कला, संस्कृती, क्रीडा या क्षेत्रात काहीतरी वेगळे करायचे या भावनेतून नाशिकमधील समविचारी लोकांनी एकत्र येत २०१८ साली आयाम, नाशिकची स्थापना केली. आयाम नाशिकच्या माध्यमातून आजपर्यंत विविध विषयांवर कार्यक्रम झाले. ज्याचे मूळ कायम भारतीयत्व, भारतीय संस्कृती, आपला इतिहास असेच होते. माध्यम अनेक असले तरीही राष्ट्रप्रथम हे एकमेव सूत्र. पुढील महिन्यात ‘गोदावरी संवाद’ ( Godavari Sanvad ) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जाणून घेणार आहोत आयामच्या विविध उपक्रमांसह ‘गोदावरी संवाद’ कार्यक्रमाविषयीची माहित
Read More