देशातील अन्य राज्यांप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये ( Jammu-Kashmir ) देखील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांनी मोठ्या संख्येने घुसखोरी केली आहे. एकीकडे केंद्र सरकार घुसखोरांवर कारवाई करण्यासाठी कठोर पावले उचलत आहेत, तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला हे रोहिंग्यांवर कारवाई होऊ नये, अशी भूमिका घेताना दिसतात. “केंद्र सरकारने रोहिंग्यासंदर्भात नियोजन केले नसल्याने त्यांना बेकायदेशीर भारतात राहावे लागते,” असेही अब्दुल्ला यांचे म्हणणे. त्यानिमित्ताने अब्दुल्लांना घ
Read More
रेशन घोटाळा, चिटफंड घोटाळा आणि नगरपालिकांमधील नोकरी बदली घोटाळा यांमध्ये ममता बॅनर्जींचे पश्चिम बंगाल सरकार आकंठ रूतले आहे. आपले पितळ उघडे पडताना दिसताच, ममता यांचे सहकारी अधिकारी आणि संस्थांवरही हल्ले करत आहेत. या हल्ल्यामंध्ये घुसखोर रोहिंग्या सामील आहेत, असे दिसते. त्यानिमित्ताने तृणमूल काँग्रेस आणि घुसखोर रोहिंग्यांच्या संबंधाचा या लेखात घेतलेला हा आढावा...
मुंबई : पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बांगला देशमधील भाटिया मुस्लिम आणि रोहिंग्यांना मुस्लिम ओबीसींचा दर्जा दिल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, असे प्रतिपादन भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले यावेळी उपस्थित होते. रोहिंग्यांना आरक्षण देऊन ममता बॅनर्जींना दहशतवादाला उत्तेजन द्यावयाचे आहे का , असा स
फारुख अब्दुल्ला ५० वर्षांपासून जम्मू-काश्मीरच्या राजकारणात सक्रिय राहिलेले व्यक्तिमत्त्व; पण आज त्यांना पुळका आला तो म्यानमारमधून घुसखोरी करत भारतात आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांचा! मात्र, ३० वर्षांपूर्वी इस्लामी कट्टरपंथीयांकडून काश्मिरी हिंदू पंडितांच्या कत्तली होत होत्या, त्यावेळी फारुख अब्दुल्लांना कधीही मानवाधिकाराची आठवण झाली नव्हती.
बांगलादेशमध्ये छावणीत आसरा घेतलेल्या रोहिंग्या मुसलमानांना म्यानमारने स्वीकारावे, यासाठी भरपूर प्रयत्न झाले. पण, म्यानमारने मात्र कानाला खडा लावला असून रोहिंग्यांना कदापि थारा देणार नसल्याची भूमिका रोखठोकपणे वेळोवेळी मांडली. जागतिक स्तरावरही रोहिंग्या मुसलमानांना मानवतेच्या चष्म्यातून सहानुभूतीपूर्वक वागणूक कशी मिळेल, यासाठी कित्येक आंतरराष्ट्रीय संस्था, एनजीओ या स्थलांतरितांच्या छावण्यांमध्ये तळ ठोकून आहेत.
म्यानमारमध्ये हिंदूंच्या हत्येमागे धार्मिक उन्माद तर आहेच, पण यात चीन आणि पाकिस्तानचेही हितसंबंध गुंतलेले आहेत