भारताची विजयपताका उंचावणारा अजून एक सन्मान भारताच्या सुपुत्राला प्रदान करण्यात आला आहे. इस्रोचे सचिव एस सोमनाथ यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघाने पुरस्कार देऊन गौरव करण्यात केला आहे. चांद्रयान ३ या मोहीमेच्या यशासाठी हा पुरस्कार देण्यात आला असून, भारताच्या अंतराळ मोहिमांचे जगभरात कौतुक होत आहे.
Read More
भारतातल्या औद्योगीक क्षेत्रातल्या प्रगतीसोबत, टाटा हे नाव जोडले गेले आहे.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्सच्या परतीच्या विलंबाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात 'इस्त्रो' गगययान मोहिमेतंर्गत अवकाशात अंतराळवीरांना पाठविणार आहे. इस्त्रोने चंद्रयान ३ आणि आदित्य एल १ या महत्त्वाकांक्षी मोहिमा यशस्वी करत पुन्हा एकदा गगनझेप घेण्याची तयारी केली आहे. दरम्यान, भारत २०२५ पर्यंत महिलांना अंतराळात पाठविणार आहे.
गेल्या काही दिवसांत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) प्रगतीचे नवनवीन शिखर गाठत असतानाच आता इस्त्रोकडून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. इस्त्रोवर दररोज १०० हून अधिक हल्ले होत असल्याची माहिती पुढे आली आहे. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी ही माहिती दिली आहे.
इस्रोच्या 'चांद्रयान 3' च्या यशस्वी लँडिंगमुळे भारताने जगभरात भारताचा गौरव केला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संबोधित करताना म्हणाले, “माझ्या सर्व परिवारातील सदस्यांनो, जेव्हा आपण आपल्या डोळ्यांसमोर असा इतिहास घडताना पाहतो तेव्हा आत्मा धन्य होतो. अशा ऐतिहासिक घटना राष्ट्राच्या जीवनाचे चिरंतन चैतन्य बनतात. हा क्षण अविस्मरणीय आहे, हा क्षण अभूतपूर्व आहे, हा क्षण विकसित भारताचा शंख आहे, हा क्षण नव्या भारताचा जयघोष आहे, हा क्षण संकटांचा महासागर पार करण्याचा आहे, हा क्षण विजयाच्या चंद्रमार्गावर
चांद्रयान २ च्या अपयशानंतर भारताची महत्वाकांक्षी मोहीम चांद्रयान – ३ यशस्वी करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रोने) कंबर कसली आहे.