देशातील ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटना लक्षात घेता, विहिंप, बजरंग दल, दुर्गावाहिनी यांसारख्या हिंदुत्ववादी संघटनांनी हाती घेतलेल्या देशव्यापी मोहिमेेचे स्वागतच. परंतु, या संघटनांच्या जनजागृतीला हिंदू बांधव आणि भगिनींनीही प्रत्यक्ष कृतीची जोड दिली, तर आणि तरच ‘लव्ह जिहाद’च्या विषारी षड्यंत्राला मुळापासून उखडून टाकणे शक्य होईल!
Read More
रूपाली चंदनशिवे या 23 वर्षांच्या मुलीची तिचा पती इक्बाल मोहम्मद शेख याने गळा चिरून हत्या केली. दि. 26 सप्टेंबर रोजी मुंबईतील चेंबूर येथे झालेल्या रूपालीच्या हत्येने ‘लव्ह जिहाद’ आणि ‘तन सर से जुदा’च्या विकृत मानसिकतेचे भीषण सत्य पुन्हा समोर आले आहे. रूपाली चंदनशिवेच्या हत्येने महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे. त्या अनुषंगाने या सगळ्या दुर्देवी घटनेचा घेतलेला हा मागोवा...