USAID हैदराबादमध्ये भारतातील पहिले ट्रान्सजेंडर मित्रा नावाच्या क्लिनिकला कायमचे कुलूप लावण्यात आले आहे. अमेरिक सरकारने USAID द्वारे निधी दिला जातो. हा निधी काँग्रेस देशातील निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरत होती. तसेच भारत जोडो आंदोलनासाठी वापरले गेल्याचा दावा अनेकदा करण्यात येतो. अशातच आता मित्रा क्लिनिकला कायमस्वरूपी कुलूप लावण्यात आले. कारण या संबंधित क्लिनिकला USAID ने अर्थिक निधीतून चालवले जात होते.
Read More
Ramadan Eid तेलंगणा सरकारने रमजानच्या सुट्टी देण्याच्या परिपत्रकानंतर, कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीने गरुवारी तेलंगणा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना रमजान महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे कमाचे तास कमी करण्याची विनंती केली.
'पुष्पा २ : द रुल' चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अल्लू अर्जुनला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हैदराबाद मधील संध्या चित्रपटगृहात झालेल्या चेंगराचेंगरीत २ जणांचा मृत्यू झाला होता. याच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि आता त्यावर तेलंगणा पोलिसांनी कारवाई करुन अल्लु अर्जुनला ताब्यात घेतले आहे.
अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २'ची सध्या देशभरात चांगलीच चर्चा सुरु आहे. एकीकडे प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. मात्र, दुसरीकडे चित्रपटाच्या शोदरम्यान काही दुर्घटना देखील घडल्या आहेत. हैदराबादमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. यावरुन अभिनेता अल्लू अर्जूनवर गुन्हा दाखल झाला असून या सर्व प्रकरणावर अल्लू अर्जुनने मौन सोडलं आहे.
मुंबईतच नाही तर संपूर्ण देशभरात सध्या पुष्पाचीच हवा आहे. सुकुमार दिग्दर्शित आणि अल्लू अर्जून अभिनित पुष्पा २ : द रुल हा चित्रपट देशभरात ५ डिसेंबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला. एकीकडे या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत असून दुसरीकडे मात्र अल्लू अर्जूनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शनापुर्वी ४ डिसेंबरच्या संध्याकाळी हैदराबादमध्ये विशेष प्रीमियर झाला होता. यावेळी अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि चित्रपटाची टीम त्यांच्या कुटुंबीयांसह आणि चाहत्यांसह हैदराबादच्या संध्या चित्रपटगृहामध्ये च
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाने सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच १०० कोटींच्या पुढे गल्ला जमवला होता. आज ५ डिसेंबर २०२४ रोजी जगभरात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र, ‘पुष्पा २’ची क्रेझ हैदराबादमधील प्रेक्षकांना जीवघेणी ठरली आहे.
'एल अँड टी मेट्रो रेल हैदराबाद' हे प्रतिष्ठित आयजीबीसी ग्रीन प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले मेट्रो रेल्वे नेटवर्क बनले आहे. रेड लाईन, ब्लू लाईन आणि ग्रीन लाईन हे तीन कॉरिडॉर' सर्व ५७ मेट्रो स्थानकांसह हा बहुमान मिळविणारे पहिले मेट्रो नेटवर्क ठरले आहे. शाश्वत शहरी वाहतूक आणि ग्रीन बिल्डिंग पद्धतींबद्दल या संस्थेचे समर्पण यायशातून दिसून येते.
गेले काही दिवस पंजाबी गायक दिलजीत दोसांझ त्याच्या गाण्यांच्या कॉन्सर्टमुळे विशेष चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या त्याच्या कॉन्सर्टमध्ये आलेल्या लोकांनी केलेली घाण आणि मैदानाचे केलेले नुकसान दिलजीतला भोवले आहे. दरम्यान, दिलजीत दोसांझचा 'दिल-लुमिनाटी' कॉन्सर्ट शुक्रवारी हैदराबादमध्ये होणार आहे. त्याआधीच तो वादाच्या भोवऱ्यात अडकला असून तेलंगणा सरकारने दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्ट आयोजकाला कायदेशीर नोटीस पाठवत अटी घातल्या आहेत. या नोटीसनुसार, दिलजीत दोसांझला दारू, ड्रग्ज आणि हिंसाचाराला प्रोत्साहन
( Uber Bus Shuttle Service ) कोलकाता आणि दिल्ली येथील यशानंतर उबर हैदराबाद आणि मुंबईमध्ये आपली बस शटल सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. ही सेवा शहरातील प्रवाश्यांसाठी परवडणारी व सर्वतोपरी सोयीस्कर ठरणार आहे. उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रभजीत सिंग यांनी सेवा विस्तारित करण्याबाबत माहिती देताना मुंबई शहरांचा उल्लेख केला आहे.
