‘मन की बात’हा कार्यक्रम म्हणजे, या खेळाडूंनी देशासाठी क्रीडाविषयक आघाडीवर केलेल्या कामगिरीवर प्रकाश टाकणारा मंच ठरला आहे आणि आता दि. ३० एप्रिल रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा शंभरावा भाग सादर होत असताना, गेल्या तीन वर्षांत, या कार्यक्रमाच्या सर्व भागांनी देशातील खेळाडूंना त्यांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रात भविष्य घडविण्यासाठी प्रेरित करण्याचे कसे कार्य केले आहे, याचा आढावा भारतातील क्रीडाविश्वासाठी सध्या अत्यंत उत्साहवर्धक म्हणावा लागेल.
Read More