जोसेफ विजय चंद्रशेखर म्हणजेच थालापती विजय हा करोडो लोकांच्या गळ्यातला ताईत. तामिळ चित्रपट सृष्टीत स्व:ताची वेगळी ओळख निर्माण करणारा विजय आता राजकारणाच्या आखाड्यात आपली चमक आजमावून बघणार आहे.
Read More
केंद्रीय गृह मंत्रालयाने गुरुवारी हिजब-उत-तहरीर या दहशतवादी संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
Bhagavathi Amman Temple तामिळनाडू येथील हिंदू देवतांच्या मंदिरात वंचित महिलांनी प्रवेश केला आहे. अनेक वर्षांपासून वंचित महिलांना हिंदू देव- देवतांच्या मंदिरात प्रवेश देण्यापासून विरोध केला जात होता. मात्र, १०० हून अधिक कुटुंबियांनी १२ ऑगस्ट रोजी तामिळनाडूच्या पुडुकोट्टई येथील कुलवाईपट्टी गावात असलेल्या भगवती अम्मा मंदिरात प्रवेश केला.
युट्युबर अजित भारती यांच्याविरोधात तामिळनाडू पोलिसांनी एफआयआर नोंदविला आहे. या एफआयआर अंतर्गत भारती यांच्यावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही तक्रार चेन्नई पूर्व येथील काँग्रेस पक्षाचे प्रादेशिक अध्यक्ष एम सॅम्युअल द्रवियन एमसी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तामिळनाडू बहुजन समाजवादी पक्ष(बसप) प्रमुख के आर्मस्ट्राँग यांच्या हत्येच्या तपास प्रकरणी तामिळनाडू सरकार गंभीर नसल्याचा आरोप बसप अध्यक्षा मायावती यांनी केला आहे. दरम्यान, तामिळनाडूमध्ये कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिली नसून हे प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी मायावती यांनी केली आहे.
तामिळनाडू राज्यात पसरलेल्या पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरुन पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध महाराष्ट्रातील संशोधकांनी लावला आहे (two new species of gecko). ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनकडून सुरु असलेल्या भारतीय द्वीपकल्पामधील पालींच्या सर्व्हेक्षणादरम्यान या पाली प्रथमतः आढळून आल्या (two new species of gecko). नव्याने शोधलेल्या दोन्ही पालींचा समावेश निमास्पिस कुळात करण्यात आलेला आहे. (two new species of gecko)
तामिळनाडूमध्ये घरात घुसून लेखा परीक्षक तथा भाजप नेत्याची हत्या करण्यात आली होती, लेखा परीक्षक रमेश यांची जुलै २०१३ रोजी सालेम येथे घरात घुसून हत्या करण्यात आली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तामिळनाडू येथील प्रचार रॅलीत प्रदेश सरचिटणीस राहिलेल्या रमेश यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
'इंडिया आघाडीचे नेते हिंदू धर्माला शिव्या देण्यात एक सेकंदही घालवत नाहीत', असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमध्ये जाहीर सभेत म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी इंडिया आघाडीवर टीका केली असून ते म्हणाले, डीएमके-काँग्रेससह संपूर्ण देशावर हल्ला चढवला आहे. तसेच, इंडिया आघाडीचे नेते जाणूनबुजून हिंदू धर्माचा अपमान करत आहे, असेही पंतप्रधांनांनी जनतेला संबोधित करताना म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ मार्च २०२४ रोजी देशात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मागील काही वर्षांपासून नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू करण्यामागे हालचाली सुरु होत्या. आता हा कायदा लागू झाल्यानंतर दाक्षिणात्य अभिनेते थलापती विजय संतापले असून त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) तामिळनाडूत लागू करु नका असे वक्तव्य केले आहे.
दाक्षिणात्य ज्येष्ठ अभिनेते आणि तामिळनाडूमधील राजकीय व्यक्तीमत्व कॅप्टन विजयकांत यांचे आज दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी चेन्नईत निधन झाले. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, विजयकांत यांना करोना झाला होता. त्यावरील उपचारांसाठी ते गेले काही दिवस चेन्नईमधील MIOT रुग्णालयात दाखल झाले होते.
सनातन धर्म हा एचआयव्ही आणि कुष्ठरोगाप्रमाणे सामाजिक कलंक असून त्याचे उच्चाटन केलेच पाहिजे, अशी मुक्ताफळे द्रमुक खासदार ए. राजा यांनी उधळली आहेत. त्याचवेळी आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याची सारवासारव तामिळनाडू सरकारचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केले आहे.
तामिळनाडू सरकारने व्ही बेल्लीच्या अनाथ हत्तींच्या बछड्यांचे यशस्वीपणे संगोपन करण्यासाठी समर्पित सेवेबद्दल त्यांची थेप्पाकडू हत्ती कॅम्पमध्ये पहिली महिला कावडी (माहूतची सहाय्यक) म्हणून नियुक्ती केली आहे. यावर्षीचा ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या ‘द एलिफंट व्हीस्परर्स’ हा लघूपट व्ही बेल्ली यांच्यावर आधारित होता.
