भारतमातेचे तुकडे करण्याचे स्वप्न पाहणार्या आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष असलेला कन्हैया कुमारला काँग्रेसने उमेदवारीच्या पायघड्याच अंथरल्या. दिल्लीतून काँग्रेसने उमेदवारी देऊन कन्हैया कुमारच्या वक्तव्याचे एकप्रकारे समर्थनच केलेले दिसते. ईशान्य दिल्ली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार्या याच कन्हैया कुमारला निवडणूक प्रचारादरम्यान एका तरुणाने कानशिलात लगावली आहे.
Read More
काँग्रेस नेत्यांना आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमधील आघाडी पचनी पडत नाहीये. दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, तर संदीप दीक्षित यांनीही पक्षाच्या निर्णयावर कठोर भूमिका घेतली आहे. त्याचवेळी काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांच्या उमेदवारीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. स्थानिक नेत्याला उमेदवारी देण्याची गरज आहे, बाहेरच्या व्यक्तीला उमेदवार बनवू नये, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आपली आणखी एक यादी नुकतीच जाहीर केली. या यादीत उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघातून कन्हैया कुमारला तिकीट दिले आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत सीपीआयच्या तिकिटावर बेगुसराय मतदारसंघातून त्याने निवडणूक लढवली होती.
" तेलंगणमधील लोकांचा बिहारच्या लोकांपेक्षा डीएनए भारी आहे,“ असे म्हणून देशातील एकात्मतेविरोधात विचार करणारा तेलंगणचा रेवंत रेड्डी. या रेवंत रेड्डीच्या गळ्यात काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. आपल्याच देशबांधवांबद्दल इतकी तिरस्कृत भावना जपणारा हा माणूस. काँग्रेसला मुख्यमंत्रिपदाचा एकमेव उमेदवार वाटतो, हीच काँग्रेसची शोकांतिका. ’भारत तेरे तुकडे होंगे हजार’ ही इच्छा बाळगणारा कन्हैयाकुमार काँग्रेसचा नेता आहेच ना? ’भारतमाता कौन हैं’ असे निर्लज्जपणे विचारणार्या राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्
खरी शिवसेना कुणाची हे सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाने ८ऑगस्ट पर्यंत दिलेल्या मुदतीनंतर राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
उत्तर प्रदेशमध्ये आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी आलेला काँग्रेस नेता कन्हैया कुमार यांच्यावर शाई फेकण्यात आली आहे. ही घटना काँग्रेसच्या लखनऊ मुख्यालयात घडली. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काँग्रेस कार्यालयात हाणामारी सुरू असून कन्हैया कुमारचे समर्थन त्याला कसेतरी वाचवत असल्याचे दिसून येत आहे. कन्हैया कुमार मंगळवारी लखनौ सेंट्रलचे उमेदवार सदफ जफर यांच्या प्रचारासाठी पोहोचला होता.
या वक्तव्यावरून लिबरल टोळी मात्र चांगलीच निराश
शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे काँग्रेस पक्ष आता ‘पडकी हवेली’ असेल, तर कन्हैयासारखे ‘पोकळ वासे’ या हवेलीला वाचवू शकत नाहीत. मात्र, हवेली आणखी चार वर्षांनी कोसळणार असेल, तर ती दोन वर्षांतच कशी कोसळेल, याची तजवीज मात्र माजी कॉम्रेड करू शकतात.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (सीपीआय) विद्यार्थी नेता कन्हैया कुमार मंगळवारी काँग्रेसमध्ये सामील झाला. त्याचवेळी, सीपीआयचे सरचिटणीस डी.राजा यांनी म्हणाले की, कन्हैया कुमारने स्वत:ला सीपीआयमधून हद्दपार केले आहे.
बिहारच्या ‘सीपीआय’मधील पक्षांतर्गत निर्णय, स्थानिक नेमणुका यामध्येही डाव्या कन्हैयाला चक्क डावलले गेले. त्याचाच परिपाक म्हणजे गांधी घराण्यासमोर आपली मान तुकवून कॉम्रेड कन्हैया काँग्रेसी झाला!
