संयुक्त राष्ट्रसंघाने जागतिक जलदिनाच्या पूर्वसंध्येला आंतरराष्ट्रीय पाणीप्रश्नावरती एक अहवाल सादर केला. या अहवालानुसार २०५०मध्ये दोन अब्जांहून अधिक लोक हे जलमस्येने ग्रस्त असतील आणि यात भारतीयांचं प्रमाण लक्षणीय असेल. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चर्चासत्रात ‘प्राचीन भारतीय जलव्यवस्थापनाचे आधुनिक काळातील उपयोजन’ हा शोधनिबंध सादर केलेल्या वसुमती करंदीकर हिची घेतलेली मुलाखत...
Read More