अभाविपने डाव्या आणि तृणमूल कॉंग्रेसच्या राजकारणाचा हिंसक चेहरा उघड करण्यासाठी हा देशव्यापी संपर्क कार्यक्रम करणार असल्याचे जाहीर केले.
Read More
अंतर्गत असो वा सीमेवरील, सुरक्षा हा कोणत्याही देशासाठी कायमच कळीचा मुद्दा असतो. त्यामुळे या विषयाकडे कोणतेही देश दुर्लक्ष करीत नाहीत, मुख्यत: लष्करावर अवलंबून असणारे देश. कारण, शेवटी सुरक्षा अबाधित राहिली तरच आर्थिक प्रगती होईल.