पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात नेहमीच गरीब आणि वंचितांची काळजी असते, म्हणूनच त्यांच्या कार्यकाळात गरीब आणि मागासलेल्यांचे मसिहा, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्याची बहुप्रतिक्षित मागणीही पूर्ण झाली.
Read More
राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा शुक्रवारी मध्य प्रदेशातील आगर-माळव्यात असताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आणखी एका विधानाने वाद झाला आहे. आगर येथील सभेला मार्गदर्शन करताना राहुल यांनी 'जय श्रीराम', 'जय सियाराम' व 'हे राम'च्या नाऱ्याची व्याख्या सांगितली. ते म्हणाले, "जय सियारामचा अर्थ काय आहे? जय सीता व जय राम, म्हणजे सीता व राम एकच आहे. त्यामुळे जय सियाराम किंवा जय सीताराम म्हटले जाते. भगवान राम सीतेच्या अब्रुसाठी लढले. त्यामुळे आम्ही जय सियाराम म्हणून समाजातील महिलांचा सीतेसारखा आदर करतो. प
बिहारमध्ये शाहनवाझ हुसैन यांना सक्रिय करून भाजपने महत्वाची खेळी केली आहे.
आधी ज्योतिरादित्य, आता सचिन पायलट; भाजप नेते शाहनवाज हुसैन यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
केरळमधील कोल्लमचे खासदार एस. कृष्ण कुमार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. कृष्ण कुमार हे कोल्लमचे तीन वेळेस खासदार राहिले आहेत