तुर्कस्तानच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून घडणार्या घडामोडींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले. इस्तंबूलचे महापौर एकरेम इमामोग्लू यांना तुर्कीच्या सरकारने अटक केली. या घटनेमुळे तुर्कस्तानच्या अंतर्गत सत्तासंघर्षाचे स्वरूप आणि राष्ट्राध्यक्ष रसीप तैय्यब एर्दोगान यांची राजकीय दिशा, याबाबत नव्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. इमामोग्लू यांना सरकारी निधीच्या कथित गैरवापराच्या आरोपावरून अटक करण्यात आली. इस्तंबूल महानगरपालिकेच्या काही विकासकामांमध्ये नियमभंग आणि अपारदर्शकता आढळून आल्याचा, तप
Read More
तुर्कीने आपल्याच देशाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा संयुक्त राष्ट्रांकडे पाठपुरावाही सुरू केलेला दिसतो. आता जगाच्या इतिहासात एखाद्या देशाने नव्याने स्वत:चे बारसे करणे, हे काही पहिल्यांदाच घडते आहे, असे अजिबात नाही. यापूर्वीही इराण, नेदरलँड्स, मॅसिडोनिया, म्यानमार यांसारख्या काही देशांनी तसेच जगातील कित्येक शहरांनीही आपली जुनी नावं बदलून नवा साज चढवला.
“राष्ट्रीयता ही एक भावना नाही तर प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे. अगदी सैनिकांप्रमाणे राष्ट्रभक्ती आपल्या नसानसांत भिनलेली हवी,” असे विचार प्रख्यात न्यायशास्त्रज्ञ, लेखक आणि पुरस्कारप्राप्त कवी पामर्ती वेंकटरमणा यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले. पामर्ती वेंकटरमणा यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून, गेल्या कित्येक वर्षांपासून ‘पद्म’ पुरस्कारांसाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात येत आहे. ते एक महान कवी आणि लेखक आहेत. त्यांचे साहित्य तुर्की, अरबी, बंगाली,
इसिसचा उधळलेला वारू कोबानमध्ये नुसता रोखला गेला असे नाही, तर या पराभवामुळे इसिसला जोरदार झटका बसला. इसिसचा पराभव करता येऊ शकतो हा आत्मविश्वास इसिसविरोधकांना मिळाला.