कन्हैया कुमार, उमर खलीदसह अन्य दहा जणांवर देशद्रोहाचा आरोप
तरुणाने कन्हैया कुमारवर भिरकावली चप्पल
परवानगी शिवाय कन्हैय्या कुमार म.गांधी स्बामारकाबाहेर धरणे आंदोलनास बसला होता
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंग दोघही महान क्रांतिकारक. भगतसिंग निरिश्वरवादी किंवा नास्तिक आणि सावरकरवादी हे हिंदुत्ववादी असले तरी दोघांनाही एकमेकांविषयी आदर होता आणि वेळीवेळी दोघांनीही तो व्यक्त केला होता.
'आप' सरकार कन्हैया कुमारच्या पाठीशी !
कोरेगाव-भिमाच्या दंगलीनंतर, विघातक प्रवृत्तीच्या लोकांना अटक झाली. त्यावेळी अटक झालेल्यांची सुटका व्हावी म्हणून रोमिला थापर यांनी जंग जंग पछाडले. मागेही, जेएनयुमध्ये कन्हैया कुमार आणि त्याच्यासारख्या समस्त फुटीरतावाद्यांनी भारताचे तुकडे होण्याच्या वल्गना केल्या.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात इंग्रजी विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत असणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थ्याने स्वतःला पंख्याला लटकवून गळफास घेतल्याने खळबळ उडाली आहे.
कम्युनिस्ट पक्षाच्या कन्हैय्याकुमारची निवडणूक स्टाईल काय वर्णावी? ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार’ म्हणत देशाचे तुकडे करू इच्छिणाऱ्या देशद्रोही आणि विघातक गँगचा सहकारी असलेला कन्हैय्या हा कम्युनिस्ट पक्षाचा हस्तक.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील देशद्रोहाच्या खटल्यात दिल्ली पोलिसांना सहा मोबाईलमधून व्हिडियो मिळाले आहेत.
दिल्ली पोलिसांनी जेएनयु प्रकरणी पतियाळा न्यायालयात आरोप पत्र सादर केले असून यात १० प्रमुख आरोपींची नावे आहेत.
मुद्दा सत्ताधार्यांनी भांडवलदारांसाठी सत्ता राबविण्याचा असो, की मग लोकशाहीव्यवस्थेने चालविलेल्या गरिबांच्या थट्टेचा, या वावटळीतून कॉंग्रेसला बाजूला कसे ठेवता येईल? हे कन्हैया कुमारांनाही कळत नसेल, केवळ भाजपाला विरोध करायचा म्हणून ते याच नाकर्त्या कॉंग्रेसच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या सभेच्या मंचावरून भाजपावर निशाणा साधत असतील अन् समोर बसलेले शहाणे त्यामुळे आनंदात न्हाऊन निघत असतील, तर आनंदीआनंदच आहे सारा...
पोपटपंची करून डाव्यांच्या संविधान बचाव यात्रांच्या नावाखाली अस्तित्व प्रदर्शनाची धडपड सुरू असते.
जेएनयूतील उमर खालिद तसेच या विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचा तत्कालीन अध्यक्ष अनिर्बन भट्टाचार्य यांना विद्यापीठाने बडतर्फ केले आहे. हा निर्णय तमाम देशभक्तांचे समाधान करणारा असला, तरी तो पुरेसा नाही. खरेतर या कथित विद्यार्थ्यांच्या सर्व पदव्या सरकारने रद्द करायला हव्यात. देशाचे तुकडे करण्याची प्रतिज्ञा करणार्या या लोकांवर थोडीदेखील दयामाया दाखविण्याची गरज नाही. .
भाजपचे वायव्य मुंबईचे खा. गोपाळ शेट्टी यांनी एका कार्यक्रमात काही वादग्रस्त विधान केली, म्हणून कल्लोळ माजवला गेला.