भाजपद्वेषाने पछाडलेल्या राहुल गांधी यांनी संसदीय सभ्यतेला काळीमा फासत भाजपच्या ज्येष्ठ खासदारांना धक्काबुक्की केली. या धक्काबुक्की मध्ये भाजपचे खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत जखमी झाले. त्यांना तातडीने रूगणालयात दाखल करण्यात आले. अशातच राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचे खासदार अनुराग ठाकूर आणि बनसुरी स्वराज यांनी एफआयआर दाखल केली. भारतीय न्यायसंहितेच्या कलम ११७, ११५, १२५,१३१, ३५१ व कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More
संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात, विरोधकांकडून कामकाजापेक्षा आंदोलनाचाच धडाका जास्त झाल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाचा विपर्यास करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. विरोधकांच्या याच वर्तनापायी गुरूवारी संसदेचे कामकाज हे दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. अशातच आता भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी विरोधकांच्या फेक नॅरेटीव्हला उत्तर देत काँग्रेसचे सत्य जगासमोर आणले आहे.
नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त शनिवारी लोकसभेत चर्चा झाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी आज लोकसभेत चर्चेत भाग घेतला. राहुल गांधी यांनी लोकसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान बोलताना केंद्र सरकारवर राज्यघटनेवर हल्ला केल्याचा आरोप केला.
मुंबई : कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशातील भाजप नेत्यांनी मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेत काँग्रेसची पोलखोल केली आहे. खासदार अनुराग ठाकूर ( Anurag Thakur ), केंद्रीय मंत्री डी. किशन रेड्डी आणि केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश केला. निवडणुकीच्या आधी कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये दिलेली अनेक आश्वासने फोल ठरल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रेम शुक्ला आणि अतुल शाह उपस्थित होते.
Rahul Gandhi बांगलादेशात काही दिवसांपासून हिंदूंवर हल्ला होत आहे. हिंदूंची घरे उद्ध्वस्त केली जात आहेत. मंदिरांचीही तोडफोड केली जात आहे. याप्रकरणावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी मूग गिळून गप्प आहेत. राहुल गांधी गझावर अनेकदा बोलले आहेत. मात्र,बांगलादेशविरोधात बोलताना मूग गिळून गप्प का आहेत? असा तिखट सवाल भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी ९ ऑगस्ट रोजी केला आहे.
चित्रपटगृहांपेक्षा प्रेक्षकांचा अधिक कल करोना काळानंतर ओटीटी वाहिन्यांकडे अधिक दिसून आला. या ओटीटी वाहिन्यांवर अश्लील कंटेंन्ट प्रसारित करण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून तब्बल १८ ओटीटी (18 ott platforms banned) वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यात केवळ ओटीटी वाहिन्यांसह (18 ott platforms banned) आक्षेपार्ह कंटेन्ट असलेल्या अॅप्स आणि वेबसाईटचा देखील समावेश आहे. या प्लॅटफॉर्मवर अश्लील वेब सीरिज, चित्रपट दाखवले जात होते त्यांना केंद्र सरकारने चांगलाच फटका दिला आहे.
केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर (Swaraj Season On Amazon Prime) यांच्या हस्ते स्वराज्य मालिकेच्या पहिल्या सीझनचे लोकार्पण संपन्न झाले. अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणाऱ्या ‘स्वराज’च्या (Swaraj Season On Amazon Prime) पहिल्या सीझनचे अनावरण मुंबईत करण्यात आले. देशातील अपरिचित नायकांची कथा या सीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे.
दि. ९ जानेवारी रोजी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनातील दिमाखदार सोहळ्यात भारतीय खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने देशाची मान अभिमानाने उंचावणार्या क्रीडापटूंना गौरवान्वित करणारे क्रीडा पुरस्कार आणि त्यांचे मानकरी यांंच्याविषयी...
मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील ८० कोटींहून अधिक लोकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करून देणारी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पाच वर्षांसाठी वाढवण्यास मोदी सरकारने मान्यता दिली आहे. मंगळवारी, २८ नोव्हेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना ५ वर्षांसाठी वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
हिंदी चित्रपटांच्या इतिहासाचे डिजीटायझेशनसाठी आता गुगलने नवा उपक्रम सुरु केला आहे. गुगल आर्ट्स आणि कल्चर यांनी हिंदी चित्रपटांवरील आतापर्यंतचं सर्वात मोठं ऑनलाइन प्रदर्शन सुरू केले आहे. गुगल आर्ट्स अँड कल्चर प्लॅटफॉर्मवर जगभरातील चित्रपट रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश असणार असून यात १२० हून अधिक गोष्टी आणि ७००० हून अधिक आशयांच आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे.
