तलाठी भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकारांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी ठोस कायदा केला जाणार असल्याची माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवार, दि. १४ डिसेंबर रोजी लेखी उत्तरात दिली.
Read More
राज्यात तलाठी भरतीप्रक्रियेत पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे. पुण्यात तलाठी भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना मनस्तापास सामोरे जावे लागत आहे. भरती प्रक्रियेत इच्छुक उमेदवारांनी पसंतीचे परीक्षा केंद्र निवडले असता त्यांना दूरवरचे केंद्र देण्यात आले आहे. यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.