बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाने पंतप्रधान शेख हसीना यांच्या दीर्घकालीन सत्तेला संपुष्टात आणले. जगभरातील काही माध्यमांनी याला ‘ऐतिहासिक’ आणि ‘लोकशाहीचा विजय’ म्हणून सादरही केले. पण, खरा प्रश्न आता निर्माण झाला आहे की, हा लोकशाहीचा विजय होता की सत्तांतराच्या प्रयोगाचा एक भाग? आणि हे विद्यार्थी नेते, ज्यांना आत्तापर्यंत ‘क्रांतीचे नायक’ म्हणून गौरवले जात होते, ते खरोखरच देश चालवण्याइतके सक्षम आहेत का? ‘नाहिद इस्लाम’ या आंदोलनाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी नेते, आता स्वतःचा पक्ष स्थापन करून सक्रिय राज
Read More
इराणने जप्त केलेल्या इस्रायलशी संबंधित जहाजावरील पाच भारतीय खलाशांना गुरुवारी सोडण्यात आले. इराणमधील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली आहे. यामुळे भारताने मोठा कुटनितीक विजय मिळवला आहे. भारताला एक मोठे राजनैतिक यश मिळाले आहे. इराणने अलीकडेच ताब्यात घेतलेल्या इस्रायलच्या जहाजाच्या क्रू सदस्यांपैकी पाच भारतीय खलाशांना सोडले आहे. पाच भारतीय खलाशी शुक्रवारी सायंकाळपर्यंत इराणहून भारतासाठी रवाना होतील. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सुटका करण्यात आलेल्या भारतीय खलाशांबद्दल सविस्तर माहिती दिली आणि खलाशांच्या सुटकेब
समाजवादी-साम्यवादी राजवटींनी त्यांच्या देशातल्या इतर राजकीय विचारसरणीच्या लेखकांवर नुसती नजरच ठेवली नाही, तर त्यांची ससेहोलपट केली. कित्येक जण ठार झाले. कित्येक जण सैबेरियातल्या तुरुंगात सडत राहिले. काही थोडे भाग्यवान जीव वाचवून पश्चिम युरोप किंवा अमेरिकेत आश्रय घेऊ शकले.
आपल्याला नवे राष्ट्रीय ‘लॉजिस्टिक’ धोरण तयार करायचे असून त्यासाठीची पूर्वतयारी म्हणून विविध प्रकल्प पूर्ण करायला हवेत, हे मोदींनी देशाची सत्ता हाती घेताच निश्चित केले होते. दूरदृष्टी म्हणतात, ती हीच आणि ती मोदींमध्ये पुरेपूर आहे. आताच्या नव्या लॉजिस्टिक धोरणामुळे वाहतुकीला कमी इंधन लागेल तसेच वाहतुकीच्या कमी खर्चासह पुरवठा साखळीतील अडथळेदेखील पार होतील.
१८५७ च्या सशस्त्र उठावानंतर मधल्या काही काळात असाहाय्य, असंघटित आणि अज्ञानी जनतेत स्वधर्म आणि स्वराष्ट्राविषयी स्वाभिमानाच्या अभावामुळे कुठल्याही स्तरावरून स्वातंत्र्यार्थ प्रयत्न करण्यात आला नाही. परंतु, स्वातंत्र्याच्या उपजत लालसेमुळे काहींच्या हृदयात उद्रेक होऊन त्यांच्या मनात स्वराज्याची ठिणगी पेटली. महाराष्ट्रातून वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळक, परांजपे, चापेकर यांनी आपल्या विचारांनी आणि कृतींनी जनसामान्यांत जुलमी इंग्रज राजसत्तेविरुद्ध प्रक्षोभ निर्माण केला. यांची प्रेरणा घेऊन सावरकरांनी सशस्त्रक्र
ठाणे कारागृहात आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरेंचा स्मृतिस्तंभ उभारणार
आज इटलीचा स्वातंत्र्य दिन. फासीवादाविरूद्ध शोषणाविरूद्ध ‘बेला सियाओ’ गीत गाणारे इटलीवासी आजही आजही ‘बेला सियाओ’ गात आहेत. पण, आता ते या गीताने कडवा विरोध करत आहेत ते कोरोनाला.
