मुंबई : “मुंबईत विशेषतः मालवणी परिसरात बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या लोकसंख्येमध्ये महाविकास सरकारच्या काळात मोठी वाढ झाली. त्याबद्दल ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’चा अहवाल आहे. त्यामुळे केंद्र सरकारवर त्याचे खापर फोडू नका. तुमच्यात हिंमत असेल, तर कृपया या जिहादी प्रवृत्तीबाबत भूमिका स्पष्ट करा,” असे आवाहन मुंबई भाजपचे सचिव प्रतिक कर्पे ( Pratik Karpe ) यांनी मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी आदित्य ठाकरे यांना दिले.
Read More
एका स्वीडिश अहवालानुसार, ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेतून परत आलेल्या दहशतवाद्यांकडून स्वीडनला धोका निर्माण झाला आहे. या दहशतवादी संघटनेतून परत आलेले सदस्य सहजपणे रोजगार मिळवण्यात यशस्वी होत असून पुन्हा इराक, सीरियामध्ये जाताना आढळून आले आहेत. त्यातच इस्रायल-‘हमास’ युद्धामुळे युरोप पेटले असून हा संघर्ष आणखीन उफाळण्याचीच शक्यता जास्त!