भारतभूमीला संतांची ( Saint kabir ) मोठी परंपरा लाभली आहे. प्रत्येक संतांनी साहित्यामध्येही मोठे योगदान दिले. कोणाचे अभंग, तर कोणाची गवळण, तर कोणी श्लोक अशा विविध काव्यपद्धतींचा वापर करत, या देशात भक्तीचा मळा फुलवत, समाजाला उपदेशही केला. त्यापैकीच ‘दोहा’ हा काव्यप्रकार म्हटले की, आपल्या चटकन लक्षात येतात ते संत कबीर महाराज. सामान्यांना सहज उमजेल अशी लहान लहान दोह्यांची रचना हे कबीर महाराजांच्या काव्याचे वैशिष्ट्य. कबीर महाराजांनी लाभलेल्या दीर्घायुष्यात निर्गुणाची उपासना केली. तरीही त्यांचे रामरंगातच न्हाऊन
Read More
‘कहता आँखन देखी, तू कहता कागद की लेखिन।’ असे म्हणत समाजाला वास्तवतेचा दृष्टिकोन देणारी कबीरवाणी. संत कबिरांचे चरित्र म्हणजे जात-पात-प्रांत-वंश-लिंग-धर्माच्या चौकटीवर समरस मानवतेचे संस्कार करणारे चरित्र आहे. त्यांचे जीवन हिंदू समाजसंस्कृतीचे जागृती आख्यान आहे. आज संत कबिरांची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांतली सर्वसमावेशकता आज नव्या अर्थाने समजून घ्यायला हवी.