Sar Tan se jooda तेलंगणातील हैदराबाद येथे कट्टरपंथी जमावाने पुन्हा एकदा गोंधळ घातला. सोशल मीडियावर पोस्ट करत निषेध नोंदवाला असल्याचे बोलले गेले आहे. तसेच हैदराबाद येथे रात्रभर प्रक्षोभक घोषणाबाजी करण्यात आली होती. याप्रकरणात सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली.
तेलंगणातील हैदराबादमध्ये कट्टरपंथीयांनी पुन्हा एकदा गोंधळ घातला. कट्टरपंथी जमावाने सोशल मीडियावर इस्लामविरोधी कथित पोस्टच्या निषेधार्थ जमला होता. जमावाने हैदराबादमध्ये रात्रभर प्रक्षोभक घोषणाबाजी करत सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली. यावेळी पोलीसही मोठ्या संख्येने घटनास्थळी हजर असल्याचे पाहायला मिळाले.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांची सक्तवसुली संचालनालया(ईडी)कडून चौकशी करण्यात आली. हैदराबाद क्रिकेट असोसिएशन(एचसीए)मधील कथित आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अझरुद्दीन यांची ईडीकडून तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली आहे. एचसीएमधील आर्थिक व्यवहारांत अनियमिततेशी संबंधित चौकशी ईडीने केली आहे.
T Raja Singh भाजपचे आमदार टी राजा सिंह (T Raja Singh) यांच्या घराची ४ संशयितांनी रेकी केल्याची घटना आहे. खाजा आणि इस्माईल अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. ही टी राजा सिंह यांच्या घराचे फोटो आणि व्हिडिओ सोशल माध्यमाद्वारे पाठवत होते. ही घटना २७-२८ सप्टेंबरच्या मध्यरात्रीची आहे. आता याप्रकरणी चार पैकी दोघेजण ताब्यात आले आहेत.
हैदराबादमधील रामोजी फिल्मसिटी आणि ईनाडू वृत्तपत्राचे संस्थापक पद्मविभूषण रामोजी राव यांचं आज ८ जून २०२४ रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर हैदराबादमधील स्टार रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारीच होते आणि अखेर आज पहाटे ३.४५ ला त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८७ व्या वर्षी रामोजी राव यांचं निधन झाले असून त्यांचे पार्थिव हे रामोजी फिल्म सिटी येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे.
रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे ८ जून २०२४ रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपुर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कलाकारांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रामोजी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला असून त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो असे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मागील महिन्यात वितरित झालेल्या नवीन मोनोरेल रेकसाठी चाचण्या सुरू केल्या आहेत. चाचणीअंती मिळणाऱ्या निष्कर्षातून पुढील रेकसाठी ऑर्डर दिली जाणार आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांसह सुरक्षा अधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यानंतर या गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी तैनात केल्या जातील.
महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांनी दि. ८ मे २०२४ रोजी हैदराबादच्या भाजप उमेदवार माधवी लता यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी हिंदूंना १५ मिनिटांमध्ये संपवण्याची भाषा करणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसीला चांगलेच उत्तर दिले.
कोणत्याही संपत्तीवर दावा सांगणाऱ्या वक्फ बोर्डाचे नवे कृत्य समोर आले आहे. वक्फ बोर्डाने हैदराबादमधील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलला आपली मालमत्ता म्हणून घोषित केले. हॉटेलचे नाव मॅरियट आहे जे एकेकाळी व्हाईसरॉय म्हणूनही ओळखले जात असे. हॉटेलचा ताबा घेण्यासाठी बोर्डाने दीर्घ कायदेशीर लढा दिला. शेवटी तेलंगणातील वक्फ बोर्डाच्या सर्व योजना निष्फळ ठरल्या. हायकोर्टाने हॉटेलला मोठा दिलासा तर दिला आहेच शिवाय वक्फ बोर्डालाही चांगलेच धारेवर धरले.