केंद्र सरकारने आता ओटीटी प्लॅटफॉर्मचे नियमन करण्यासाठी नवीन प्रसारण कायदा प्रस्तावित केला आहे. या कायद्याद्वारे नेटफ्लिक्स, डिस्नेप्लस हॉटस्टार आणि अॅमेझॉन प्राईमसारख्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचे नियमण करण्याची जबाबदारी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे देण्यात आली आहे.
सोमवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी भारताचे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हे स्वतः हिमाचल प्रदेशातील धरमशाळा येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील ‘एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धे’तील महत्त्वपूर्ण, अशा साखळी सामन्यात भारतीय क्रिकेटपटूंना प्रोत्साहित करत होते. एकीकडे धरमशाळा येथे सारे असे आनंदात असताना क्रिकेटविश्वात दुसर्या बाजूला भारताचे दिग्गज फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांचे निधन झाल्याची निधनवार्ता येऊन धडकली. ‘सरदार ऑफ द स्पिन’ पॅव्हेलियनमध्ये कायमचा परतला! त्यानिमित्ताने बेदी यांच्या क्र्रिक्रेटमधील कार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खतांवर अनुदान देण्यासह खतांच्या किमती न वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे देशातील कोट्यवधी शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
२०२४ लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसून तयारी करायला सुरुवात केली आहे. समाजातील प्रत्येक घटकाशी जोडले जाण्याचा आणि लोकसभा क्षेत्रातील प्रत्येक मतदारसंघात सर्वदूर पक्षाचा प्रचार करण्यासाठी भाजपने संघटनात्मक पातळीवर कामाला गती दिली आहे.
बुधवारी आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांना अटक करण्यात आली. दिल्ली दारु घोटाळ्याप्रकरणी त्यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत आम आदमी पक्षावर हल्लाबोल केला आहे.
दिल्ली मद्य घोटाळ्यातील किंगपीन अद्याप बाहेर आहे. मात्र, लवकरच किंगपीनलाही तुरुंगवारी घडणार आहे, असा टोला केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता लगाविला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उज्ज्वला योजनेच्या अनुदानात १०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना एकूण ३०० रुपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महत्वाचा 'दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार' ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना जाहिर करण्यात आला आहे. यावर्षीचा हा मानाचा पुरस्कार वहिदा यांना जाहिर झाल्याची माहिती केंद्रीय सुचना आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली आहे.
हांगझू येथे होणाऱ्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेकरिता भारतीय खेळाडूंचा व्हिसा नाकारण्यात आला असून चीनचा खोडसाळपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. दरम्यान, १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चीनने अरुणाचल प्रदेशातील तीन वुशू खेळाडूंना देशात येण्यास बंदी घातली आहे. चीनच्या या निर्णयाला भारताने विरोध केला आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चीनने अरुणाचल प्रदेशातील तीन वुशू खेळाडूंना देशात येण्यास बंदी घातली आहे. चीनच्या या निर्णयाचा भारताने निषेध केला असून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीचा आपला दौरा रद्द केला आहे.
येत्या ३ वर्षात उज्ज्वला योजनेंतर्गत देशात ७५ लाख गॅस जोडण्या देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली आहे. याशिवाय न्यायव्यवस्था सुधारण्यासाठी ई-कोर्ट मिशन राबवण्यास मान्यता दिली आहे. तसेच प्रत्यक्ष परकीय गुंतवणूकीद्वारे (एफडीआय) सुवेन फार्मास्युटिकल्स लिमिटेडमध्ये ९ हजार कोटींपर्यंतच्या गुंतवणूकीसदेखील मंजुरी देण्यात आली आहे.
संसदेचे विशेष अधिवेशन दि.१८ ते २२ सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यावेळी नेमंक कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार हे अजून ठरलेले नाही. पंरतू विरोधकांचा म्हणण आहे की, या अधिवेशनात देशाचे नाव बदलून 'भारत' करण्यावर केंद्र सरकार प्रस्ताव आणेल. मात्र मोदी सरकारचे मंत्री अनुराग ठाकूर यांनी याला अफवा म्हटले आहे.
अभिनेता आर. माधवन याची पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिग्दर्शक शेखर कपूर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर सहा महिने हे पद रिक्त होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी यासंदर्भात ट्विट करत माधवनचे अभिनंदन केले आहे.