‘टिळक क्रांतिकारक नव्हतेच, त्यांचा या चळवळीशी काय संबंध?’ असं म्हणणारे लोक आपल्याला दिसतात. मात्र, इतिहासाच्या खोलात जाऊन डोकावले तर नक्कीच वेगळे चित्र साकारले जाते. तत्कालीन क्रांतिचळवळीच्या म्हणाव्या तशा फारशा नोंदी नसल्याने टिळकांनी पडद्यामागून क्रांतिकारकांना जे सहकार्य केले, त्याबद्दल फारसे लिहिले गेलेले नाही. दुर्दैवाने तो इतिहास आज आपल्याकडे म्हणावा तसा चांगल्या अवस्थेत उपलब्ध नाही. आम्ही तो जपू शकलो नाही. त्या काळात ब्रिटिश राजवट असल्याने तो लिहिता आला नाही, ज्यांनी लिहिला त्यांना त्यातील काही गोष्ट
लोकमान्य टिळकांनी चिरोलवर जो खटला भरला त्यावेळी त्यांची उलटतपासणी चिरोलचा वकील कार्सनने घेतली ती अतिशय वाचनीय आहे. लोकमान्य टिळकांचा क्रांतिकारकांशी किती घनिष्ठ संबंध होता याची खात्री त्यावरून पटते. या उलटतपासणीत टिळकांना सर्वाधिक प्रश्न हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल विचारण्यात आलेले आहेत. बाबा सावरकर आणि टिळकांचे संबंध, त्यांचा पत्रव्यवहार, चापेकर आणि टिळक संबंध यावरही त्यांना विचारलेले प्रश्न आणि टिळकांनी दिलेली उत्तरे फार मार्मिक आहेत. टिळकांचे क्रांतिकारकांशी जवळचे, फार फार जवळचे संबंध आहेत याच
लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात गुप्त क्रांतिकारक कार्यरत होते. गावोगावी त्यांची मंडळे होती. सावरकर कुटुंब या चळवळीचे अग्रणी! स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे बंधू बाबाराव सावरकर यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘अभिनव भारत’ संस्थेशी टिळकांचा जवळचा संबंध होता, पण पडद्यामागून! टिळक विचाराने झपाटलेल्या सावरकरांनी महाराष्ट्रात क्रांतीची गुप्त केंद्रे स्थापिली. बहुत लोक एकत्र केले. सावरकरांचे विचार हे टिळक विचारांची पुढची आवृत्ती आहेत. महाराष्ट्रातील बहुतेक क्रांतिकारकांचा आणि त्य
महाराष्ट्रात क्रांतिकारकांची चळवळ घडली, वाढली ती टिळकांच्या काळात. देशपातळीवर टिळकांचे नेतृत्व ‘लोकमान्य’ होण्याचा तो काळ! ब्रिटिशांना जमेल त्या मार्गाने खिंडीत गाठण्याचे प्रयत्न टिळक करत होतेच. मात्र, सगळेच प्रयत्न त्यांना अगदी जाहीरपणे करता येत नसत. अशावेळी ‘क्रांती’च्या वाटेवरून चालणार्यांना टिळक आधार देत, त्याचे बळ वाढवत आणि काही सूत्र टिळकांना पडद्यामागून हलवावी लागत असत. ब्रिटिशांना जरब बसवण्यासाठीचा हा लपंडाव होता. क्रांतिकारकांच्या साथीने ब्रिटिश सरकारविरुद्ध हा लपंडाव टिळक कसे खेळले आणि कसे जिंकले
मागील लेखात सशस्त्र क्रांतिकारक म्हणून सावरकरांविषयी महत्त्वाचे क्रांतिकारक आपल्या भावना कोणत्या शब्दांत व्यक्त करत होते, त्याचा थोडक्यात आढावा घेतला. या भागात आपण त्यांच्या इतर काही पैलूंविषयी काही निवडक मान्यवरांच्या भावना जाणून घेऊ.