विरोधी पक्षात असताना एक भूमिका घ्यायची आणि सत्तेवर आल्यावर दुसरी भूमिका घ्यायची, यामध्ये स्टॅलिन पटाईत आहेत.आपले वर्तन लोक विसरून गेले असतील, असा समज करून घेऊन स्टॅलिन यांनी राज्यपालांच्या आदेशावर आक्षेप घेतला. आता या आदेशाला स्थगिती देण्यात आली असल्याने अॅटर्नी जनरलचे मत घेऊन पुढील पावले टाकण्याचे राज्यपालांनी ठरविले आहे.
दक्षिण पश्चिम घाटात वसलेल्या कन्याकुमारी वन्यजीव अभयारण्यात कातळ पालीच्या नव्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. सौनक पाल आणि झीशान मिर्झा या तरुण संशोधकांनी हा शोध लावला आहे. या पालीचे शरीर मोठे असून, या पालीचे नामकरण 'हेमिडॅक्टायलस हेगडेई' असे करण्यात आले आहे. ही पालींच्या हेमिडॅक्टायलस कुळातील ४९वी प्रजाती आहे.
तंजावर धर्मांतर आणि आत्महत्या प्रकरणाची ‘सीबीआय’ चौकशी होणारच, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सुनावणीदरम्यान स्पष्ट केले.
नीट संदर्भात मंजूर केलेल्या विधेयकानुसार, राज्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक नीट २०२१ परीक्षेतून सूट देण्यात आली
एका अंदाजानुसार, भारतात २०१९ साली १,७३१ लोकांचा पोलीस कस्टडीत मृत्यू झाला. सरासरी काढली तर दर दिवशी पाच लोकं या प्रकारे मरतात. हे फार भयानक आहे. कारण, जे रक्षक आहेत, तेच भक्षक झालेले दिसून येतात. म्हणूनच या घटनेची गंभीर दखल घेणे क्रमप्राप्त आहे.
तामिळनाडूतील श्रीपेरंबदुर येथे असलेल्या आपल्या प्रकल्पातील काम तुर्तास थांबवण्याचा निर्णय नोकियाने घेतला
महाराष्ट्रातील तरुण उभयसृपशास्त्रज्ञांनी पालीच्या तीन नव्या प्रजातींचा उलगडा केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातून एक आणि तामिळनाडूमधून दोन पालींचा नव्याने शोध लावण्यात संशोधकांना यश मिळाले आहे
कमल हसनने नथुराम गोडसेंवर केलेल्या वक्तव्यानंतर त्यांचा सर्वत्र विरोध केला जात आहे. गुरुवारी एका प्रचारसभेदरम्यान कमल हसन यांच्यावर अंडी आणि दगड फेकण्यात आले. तामिळनाडूमधील आरावकुरिची येथे ही घटना घडली. कमल हसन हे आपले भाषण आटोपून मंचावरून उतरत असताना दोन तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. पोलिसांनी या तरुणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. आता राजकारणाची पातळी खालावत चालली आहे. पण असा घटनांमुळे आपण घाबरणार नाही, असे कमल हसन यांनी म्हटले आहे.
दक्षिणेकडील राज्यांना सतर्कतेचा इशारा
तामिळनाडूतील तुरायूरमध्ये एका मंदिरात रविवारी घेण्यात आलेल्या एका कार्यक्रमात चेंगराचेंगरीमुळे सात भाविकांचा मृत्यू झाला. यात आणखी १० भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुथियमपलयम गावातील रूप्पास्वामी मंदिराच्या शिक्क्यांचे वितरण करण्यात येत होते. त्या दरम्यान ही दुर्घटना घडली.
मे २०१४ मध्ये भाजपने मित्रपक्षांसह उत्तर प्रदेश, बिहार व महाराष्ट्र वगैरे राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यांत अभूतपूर्व यश संपादन केले. म्हणून या खेपेला पश्चिम बंगाल, तामिळनाडू व ओडिशा या तीन राज्यांवर भाजपने विशेषत्वाने भर दिलेला दिसतो.
गेल्या अनेक दिवसांपासून याविषयीच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, यात जयललिता यांची भूमिका साकारण्याची संधी नेमकी कोणत्या अभिनेत्रीला मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते.
‘ना जात, ना धर्म’ असे प्रमाणपत्र एका महिलेने मिळविले आहे. स्नेहा असे या महिलेचे नाव असून असे प्रमाणपत्र मिळविणारी ही पहिली भारतीय महिला आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.
शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, असा आग्रह बंगारू आदिगलर यांनी आपल्या अनुयायांकडे धरला. ‘किमान वाचायला-लिहायला तरी सर्वांना यायला हवे.
