दीपावली म्हटले की, प्रत्येकाच्या मनात उत्साह् असतोच. प्रत्येकालाच या सणाला साजरे करण्याचे वेध लागतात. गोड धोड पदार्थ, भेटवस्तू, याबरोबरच दिवाळी अंक हा देखील दिवाळीचे अभिन्न अंगच जणू! या दिवाळी अंकाला एक परंपरा आहे. या परंपरचे पाईक होत असंख्य प्रकाशने आज त्यांचे अंक वाचकांच्या सेवेत आणत आहेत. दिवाळी अंकाच्या प्रवासाचा हा आढावा...
Read More
दीपोत्सवाच्या प्रकाशपर्वानिमित्त चटपटीत फराळाबरोबरच दिवाळी अंकाच्या साहित्यिक फराळाचीही चोखंदळ वाचकांना तितकीच प्रतीक्षा असते. तेव्हा, दरवर्षीप्रमाणे यंदाही विषय वैविध्याने नटलेला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा दिवाळी अंक प्रकाशित झाला असून वाचकांसाठी उपलब्ध आहे.
एकीकडे बौद्ध संस्कृतीची संपन्नता, तर दुसरीकडे गगनचुंबी इमारतींची परस्पर स्पर्धा असा पारंपरिक वारसा जपूनही आधुनिकतेचा साज ल्यायलेला थायलंड हा दक्षिण आशियातील एक प्रमुख देश. भारताच्या पूर्वेला आणि अंदमान-निकोबार बेटांपासून केवळ एक हजार किमी दूर अशा या देशातील बँकॉक आणि पटाया या दोन प्रमुख पर्यटन शहरांना भेट देण्याचा योग जून महिन्यात जुळून आला. याच अनुभवांचे प्रवासवर्णन रेखाटणारा हा लेख...
वनवासी जीवन हे मूलतः निसर्गाशी मानवी जीवनाचे द्योतक सांगणारे. वनवासी बांधव म्हणजे ‘आदि’वास असणारा मानवी समुदाय. ते खरे जंगलाचे राजे
२६ जुलै २००५च्या महापुरानंतर मुंबईकरांनीही ‘मिठी’ नावाची एक नदीही या महानगरातून वाहते, याचा साक्षात्कार झाला. पण, या सात बेटांवर वसलेल्या मुंबईत एक नाही, तर तब्बल चार नद्या आजही प्रवाही आहेत
नाणारचा प्रकल्प कोकणसाठी विकासाचा मार्ग ठरेल की विनाशाचा, यावर आयोजित परिसंवादामध्ये मान्यवरांनी उपस्थित केलेल्या विचारांचा हा परामर्श...
रशियाचा पूर्वेतिहास, पुतीन यांची गाजलेली कारकीर्द, लोकप्रियता, एकूणच रशिया आणि पुतीन यांचे अद्वैत आणि पर्यटनस्नेही रशियाचे अनुभवांवर आधारित चित्रण करणारा हा लेख...
देशातील वारसा, धर्म, परंपरा हे प्राणपणाने जपायला शिकेल तोच आणि मूल्यजपणूक करेल, तोच खरा भारतीय, असे मत अभिनेता सुबोध भावे यांनी व्यक्त केले.
सक्षम आणि निकोप अशा पर्यायी साहित्य संमेलनाचे आयोजन हाच आता एकमेव पर्याय उरला आहे. नव्या उमेदीच्या लेखकांची मोट बांधून यासाठी उभे राहावे लागेल.