अष्टपैलू सिनेअभिनेते रंगनाथन माधवन अर्थात आर. माधवन यांची पुणेस्थित फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे. दरम्यान, या सन्मानासाठी आपण मनापासून आभार मानत असून सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे माधवन यांनी म्हटले आहे.
रक्षाबंधन आणि ओणम सणाच्या निमित्ताने मोदी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरामध्ये २०० रूपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलिंडर ४०० रूपयांनी स्वस्त दरात मिळणार आहे.
तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी १६ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. यात विश्वकर्मा योजना, सात बहुपदरी रेल्वेमार्ग प्रकल्प आणि ई-बस सेवा या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली आहे.
विरोधी पक्षांच्या आघाडीच्या सदस्यांनी राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्येही जावे आणि तेथील हिंसाचाराच्या स्थितीचा आढावा घ्यावा, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसार मंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी केले आहे.
आशियाई क्रिडास्पर्धेत बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांना थेट प्रवेश देण्यात आला आहे. त्याविरोधात कुस्तीपटू विशाल कालीरमण आणि अंतिम पंघाल यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई : राज्याच्या राजकारणात नुकत्याच घडलेल्या सत्तानाट्यानंतर आता केंदीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी धक्कादायक वक्तव्य केले असून ते म्हणाले, देशाच्या विकासासाठी अनेक राजकीय पक्षांना एनडीएमध्ये सामील व्हायचे आहे. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशाच्या विकासासाठी अनेक विरोधी पक्षांना एनडीएमध्ये सामील व्हायचे आहे, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.
वर्षानुवर्षे अव्याहतपणे सुरू असलेल्या पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये मागील काही वर्षांपासून स्वच्छता, पर्यावरण, सेवा आणि समरसता याचे आयाम जोडले गेले आहेत. समविचारी संस्था यासंदर्भात काम करीत आहेत. हजारो हात सेवेच्या कामात गुंतलेले असतात. समाजातील अनिष्टावर मात करून सत्कार्य आणि सत्कर्माचा सिद्धांत रुजविणार्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे हे स्वयंसेवक पाईक होत आहेत.
नवी दिल्ली : पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्याचा निर्णय रद्द करण्यात आला असून वृत्त विभागच पुण्यातच कार्यरत राहणार असल्याचा निर्णय केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी भाजप नेते आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी विशेष प्रयत्न केले होते.
नवी दिल्ली : मुस्लिम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. या पक्षामध्ये बिगरधर्मनिरपेक्ष असे काहीही नाही, अशी मुक्ताफळे काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत उधळली आहेत. अमेरिका दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी हे एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांना काँग्रेस पक्ष आणि केरळमधील इंडियन युनियन मुस्लिम लीग यांच्या आघाडीविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यास राहुल गांधी यांनी उत्तर देऊन मुस्लिम लीग हा पक्ष धर्मनिरपेक्ष असल्याचा अजब दावा केला. ते म्हणाले, मला वाटते की
द केरला स्टोरी चित्रपटाद्वारे माध्यमातून देशाविरुद्ध वर्षानुवर्षे सुरू असलेल्या कटाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हा केवळ चित्रपट नाही, तर भारताविरुद्ध इसिससारख्या संघटनांच्या नापाक कारस्थानांचा पर्दाफाश करणारा हा दस्तऐवज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी केले आहे.
कल्याण : भाजपने राज्यातील लोकसभेच्या ४५ जागा मिळविण्याकरीता आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर कल्याण लोकसभेसह अन्य लोकसभांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अनुराग ठाकूर यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघात लवकरच दौरा होणार आहे. त्यांचा हा तिसरा दौरा आहे. त्यासाठी भाजपने विधानसभा निहाय बैठका घेणे सुरु केले आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंग यांनी रविवारी दिल्ली ते धर्मशाला या पहिल्या इंडिगो विमान सेवेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मोठ्या विमानतळाची मागणी करताना सांगितले की, “सध्या संपूर्ण भारतातून हिमाचलमध्ये येणार्या प्रवाशांना दिल्लीला जावे लागते आणि त्यानंतर राज्यातून जाणारे विमान घ्यावे लागते. मोठ्या विमानतळामुळे प्रवाशांना थेट अखंड
देशातील राजकारणात खळबळ उडवणारी बातमी म्हणजे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होणे. या कारवाईनंतर त्याचे पडसाद राज्याच्या विधानसभेत दिसून आले आहेत. त्यामुळे आता येत्या काळात काँग्रेस जोरदार आंदोलनाच्या तयारीत आहे.पण खासदारकी नेमकी कशी रद्द होते.
“काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याच्या नावाखाली देशातील ओबीसी समाजाचा द्वेष केला आहे. त्यामुळे न्यायालयाने राहुल गांधी यांना जोरदार चपराक लगाविली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसलाच राहुल गांधी नकोसे झाले आहेत,” असा टोला भाजपतर्फे लगाविण्यात आला आहे.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर २४ मार्च रोजी लोकसभा अध्यक्षांनी लोकसभा सदस्यत्व रद्दची कारवाई केली होती. मात्र या कारवाईनंतर जर राहुल गांधी ना ८ वर्ष निवडणूकबंदी झाली तर काय होईल?
राहुल गांधींच्या राजकीय कारकिर्दीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. अशी घटना दि. २४ मार्च रोजी घडली. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर २४ मार्च रोजी लोकसभा अध्यक्षांनी लोकसभा सदस्यत्व रद्दची कारवाई केली. यामुळे राहुल गांधी ज्या लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते त्या मतदारसंघात पोटनिवडणूका होण्याची शक्यता व्यक्त केली जातं आहे.
‘मोदी’ आडनाव बदनामीप्रकरणी दोन वर्षे तुरूंगवासाच्या शिक्षेनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. राहुल गांधी केरळमधील वायनाड येथून लोकसभेचे खासदार होते. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार दोन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यानंतर खासदार किंवा आमदारांचे सदस्यत्व संपुष्टात येते. दरम्यान, राहुल गांधी यांना सत्य बोलण्याची शिक्षा करण्यात आल्याची टीका काँग्रेसने केली आहे, तर राहुल गांधींच्या सदस्यत्वाविषयी लोकसभा सचिवालयाचा निर्णय देशहिताचा असल्याचे भाजपने म्हटले आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करण्याच्या नावाखाली देशातील ओबीसी समाजाचा द्वेष केला आहे. त्यामुळे न्यायालयाने राहुल गांधी यांना जोरदार चपराक लगाविली आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसलाच राहुल गांधी नकोसे झाले आहेत, असा टोला भाजपतर्फे लगाविण्यात आला आहे.
“परदेशात जाऊन भारताला बदनाम करणे, हे एकच काम राहुल गांधी यांना उरलेले आहे. त्यामुळे त्यांच्या फोनमध्ये नव्हे, तर डोक्यातच ‘पेगॅसस’ आहे,” असा टोला केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी लगाविला आहे.
आर्थिक अनियमतेप्रकरणी प्राप्तिकर खात्याने मंगळवारी बीबीसी या ब्रिटीश माध्यमसमुहाच्या दिल्ली आणि मुंबई येथील कार्यालयांमध्ये ‘सर्वेक्षण’ केले. यावर भाजपने आणि काँग्रेसने परस्परांवर टिका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने नूतन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या उच्च कार्यक्षमतेच्या ‘सोलर पीव्ही मॉड्यूल्स’विषयक राष्ट्रीय कार्यक्रमावरील उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजनेच्या (पीएलआय) अंमलबजावणीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
देशात आजवर एकाच पक्षाचे राज्य होते, एवढी वर्षे सत्ता उपभोगूनसुद्धा देशात विकास झालाच नाही, गरिबांपर्यंत काहीच पोहोचले नाही, परंतु नरेंद्र मोदी यांनी हे चित्र बदलून दाखवले
अनुराग ठाकूर यांची प्रसाद लाड यांच्या कार्यालयाला भेट
येत्या दि.१५ जुलैपासून पुढील ७५ दिवस १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा ‘प्रीकॉशन डोस’ मोफत मिळणार आहे.
स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी राजकारणाबरोबर कार्यकर्त्यांनी अन्य क्षेत्रांत संपर्क वाढवला पाहिजे,असे मत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले.
कोविड काळात चित्रपटगृह बंद असल्याने घ्यावा लागला हा निर्णय
गैरव्यवहार आणि आर्थिक कारणांमुळे एखादी बँक दिवाळखोरीत गेल्यास तेथील ठेवीदारांना आपली रक्कम ९० दिवसांत परत मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने त्यासाठीच्या ‘डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशन (डिआयसीजीसी) विधेयक, २०२१ ’ ला मंजुरी दिली असून विद्यमान पावसाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे.