दहशतवाद्यांना मदत करणारे हात भारतातमध्ये आहेत. तेच भारत क्रिकेट हरल्यावर किंवा पाकिस्तान क्रिकेट सामना जिंकल्यावर फटाके वाजवत असतात. मात्र, आता हे पाकिस्तानप्रेम चालणार नाही. पहलगाममध्ये भारतीयांना हिंदू असल्याने ठार मारले. दहशतवादी आपल्या दारात आहेत, तेव्हा घरात घुसतील, याचा नेम नाही. त्यामुळे एकसंघ राहा. पाकिस्तान जिंदाबादचा नारा देणार्यांना थारा देऊ नका,” असे भाजप जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी सांगितले.
Read More
मुंबई : बोरिवलीला अतिक्रमणमुक्त करण्याचा संकल्प येथील उमेदवार संजय उपाध्याय ( Sanjay Upadhyay ) यांनी केला आहे. निवडणुकीच्या निमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ने त्यांच्याशी साधलेला संवाद...
गिरणी कामगार संपला आज ४२ वर्षे उलटली तरीही हजारो गिरणी कामगार अद्याप हक्काच्या घरापासून वंचित आहे. या गिरणी कामगारांना लवकरात लवकर घरे मिळावी या मागणीसह अन्य मागण्यांसह गिरणी कामगार वारस संघर्ष समितीने गिरणी कामगार सनियंत्रण समितीचे अध्यक्ष आमदार सुनील राणे यांना निवेदन दिले. गुरुवार दि.२० जून२०२४ रोजी म्हाडा कार्यालयासमोर एकत्र येत गिरणी कामगारांनी निदर्शने केली.
मुंबई : ''उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काँग्रेसकडून सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला जात होता, त्यावेळी शिवसेना गप्प होती. जर उद्धव ठाकरेंकडे स्वाभिमान असता तर त्यांनी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे काँग्रेसींना जोडे मारण्याचे काम केले असते. मात्र खरी शिवसेना आता भाजपसोबत असल्याने राहुल गांधींना जोडे मारण्याचेही काम आम्हाला करावे लागत आहे. स्वतःला सावरकरवादी म्हणवून घेणारे सावरकरांचा अवमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत हे दुर्दैवी आणि शरमेची बाब आहे,'' या शब्दांत उपमुख्यम
गोरेगाव येथील आरे कॉलनीच्या विकासासाठी सर्वंकष आराखडा लवकरच तयार करण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले. सदस्य रवींद्र वायकर, सुनील राणे यांनी ‘आरे’च्या पुनर्वसनाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.
भाजप आमदार सुनील राणे यांनी वरळीतील ‘बीडीडी’ चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी केली.
समाजसेवा हे साध्य आहे, तर लोकप्रतिनिधित्व हे लोकांपर्यंत पोहोचण्याचे साधन आहे. या साधनाचा उपयोग करून जनसामान्यांची सेवा करणे हे सर्वांनाच शक्य होते, असे नाही. मात्र, बोरिवली मतदारसंघाचे भाजप आमदार सुनील दत्तात्रेय राणे यांनी ‘लॉकडाऊन’ काळात केलेले व्यापक मदतकार्य त्यांच्या मतदारसंघातील जनता कधीही विसरणार नाही. त्यांच्या या मदतकार्याचा या लेखात घेतलेला हा सविस्तर आढावा...
आक्रमक राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षांवरून राजकारण तापले असताना भाजप आमदार सुनील राणे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना लक्ष्य केले आहे.
बोरिवलीचे भाजप आमदार सुनील राणे यांनी विधानसभेत गिरणी कामगारांच्या बाजूने आवाज उठविल्यामुळे त्यांना कमी किमतीत घरे उपलब्ध होत आहेत.
बोरिवली विधानसभा मतदारसंघात १९८० पासून भाजपचे वर्चस्व आहे. माजी पेट्रोलियम मंत्री राम नाईक, हेमेंद्र मेहता, खासदार गोपाळ शेट्टी, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भाजपचा हा गड अभेद्य राखला आहे. आता ती जबाबदारी सुनील राणे यांच्यावर आहे. पूर्वसुरींच्या कामाचा उंचावलेला आलेख त्यांच्या फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे सुनील राणे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.