दोन्ही शतकांच्या ३९ वर्षांनी माणसाच्या जगण्याचा, आयुष्याचा पोत बदलला
क्रांती ही दुसर्यांसाठी असते की स्वत:साठी? जगात अनेक क्रांतिकारक झाले, पण हा मूलभूत प्रश्न त्यांच्या जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही पडलाच. या सार्याला अपवाद आहेत, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या क्रांतीतील संतत्व जाणून घ्यायलाच हवे.
जी व्यक्ती 'आंबेडकरवादी' आहे, ती व्यक्ती 'मार्क्सवादी' असूच शकत नाही आणि जी व्यक्ती 'मार्क्सवादी' आहे, ती 'आंबेडकरवादी' असूच शकत नाही, असा विश्वास असणारे निलेश मोहिते. शोषित-पीडित जनतेला सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी निलेश अग्रेसर आहेत. गावातील 'बौद्धजन पंचायत' आणि 'बौद्ध महासभा' या दोन संघटनांच्या कार्यकर्त्यांचे एकत्रिकीकरण करून त्यांनी त्यांच्या गावात 'बौद्ध समाज सेवासंघ' संस्था स्थापन केली. हेतू हा की, कार्यकर्त्यांचे विभाजन होऊ नये. पुढे 'दलित युवा पँथर'च्या माध्यमातून त्यांनी संघर्ष आणि समन्वयाच्या
१९८०च्या दशकात संभाजीनगरच्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या काही तरुणांनी एक स्वप्न पाहिले. स्वप्न होते सर्वसामान्यांना परवडणाऱ्या शुल्कात गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा देण्याचे! त्यातून 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान'ची आणि त्याच्या पहिल्या उपक्रमाची- डॉ. हेडगेवार रुग्णालयाची सुरुवात झाली. आपल्या देशात वैद्यकीय प्रश्नांच्या मागे सामाजिक उपेक्षा, स्थलांतर, आर्थिक समस्या, दारिद्य्र, व्यसनाधीनता आणि जागृतीचा अभाव अशी अनेक कारणं असतात. त्यामुळे वैद्यकीय सुविधा देतानाच या अन्य कारणांवरही काम करण्याच
मुंबईच्या दि. १७ मार्च, १९३८च्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या सर्वसाधारण सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "गरिबांचा पक्ष गरिबांनी चालविला पाहिजे. कारण, गरिबांच्या व्यथेची जाणीव गरीब व्यवस्थित समजू शकतो." डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर गरीब, तळागाळातल्या समाजाचा आणि मुख्यत: कामगारांचा आवाज बुलंद करणारे कामगार नेते म्हणून विजय कांबळे यांनी यशस्वीरित्या आपली ओळख निर्माण केली. इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे राहावे या ध्यासाने झपाटलेल्या विजय कांबळे यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला आढाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना सर्वार्थाने जागरुक आणि जीवित ठेवणाऱ्या संस्थांपैकी एक म्हणजे जळगाव जिल्ह्यातील भडगावची 'जागृती' ही सामाजिक संस्था. अगदी किल्लारीच्या भूकंपापासून ते हल्लीच्या विद्यार्थ्यांना संगणकजागृत करणारा या संस्थेचा कार्यव्याप. तेव्हा, आंबेडकरांच्या विचारांचे बीज समाजमनात आपल्या कार्याने रुजवणाऱ्या या संस्थेविषयी...
क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र विचारांनी तो प्रेरित झाला. पण, केवळ आत्मउन्नतीचा मार्ग न पत्करता, त्याने समाजोन्नतीची कास धरली. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेणार्या विजय कांबळे यांनी ‘भारतीय बौद्धजन विकास समिती’ची मुहूर्तमेढ रोवली. आंबेडकरांच्या विचारमूल्यांचे अधिष्ठान लाभलेल्या या संस्थेच्या माध्यमातून आज अनेक समाजोपयोगी कामांना बळ मिळाले आहे. तेव्हा, आंबेडकरांच्या विचारांना सर्वस्वी मूर्तरूप देऊन कार्यरत विजय कांबळे यांचा जीवनप्रवास आणि समितीच्या समाजकार्याचा घेतलेला हा आढावा...
