“स्वतः भारतभ्रमण करा, समस्या जाणून घ्या. त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. तुमचे कार्य हीच राष्ट्रसेवा आहे, समाजसेवा आहे आणि हीच श्रीरामाची, समर्थांची सेवा आहे,” असे विचार समर्थ रामदासस्वामींचे अभ्यासक, ज्येष्ठ व्याख्याते सुहास जावडेकर यांनी खास श्रीराम नवमीनिमित्त दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या मुलाखतीत मांडले.
Read More