सत्तेत बारामतीकरच आहेत, वांद्य्राचे साहेब आता कुठे ‘अॅक्शन मोड’मध्ये येणार आहेत म्हणे. बाकी नाना पटोलेंचे ‘काँग्रेस उरलो केवळ हरण्यापुरता...’ तर अशा महाराष्ट्राच्या सत्ताधीशांकडून साहित्य आणि कलाकृतींच्या उत्थानाबाबत आशा बाळगणे म्हणजे स्वप्नरंजनच. त्यामुळे शेवटी एक प्रश्न आहे, अमोल कोल्हे भाजपशी किंवा रा. स्व. संघाशी संबंधित असते आणि त्यांनी जर नथुराम गोडसेंची भूमिका साकारली असती, तर समस्त पुरोगामी निधर्मी आणि तथाकथित गांधीवाद्यांनी कोणती भूमिका घेतली असती? याचे जे उत्तर आहे ते उत्तर म्हणजे महाराष्ट्राच्या
Read More
मासो ढेबला पुंगाटी आणि ऋषी लालु मेश्राम अशी दोघा नागरिकांची नावे असून हे दोघेही मौजा पुरसलगोंदी येथील रहिवासी