‘निर्माण’ ही एक स्वयंसेवी संस्था बांधकाम आणि नाका कामगार, तसेच अन्नप्रक्रिया उद्योगातील दुर्लक्षित असंघटित कामगार, झोपडपट्टीतील जॉबवर्क करणार्या महिलांसाठी १९८६ पासून कार्यरत आहे. या संस्थेच्या सध्याच्या संचालिका डॉ. वैजयंता आनंद असून त्या ‘निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क’मध्ये अध्यापनाचे काम करीत होत्या. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानातून व कार्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी १९८६ पासून सुरू झालेल्या या छोट्या संस्थेचे रुपातंर मोठ्या संस्थेत केले. ‘निर्माण’च्या म
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "एखाद्या समाजाची प्रगती मोजायची असेल तर त्या समाजातील महिलांची स्थिती पाहावी." मात्र, दुर्देवाने आपल्या समाजात महिलांच्या स्थितीत अजूनही काही सकारात्मक फरक पडलेला नाही. त्यामुळे मालेगावच्या शेतकरी कन्या आणि आता विवाहानंतर मुंबईत स्थायिक झालेल्या योजना ठोकळे यांनी समाजातील दुर्बल घटकांसाठी मुख्यत महिलांसाठी काम करण्याचे ठरवले. हे काम करताना योजना यांनी धम्माचा विचार कायमच अंगिकारला आहे. योजना ठोकळे यांनी आपल्या समाजकार्याचा उलगडलेला हा प्रवास...
दि. २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर रोजी पीईएस मिलिंद कॉलेज स्टेडियम, नागसेनवन, औरंगाबाद येथे जागतिक धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिषदेचे उद्घाटन श्रीलंकेचे बुद्ध धर्मगुरू महानायक थेरो यांच्या हस्ते झाले, तर परिषदेला विशेष उपस्थिती आणि आशीर्वाद लाभला तो जागतिक बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांचा. ही परिषद शेकडो धम्म उपासकांच्या सहकार्याने सनदी अधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे आणि धम्मउपासिका रोजना व्हॅनीच कांबळे यांनी आयोजित केली हेाती. या धम्म परिषदेचा हा इतिवृत्तांत...
समाजात शिक्षणाचा प्रसार होऊन त्यांच्यातील अज्ञान नष्ट व्हावे. दलित, वंचित समाजात शिक्षणामुळे आत्माविश्वास निर्माण झाला म्हणजे ते प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकतील, असे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वाटत असे. उच्च शिक्षणाचा प्रसार झाला तर समाजात प्रगतीला दिशेने वाटचाल करता येईल, या अपेक्षेने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ८ जुलै, १९४५ रोजी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली.
‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही, चातुर्वण्य व जातिभेद ही मानवाचीच निर्मिती आहे’ असे रोखठोक बोलणार्या क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांची १९२ वी जयंती उद्या दि. ११ एप्रिल रोजी सारा देश साजरी करणार आहे. त्यानिमित्ताने हा लेखप्रपंच.
जगाने महायुद्धे तसेच शीतयुद्धे अनुभवली आहेत. त्यामध्ये अमेरिका आणि इराणचा संघर्ष हा कोणत्या वळणावर जगाला नेईल, हा चिंतेचा विषय आहे.
राजकीय पक्ष म्हटले की, एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप, टीकाटिप्पणी ओघाने आलीच. परंतु, हे करत असताना एखादा राजकीय पक्ष किंवा नेता जर थेट देशविघातक प्रवृत्तींचे समर्थन करू लागला तर ती मात्र चिंतेची बाब ठरते.
कायदा हातात घेऊन कोणाचा जीव घेण्याएवजी घटनात्मक मार्गाने एखाद्या विषयाची सोडवणूक कशी करता येईल, हाच विचार देशातल्या प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे. तसे झाले तर, अशा हिंसक घटना नक्कीच टळतील.