये अस्वच्छता निर्माण होईल असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. याचसोबत त्यांनी दावा केला की, १२ वर्षातून एकदा महाकुंभमेळा साजरा केला जातो. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग आजार पसरला जात असल्याचे सांगितले जाते आहे.
Ram Janaki temple उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक राम जानकी मंदिरातून (Ram Janaki temple) ३० कोटी रुपयांच्या मूर्तीची चोरी करण्यात आली आहे. ही घटना १३ जानेवारी रोजी घडली असल्याचे वृत्त आहे. चोरी झालेली मूर्ती अष्टधातूची असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना काही दिवसांपूर्वी घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणात पोलिसांना चोरट्यांना ताब्यात घेण्यासाठी आता यश आले आहे. समाजवादी पक्षाच्या ४ जणांना अटक करण्यात आली आहे.
Uttar Pradesh तील बरेलीमध्ये एका पाकिस्तानी महिलेने शिक्षण विभागाच्या डोळ्यात धूळ फेकली आहे. बनावट कागदपत्रांचा अधार घेत तिने ९ वर्षे सरकारी शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षिका म्हणून काम केले आहे. संबंधित पाकिस्तानी शिक्षिकेचे नाव हे शुमायला खान असे असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण फतेहपूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले.
उत्तर प्रदेशच्या बरेली येथे एका कट्टरपंथीयाने आपल्या हिंदू शेजाऱ्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार पीडीत व्यक्ती काश्मिरी पंडित असून, ९०च्या दशकात कट्टरपंथीयांच्या अत्याचारानंतर त्यांनी जम्मू काश्मीरमधून पलायन केलं होतं. त्यांची पुढची पिढी उत्तर प्रदेशमध्ये स्थाईक झाली होती. मास शिजवण्याच्या शुल्लक कारणावरून त्यांच्या शेजऱ्याने त्यांची हत्या केली. हत्या करणाऱ्याचे नाव सागिर अहमद असून, उत्तरप्रदेश पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
Jama Masjid उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये असलेल्या जामा मशिदीच्या (Jama Masjid) खाली मंदिर असल्याचा दावा करण्यात आला आहे. आरटीआय कार्यकर्ते पंडित केशवदेव गौतम यांनी संबंधित मंदिर ३०० वर्षांपूर्वीचे पुरातनकालीन असल्याचा दावा केला. याप्रकरणात त्यांनी दिवाणी न्यायधीश न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी ही १५ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे.
Mahakumbh Mela 2025 उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सध्या महाकुंभमेळा २०२५ (Mahakumbh Mela) सुरू आहे. यामुळे अनेक भाविक भक्तगण याठिकाणी सामिल झाले आहेत. मात्र असेही काही लोक आहेत ज्यांनी महाकुंभाला अंधश्रद्धा असल्याचे म्हटले आहे. यामुळे आता महाकुंभातील नागाबाबा प्रचंड संतापले आहेत. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये काही लोक महाकुंभमेळा बदनाम करत असल्याचे बोलले जात आहे.
Sambhal मधील १९७८ च्या दंगलीमध्ये बेदखल झालेल्या तुळशीराम यांच्या कुटुंबाला तब्बल ४६ वर्षानंतर न्याय मिळाला आहे. संभल प्रशासनाने मंगळवारी १४ जानेवारी २०२५ रोजी तुलसीराम यांच्या कुटुंबाला १० हजार चौरस फूट जमिनीचा ताबा दिला आहे. दंगलीमध्ये तुळशीरामची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्या कुटुंबालाही दंगलीसारख्या तणावजन्य परिस्थितीत पळून जावे लागले होते.
उत्तर प्रदेशच्या संभळ येथे २४ नोव्हेंबर २०२४ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात एकूण ५ जणांचा मृत्यू झाला. अनेक पोलीस कर्मचारी देखील या हिंसाचारात जखमी झाले. सर्वेक्षणासाठी आलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर आक्रमक कट्टरपंथीयांनी हल्लाबोल केला. परंतु उत्तर प्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थाला कुठल्याही प्रकारची बाधा होणार नाही याचा निश्चय केलेले मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी या समाजकंटकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
bulldozers उत्तर प्रदेशमधील संभलमध्ये जुबैद नावाच्या वकट्टरपंथीने सती मठाच्या अवैध जमिनीवरील दुकानांवर बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे. याठिकाणी ८० चौरस मीटर जागेवर बेकायदेशीरपणे अवैधरित्या दावा करण्यात आला होता. यामुळे मठाच्या शेजारी असलेल्या जागेवर करण्यात आलेल्या कब्जामुळे हद्दीत वाढ निर्माण झाली होती. तक्रारीवरून प्रशासनाने अवैध दुकानांवर बुलडोझर फिरवर जमिनीचा ताबा सोडण्यास भाग पाडले.
(Waqf Board) “उत्तर प्रदेशात ‘वक्फ बोर्डा’च्या कब्जात असलेली इंच न् इंज जमीन परत घेतली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ‘वक्फ’ कायद्यात सुधारणा केली असून सर्व जमिनींची सक्रियपणे चौकशी सुरू आहे,” असा थेट इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमातून बुधवार, दि. ८ जानेवारी रोजी दिला आहे.