महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यास सुरुवात केल्यानंतर आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शहरांतील रहिवासी सोसायट्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधुन विद्युत विभागातर्फे बनवण्यात आलेल्या पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेच्या सखोल माहिती पत्रकाचे कडोंमपा आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कल्याण डोंबिवली शहरांनी क्लीन आणि ग्रीन एनर्जीच्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केल्याची प्रतिक्रिया यावेळी कडोंमपा आयुक्तांनी
Read More
ज्या निष्पक्षपणे चंद्रचूडांनी रामजन्मभूमी खटल्यात न्याय्य भूमिका घेतली, त्याच परखडपणे त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या ढोंगाबाबत रोखठोक भूमिका घेतली आहे. आस्तिक-नास्तिक या वादात त्यांनी घेतलेल्या पवित्र्याचे कौतुक करायला हवे.
चुकांमधून शिकतो तोच खरा माणूस. म्हणूनच म्हणतात की, अपयश ही यशाची ( Failure to Success ) पहिली पायरी आहे. पण, अपयशातून यशाकडे मार्गक्रमण करण्याची प्रक्रिया ही वरकरणी वाटते तितकी सोपी नाही. यामध्ये बाह्यप्रेरणा, अंत:प्रेरणेसह कृतज्ञतेचाही सराव करावा लागतो. हे सगळे नेमके कसे करावे, यासंबंधीचे उद्बोधक मार्गदर्शन करणारा हा लेख...
आयुष्यात पुढे ( Life Future ) जाण्यासाठी थोडे मागे वळून का होईना पाहावे लागतेच. नवीन वर्षाची आणि भविष्याचीही पाऊलवाट धरताना, भूतकाळात डोकावण्याशिवाय पर्याय नाही. हे असे नेमके का, यामागचे मानसशास्त्र उलगडणारा हा लेख...
'शासन आपल्या दारी'प्रमाणे कौशल्य विकास विभागाने आखलेला 'स्किल सेंटर ऑन व्हील' हा उपक्रम अत्यंत नाविन्यपूर्ण आणि एक चांगला उपक्रम आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभे राहतील, असा विश्वास आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवार, २६ जानेवारी रोजी केले.
स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे झालेल्या जगातील पहिल्या स्मार्ट रोबोट्सच्या पत्रकार परिषदेत रोबोट्सनी सांगितले आहे की ते मानवाविरुद्ध बंड करणार नाहीत. या पत्रकार परिषदेत सहभागी असलेले सर्व रोबो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआयद्वारे चालवले जाणार होते. पत्रकार परिषदेत सहभागी होण्यासाठी सुमारे ३००० तज्ञांसह ५१ रोबोट आले होते. त्यांनी अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे दिली.
शासन-प्रशासन स्तरावर विविध धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. त्यामागचा मुख्य उद्देश हा रोजगार-स्वयंरोजगाराच्या संदर्भात पुरुष आणि महिलांमधील संख्यात्मक तफावत कमी व्हावी, त्याशिवाय गृहोद्योगांसह कुटिरोद्योगांसारख्या क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग असावा व त्याच जोडीला त्यांना आपल्या रोजगार वा छोटेखानी व्यवसायातून आर्थिक प्राप्ती व स्थिरता लाभावी, हे उद्देश पण होतेच. यातून महिलांचे व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास यांना बळकटी देण्याचा प्रयत्न केला गेला.
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर ‘सरकार आपल्या दारी’, ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून बुधवार, दि. १० मे आणि गुरुवार, दि. ११ मे रोजी नागरिकांशी संवाद साधणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयात होणार्या या कार्यक्रमात नागरिकांनी शासकीय योजना, आपल्या प्रभागातील विकासकामांबाबत सूचना व इतर समस्यांबाबतच्या निवेदन अथवा अर्जासह उपस्थित राहावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले आहे.
राज्यातील फडणवीस शिंदे सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील महिलांच्या सन्मानार्थ अनेक महत्त्वपूर्ण योजनांच्या अंमलबजावणीसह विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. महिला बालविकास खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या विभागाच्या माध्यमातून युवती, महिला आणि बालिकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेत महिलांचा सन्मान करत त्यांचे सक्षमीकरण करण्यावर भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोढा यांनी 'सरकार आपल्या दारी' अभियान हाती घेतले आहे. प्रभागात जाऊन महिलांच्या समस्या सोडवण्याचे स्तुत्य पाऊल लोढांनी उचलले असून याला मुंबईकर महिलांचा
‘लोकायुक्त कायदा’ तयार करण्याचे लेखी आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. मात्र, अडीच वर्षे उलटूनही त्यावर काहीच होत नाही.
कोरोना महामारीच्या संकटाबरोबरच उष्णतेच्या झळांनी अवघा महाराष्ट्र पोळून निघतोय. त्यातच शहरांपासून गावखेड्यांपर्यंत पाणीटंचाईचे संकटही गडद होताना दिसते. या पाणीटंचाईवर ‘स्टेपवेल्स’ अर्थात बारव पुनरुज्जीवित करणे हा एक दीर्घकालीन पर्याय ठरु शकतोे. हेच उद्दिष्ट दृष्टिक्षेपात घेत रोहन काळे आणि मनोज सिनकर या खरंतर दोन वेगवेगळ्या क्षेत्रातील कामांचा अनुभव असलेल्या तरुणांनी हाती घेतली ‘महाराष्ट्र बारव मोहीम.’ तेव्हा, कालच साजरा झालेल्या महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या राज्याला जलस्वयंपूर्ण करण्याची क्षमता असलेल्या या
तुमच्या आरोग्याची काळजी घेणारे ‘स्टेप सेट गो’ भन्नाट अॅप बनवीत ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानात मानाचा तुरा रोवणार्या शिवजीत घाटगे यांच्याविषयी आज आपण जाणून घेऊया...
भारताने अमेरिकेसहित अनेक देशांना हायड्रोक्सीक्लोरोक्वाईनचा पुरवठा केल्यानंतर अँटोनियो ग्युटेरेस यांनी हे वक्तव्य केले आहे.
मिश्रचिकित्सा पद्धतीचा योग्य वापर करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने उशिरा जरी घेतला असला तरी तो सामाजिक हिताचा आहे. परंतु, कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या भरतीपासून होमिओपॅथी डॉक्टरांना वंचित ठेवणे अन्यायकारक आहे.
खेळाडूने निवृत्ती घ्यावी, त्याचा काळ संपला, आता नव्या पिढीला संधी द्यावी, हे असले फुकटचे सल्ले क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंसाठी अजिबात नवीन नाही.
इंग्लंडमधील कॅम्ब्रिज येथील त्यांच्या राहत्या घरी आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
हॉकिंग यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दु:ख व्यक्त केले आहे. तसेच 'ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो' अशी प्रार्थना दोन्ही नेत्यांनी केली आहे.