तामिळनाडूतील इस्रोच्या श्रीहरीकोट्टा अंतराळ प्रक्षेपण केंद्रातून बुधवारी 'जीसॅट-७ए' हा संपर्क उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे
तामिळ सिनेसृष्टीचा आजवरचा प्रवास सूर्याशिवाय पूर्ण होतच नाही. अभिनयातून मिळणारा पैसा सत्कारणी कसा लावावा, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ‘सूर्या!’
ताशी ८० ते ९० किलोमीटरच्या वेगाने वाहणारे वारे पहाटे तीनच्या सुमारास तमिळनाडूमधील नागपट्टणमजवळ किनाऱ्यावर येऊन पोहचले
जवळपास १०० किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने हे चक्रीवादळ आज सायंकाळपर्यंत तामिळनाडूच्या पंबन आणि कुड्डलोर येथे धडकण्याची शक्यता
या १८ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांचे निकाल तामिळनाडूच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवतील. या पोटनिवडणुकांत ना करुणानिधी नसतील, ना जयललिता नसतील. म्हणून या पोटनिवडणुका महत्त्वाच्या ठरतील.
तामिळनाडूच्या राजालीमध्ये भारतीय नौदलाचे चेतक हेलिकॉप्टर कोसळले. नेहमीच्या सरावासाठी उड्डाण केले असताना हे हेलिकॉप्टर कोसळले आहे.
तेलगू टायटन्सचे माजी खेळाडू एस. महालिंगम याचा ९ सप्टेंबरला दुपारी अपघाती मृत्यू झाला. तो अवघ्या २७ वर्ष्याच्या होता.
करुणानिधी हे स्वतः तब्बल ४९ वर्ष पक्षाचे अध्यक्ष राहिले होते व त्यांच्या आजारपणादरम्यान स्टालिन हे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहत होते
तामिळनाडूच्या राजकारणात जयललिता नाहीत आणि करूणानिधी नाहीत. त्यांच्या मृत्यूनंतर तामिळनाडूचे राजकारण कोणते वळण घेते, याबद्दल उत्सुकता आहे. पुढच्या वर्षी होणारी लोकसभा निवडणूक अशी असेल की जेव्हा हे दोन्ही ज्येष्ठ नेते नसतील
करुणानिधी व जयललिता हे तामिळनाडूच्या राजकीय रंगमंचावरील दोन महानायक! परस्परांचे कट्टर राजकीय शत्रू. करुणानिधी समर्थकांनी विधानसभेत जयललितांचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला.
वृत्त कळल्यानंतर करुणानिधी यांच्या समर्थकांनी रूग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. त्यामुळे रूग्णालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि द्रमुक अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी आज सायंकाळी कावेरी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला
करुणानिधी यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे मात्र त्यांनी आणखी काही दिवस रुग्णालयात ठेवावे लागणार असल्याचे रुग्णालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारतर्फे प्रस्तावित ‘एक देश, एक निवडणूक’ धोरणाला सध्या सर्व स्तरांतून तसेच, कित्येक राजकीय पक्षांकडूनही मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळताना दिसत आहे.
तामिळनाडूमधील एका छोट्या गावातील कल्याण रमणने शाळेत असताना, पथदिव्यांखाली बसून अभ्यास केला आणि नंतर अमेरिकेच्या सिटल येथील कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदापर्यंत झेप घेतली
पूर्वी विधवांना १०२० रुपये वाटेल तशी पेन्शन दिली जात असे मात्र पंतप्रधानपदी मोदीजी आल्यानंतर त्यांनी सर्व विधवांना एकसारखी पेन्शन द्यायचा निर्णय घेतला
तूतुकुडीमध्ये गोळीबार करण्याचा आदेश नेमका कोणी दिला आणि या घटनेची नेमकी पार्श्वभूमी काय होती ? यासर्व गोष्टींचा अभ्यास यात करण्यात यावा, असे देखील मंत्रालयाने आज स्पष्ट केले आहे.
वेदांता स्टरलाईट कंपनीमुळे तूतुकुडी आणि त्याच्या आसपासचा परिसर मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी केला आहे.
नटराजन मरुथप्पा हे अण्णा द्रमुक पक्षाच्या नेत्या शशिकला नटराजन यांचे पती होत. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून अत्यंत चिंताजनक होती. छातीतील जंतूसंसर्गामुळे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
आज पहाटे अंदाजे ५ सुमारस ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
आज सकाळीच राजा यांनी आपल्या सोशल मिडियावर तमिळ भाषेत एक पोस्ट टाकली असून त्यामध्ये त्यांनी आपल्या अगोदरच्या पोस्ट विषयी माफी मागितली आहे.
पुतळे तोडणाऱ्या जमावावर कठोर कारवाई केली जावी, असा आदेश त्यांनी गृहमंत्री राजनाथसिंह यांना दिला आहे.
पोटनिवडणुकीत मिळालेला विजय कदाचित तामिळनाडूच्या पुढच्या राजकारणासाठी एक संदेश देऊन गेला आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.