हैदराबाद लोकसभा निवडणूक दिवसेंदिवस अधिक चुरशीची होत चालली आहे. भाजप उमेदवार माधवी लता यांनी एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या खोट्या विकासाचा आणि तुष्टीकरणाचा बुरखा टराटरा फाडलाय. ओवेसीसारख्या मातब्बर उमेदवाराला माधवी लता जोरदार टक्कर देत असून, झंझावाती प्रचारामुळे आता ओवेसी हैदराबादच्या गल्लीबोळात मतांची भीक मागत फिरताना दिसतात.
वास्तववादी चित्रपटांना प्रेक्षक अधिक पसंती देताना सध्या विविध भाषेतील चित्रपटसृष्टीतून दिसत आहे. अशात ‘हैदराबाद मुक्ती संग्राम’ या ऐतिहासिक घटनेवर आधारित ‘रजाकार’ (Razakar: The Silent Genocide of Hyderabad) हा चित्रपट लवकरच भेटीला येणार असून मुळ तेलुगू भाषेतील चित्रपट (Razakar: The Silent Genocide of Hyderabad) आता मराठी आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे.
भाजप नेत्या माधवी लता यांचा उल्लेख ‘लेडी सिंघम’ असाही केला जात आहे. आपल्या भाषणांमधून हैदराबादमधील स्थानिक विषयांची जी चर्चा त्यांच्याकडून केली जात आहे, ती मतदारांना भावणारी अशीच. तळागाळातील जनतेचे प्रश्न माधवी लता या आपल्या भाषणातून मांडत असल्याने एक नवा पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
हैदराबादमध्ये एका सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली. अदिती भारद्वाज असे या पीडित महिलेचे नाव आहे. ती काही काळ प्रियकर मोहम्मद अलीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. अलीने पीडितेचे धर्मांतर करून तिचे नाव अजिया फातिमा असे ठेवले आणि ती गर्भवती राहिल्यानंतर त्याने आपल्याच धर्मातील महिलेशी लग्न केले, असे सांगितले जात आहे.
"मी तुम्हाला हेही सांगायला आलो आहे की, ना मोदींना घाबरू नका, ना शहांना घाबरू नका, ना सरकारला घाबरू नका, कोणाला घाबरू नका, फक्त अल्लाचे भय बाळगा." असा सल्ला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांना दिला आहे. हैदराबादचे खासदार ओवेसी यांनी ३६ सेकंदांच्या व्हिडिओ क्लिप एक्स हँडलवर शेयर केली आहे. त्यामध्ये त्यांनी हे विधान केलेले आहे.
तब्बल १११ वर्षे दिमाखात उभ्या असलेल्या ऐतिहासिक नागपूर विधानभवनाला आता नवा साज मिळणार आहे. राज्य सरकारने या परिसराच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव तयार केला असून, दोन एकराहून अधिक अतिरिक्त जागा संपादीत करून सर्व शासकीय कार्यालये एका छताखाली आणण्याचे नियोजन आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘नेहरुवियन ब्लंडर’वर संसदेत भाष्य केल्याने, काँग्रेसी नेत्यांची चांगलीच पंचाईत झाली. अमित शाह यांनी नेहरू यांचाच दाखला देत, वस्तुस्थिती मांडली. नेहरू यांच्या चुकांमुळेच काश्मीरची समस्या निर्माण झाली, हे त्यांनी ठामपणे संसदेत सांगितले. पण, आज स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षं उलटली तरी नेहरुंची ही घोडचूक काँग्रेसने नाकारणे हीच खरी शोकांतिका.
उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने दि. २५ नोव्हेंबरला 'नो नॉन व्हेज डे' जाहीर केला आहे. म्हणजेच ह्या दिवशी राज्यात कुठेही मांसाहार विकला जाणार नाही. सर्व मांसाची दुकाने आणि कत्तलखाने बंद राहतील. साधू टीएल वासवानी यांच्या जयंतीनिमित्त सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यानंतर विशेष सचिव धर्मेंद्र प्रताप सिंह यांनीही याबाबत आदेश जारी केला आहे.
हैदराबादमध्ये 'एआयएमआयएम'चा दरारा कमी होताना दिसत आहे. मुस्लिमांचा एक मोठा वर्ग ओवेसी बंधूंना (अकबरुद्दीन ओवेसी आणि असदुद्दीन ओवेसी) विरोध करत आहे. त्यांच्यावर भाजप आमदार टायगर राजा सिंह यांना घाबरण्याचा आणि मुस्लिमांचा विश्वासघात केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे टी राजा सिंह यांचे नाव ऐकून ओवेसींना पळता भुई थोडी होते, असे विधान एका व्यक्तीने केले आहे.
