Sangameshwar

शिवसेनेचं ठाकरे सरकार आदरणीय बाळासाहेबांचं तरी ऐकणार आहेत का?

अकरबुद्दीन ओवेसी हे औरंगाबादमधील औरंगजेबाच्या कबरीवर नतमस्तक झाल्यावरून सध्या राज्यात सर्वत्र हा विषय चांगलाच तापला आहे. तसेच मस्जिदीवरील भोंग्यांवर राज्य सरकार कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे मनसेकडून राज्यसरकारवार अनेकदा टीकाही करण्यात येत आहे. अशातच आता "२००० मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये औरंगजेबाचे थडगे जमीन दोस्त झालं पाहिजे. पुन्हा बांधता कामा नये असं म्हणाले होते. हे ठाकरे सरकार बाळासाहेबांचं तरी ऐकणार आहे का ?" असा सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी राज्य सरकारपुढे उपस्थित क

Read More

म्हणायला 'ठाकरे सरकार', लाभ घेते 'पवार सरकार'! : शिवसेना खासदार

शिवसेना खासदारांच्या वक्तव्यामुळे महाविकासआघाडीतील धुसमुस चव्हाट्यावर

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121