आर्थिक वर्ष २०२३ तिसऱ्या तिमाहीत टियर १ शहरांच्या रिअल इस्टेटमधील पुरवठ्यात ७ टक्यांनी वाढ झाली असल्याचा अहवाल प्रॉपइक्विटीने दिला आहे. एकूण कर्मशिअल रियल इस्टेट १४.६१ मिलियन स्क्वेअर फूट जागेचा पुरवठा वाढल्याचे या अहवालात नमूद केले आहे. विशेषतः हैदराबाद, बंगलोर अशा आयटी प्रणित हब असलेल्या क्षेत्रातील बूस्टमुळे इकडील रियल इस्टेटमध्ये मोठी तेजी दिसून आली.
पोलीस अधिका-यांनी गरीब आणि दुर्बल घटकांप्रती नेहमीच संवेदनशील असले पाहिजे आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी नेहमीच सक्रिय असले पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी केले. हैदराबादस्थित सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत ७५ आरआर भारतीय पोलिस सेवा (भापोसे) तुकडीच्या दीक्षांत कार्यक्रमास संबोधित करताना ते बोलत होते.
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी वरवरा राव यांना शस्त्रक्रिया करण्यासाठी हैद्राबादला जाण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना उच्च न्यायालयाने एक आठवड्याची परवानगी दिली आहे.
पाकिस्तान विरुध्द श्रीलंका यांच्यात हैदराबाद येथे विश्वचषकाचा आठवा सामना सुरू आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत ३४५ धावांचा डोंगर उभा केला आहे. श्रीलंकेकडून सर्वाधिक कुसल मेंडिस आणि सदीरा समरविक्रमा यांनी अनुक्रमे ७७ चेंडूत १२२ धावा तर ८९ चेंडूत १०८ धावा केल्या आहेत. या दोघांच्या खेळीवर श्रीलंकेने धावांचा रतीब घातला आहे.
२०१९ मध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभव होणार असल्याचे लक्षात येताच. राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाडमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. तिथून ते निवडूनही आले होते. पण आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी रविवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना आगामी लोकसभा निवडणूक वायनाडमधून नव्हे तर हैदराबादमधून लढण्याचे आव्हान दिले आहे.
भारत सरकारच्या अणुउर्जा विभाग, आण्विक इंधन कॉम्पलेक्स अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. या विभागांतर्गत आयटीआय उमेदवारांना अॅप्रेंटिसशीपसाठी अर्ज करता येणार आहे. यासंदर्भात 'आण्विक इंधन कॉम्प्लेक्स'कडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
हैदराबाद संस्थान नवनिर्मित पाकिस्तानला मिळावे, असा प्रयत्न तेव्हा होता. कारण, निजामाचे राज्य. उपपंतप्रधान असणार्या पोलादी नेतृत्व वल्लभभाई पटेलांनी ही बाब अंतर्गत समस्या म्हणून हिंदुस्थानी सैन्यास आदेश दिला आणि ‘ऑपरेशन पोलो’ ही मोहीम सैन्याने राबवून रझाकारांना नमवून मराठवाडा मुक्तिसंग्रामाची सांगता झाली. या मोहिमेत सर्व हिंदू संघटनांनी हिरिरीने भाग घेतला होता, हा इतिहास आहे. ‘ऑपरेशन पोलो’ दि. १३ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत कार्यान्वित होऊन मराठावाडा रझाकारीतून मुक्त झाला. तेव्हा आजच्या मराठवाडा मुक
हैदराबाद येथे दि. १६ आणि १७ जून रोजी झालेल्या ‘जी २०’ कृषी मंत्र्यांच्या बैठकीत काही महत्त्वाच्या तत्त्वांवर आणि विविध आघाड्यांवर काम करण्यासाठी कृती योजना निश्चित करण्यावर सहमती झाली. सर्वसमावेशक, लवचिक आणि शाश्वत शेती आणि अन्न प्रणालींच्या विकासाद्वारे सर्वांसाठी अन्नसुरक्षा आणि पोषणासाठीची वचनबद्धता कायम ठेवत, इतर विविध उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक प्रमुख साधन म्हणून, डिजिटल धोरणांवर देण्यात आलेला भर, ही गोष्ट विशेष लक्षात घेण्याजोगी ठरली. यामध्ये विशेषतः भारतासाठी महत्त्वाच्या गरजा आणि संधी आहेत. त्याव
दि. १८ सप्टेंबर १९४८ रोजी भारतीय सैन्याने निजामाचा पराभव केला. हैदराबाद संस्थानाचे भारतामध्ये विलीनीकरणाला आता ७५ वर्ष पूर्ण झालेली आहेत. म्हणून हे विलीनीकरण नेमके कसे झाले, हे सगळ्या भारतीयांना समजणे गरजेचे आहे. त्यासाठी हा लेखप्रपंच...
इंदूरमध्ये एका मुलीवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ज्यात एका व्यक्तिने विजय नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे की, हैदराबादच्या आयटी कंपनीत इंजिनियर असलेल्या सय्यद इम्तियाजने माझ्या मुलीला ओलीस ठेवून आधी लग्न केले आणि आता तो दोन लाख रुपये न दिल्यास मी मुलीचा धर्म बदलेन, अशी धमकी देत असल्याचे पीडित मुलीच्या वडीलांनी तक्रारीत म्हटले आहे. प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी आरोपी इम्तियाजला अटक केली.
बीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी गेल्या महिन्यात आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले होते. यावेळी त्यांनी हजारो कार्यकर्त्यांसोबत सोलापूर जंगी रोड शो केला होता. त्यानंतर आता सोलापूरात बीआरएसमध्ये इनकमिंग सुरु असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. दरम्यान, चार माजी नगरसेवकांसह ५०० कार्यकर्ते बीआरएसमध्ये प्रवेश केला. दरम्यान, यात बड्या शिक्षण संस्थेच्या सचिवासह पाचशे कार्यकर्तांचा ताफा हैदराबादमध्ये दाखल झाला होता. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव यांच्या उपस्थितीत बीआरएसमध्ये
स्वातंत्र्यसमरात सहभागी झाल्याबद्दल इंग्रजांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप केला. त्यांना पाच वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यांची रवानगी हैदराबाद सिंध येथील तुरुंगात करण्यात आली. अशा या स्वातंत्र्यासाठी प्रचंड हालअपेष्टा भोगलेल्या
अॅमेझॉनने मोठी घोषणा केली आहे. अॅमेझॉन भारतातील मोठी गुंतवणूक करणार आहे. यामुळे दरवर्षी १.३२ लाख नोकऱ्या निर्माण होतील. Amazon Web Services (AWS) २०३० पर्यंत भारतात क्लाउड संबंधित पायाभूत सुविधांमध्ये १,०५,६०० कोटी (१२.७ अब्ज डॉलर) गुंतवणूक करणार आहे.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या राजकीय पर्यटक असल्याचे तेलंगणाचे मंत्री व भारत राष्ट्र समिती पक्षाचे कार्याध्यक्ष के. टी. रामाराव यांनी म्हणटले आहे. प्रियांका गांधीची तेलंगणात सभा होणार आहे. त्यामुळे भारत राष्ट्र समितीचे सर्वसमावेशक धोरण काँग्रेसने समजून घेण्याची गरज आहे. काँग्रेस हे एक बूडते जहाज आहे. बेरोजगार राजकीय नेते तेलंगणाच्या युवकांना भडकावत आहेत, अशी टीका ही केटीआर यांनी केली.
माफिया अतीक अहमदचा मुलगा असद अहमद आणि त्याचा साथीदार मोहम्मद गुलाम यांच्या एन्काऊंटरवरून राजकारण सुरू झाले आहे. १३ एप्रिल रोजी यूपी एसटीएफने त्या दोघाचा ही एन्काऊंटर केला. मात्र सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी या एन्काऊंटरला फेक असल्याचे म्हणटले आहे. तसेच एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी धर्मावरून एन्काऊंटर केले जात असल्याचे म्हणटले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती ही राष्ट्रीय सुट्टी म्हणून जाहीर करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे.मात्र आता केंद्र सरकारने १४ एप्रिलला संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर रोजी राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली आहे. या संदर्भात, केंद्र सरकारने ११ एप्रिल रोजी राजपत्र जारी केले आहे. या अधिसूचनेनुसार भारत सरकारने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल रोजी संपूर्ण देशात सुट्टी जाहीर केली आहे.
मोनोरेल हा मुंबईकरांसाठी कुतुहलाचा विषय आहे. भारतातील पहिला मोनोरेल प्रकल्प सुरु करण्यासाठी मुंबईची निवड करण्यात आली होती. मुंबई देशातील पहिली मोनोरेल आणि जपानच्या ओसाका मेन मोनोरेल लाईन नंतर जगातल्या दुसऱ्या नंबरची लांब मोनोरेल आहे. पण, गाड्यांच्या अनुपलब्धतेमुळे कमी फेऱ्या आणि परिणामी प्रवाशांची नाराजी यामुळे मोनोरेलकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) १० मोनोगाड्या बांधणीचा मार्ग आता खुला झाला आहे. मेक इन इंडिया धर्तीवर बांधण्यात येणारी भारतीय बनावटीची पहिली मोनो वर्षभरात मुंबईत दाखल
भारतीय नौदलाने आयएनएस विशाखापट्टणम येथून मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्राची (एमआरएसएएस) यशस्वी चाचणी केली आहे. चाचणीदरम्यान ‘एमआरएसएएम’ने अत्यंत अचूकतेने लक्ष्याचा भेद केला.
भारत सरकारच्या प्रतिनिधीने अधिकृतपणे एवढंच म्हटलं की, हा सैनिकी हल्ला नसून ‘जैश-ए-मुहम्मद’ या अतिरेकी संघटनेच्या छावणीवर केलेला हल्ला होता. म्हणजे हैदराबादवर हल्ला करताना सरदार पटेलांनी कशी भूमिका घेतली होती की, ‘ही लष्करी कारवाई नसून पोलीस अॅक्शन आहे.’ तसंच काहीसं!
मुंढवा येथील गुगलचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा निनावी फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांसह बॉम्बशोधक व नाशक (बीडीडीएस) पथकाने गुगलचे कार्यालय आणि परिसरात कसून तपासणी केली. परंतु, घटनास्थळी काहीही संशयास्पद अथवा बॉम्ब सदृश वस्तू आढळून आले नाही. दरम्यान, मुंबई पोलिसांनी निनावी फोन करणार्या व्यक्तीस हैदराबाद येथून अटक केली.
“मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याच्या बाबतीत जनतेत अनभिज्ञता आहे. महाराष्ट्रात ‘रझाकारांचे` लांगूलचालन करण्यात धन्यता मानणाऱ्यांचे सरकार होते. त्यामुळे याविषयी फारसे बोलले गेले नाही. पण रझाकारांची पुढची औलाद मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन यालाच विरोध करतेस, ही दुर्दैवी बाब आहे
महाराष्ट्र व बहुतांश भारताने हिंदवी स्वराज्य स्थापनेपासून इंग्रजी सत्ता येईपर्यंत सुमारे दीडशे १५० वर्षे स्वातंत्र्याचा लाभ घेतला होता. हैदराबाद संस्थानात मात्र मोगलाईनंतर स्वातंत्र्यसूर्य उगवला, तो दि. १७ सप्टेंबर, १९४८ रोजी. निजामाचा पराभव झाल्यानंतर मुघल साम्राज्याचा सुभेदार असतानाच मीर कमरुद्दीन चीन कलिजखान निजामुल्क याने १७२४ मध्ये हैदराबाद राज्याची स्थापना केली. मराठे हेच निजमाचे प्रबळ शत्रू होते. म्हणूनच ‘हिंदूंना सांभाळून घ्या आणि मराठी माणसांपासून सावध राहा,’ असा इशारा मरतेसमयी पहिल्या निजमाने दिला
ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक रमेश पतंगे यांनी लिहिलेले ‘डॉ. आंबेडकरांचा राष्ट्रविचार` हे पुस्तक आता संथाली भाषेतही अनुवादीत करण्यात आले आहे. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील प्रा. भीमराव भोसले यांनी सर्वप्रथम या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला. त्या आधारावर विश्वभारती विद्यापीठातील सगेन मंडी या संशोधकाने या पुस्तकाचा संथाली भाषेत अनुवाद केला आहे. ‘आंबेडकर, भारत बनाओ राकाब रिनीच उदगया` असे या पुस्तकाचे नाव असून दि. १७ एप्रिल, २०१९ रोजी झारखंडच्या तत्कालीन राज्यपाल आणि सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस