पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्रात अनेक विकास कामांच लोकार्पण ते करणार आहेत. सकाळी सुरुवातीला नाशिक आणि दुपारी नवी मुंबई चा दौरा ते करणार आहेत. पंतप्रधान सकाळी नाशिक येथे पोहोचले आहेत.
Read More
कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा हे मुंबईतील वाळकेश्वर येथे वसलेल्या बाणगंगा तलावाचे उत्थान आणि रामकुंडाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी काम करत आहेत. मंत्री लोढा यांनी परिसरातील अतिक्रमणे हटवून त्याचे वारसापण पुनर्संचयित करण्याची योजना आखली आहे. या विकास प्रकल्पाचा उद्देश पर्यटकांना आकर्षित करणे आणि भाविकांसाठी धार्मिक विधी सुलभ करणे हा आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे सर्वच क्षेत्रात आणीबाणी निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. यास पंचवटीतील तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या रामकुंड आणि लगतच्या गोदाघाट परिसर देखील अपवाद नव्हता. या काळात अनेक निबंध आल्याने परिसरातील लहान मोठे व्यावसायिक , दुकानदार यांच्यासह हातावर काम करणाऱ्या प्रत्येक वर्गाचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने रामकुंड तीर्थक्षेत्री सुरू असलेले अर्थचक्र ठप्प झाले होते. मात्र आता काही प्रमाणात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने पुन्हा एकदा रामकुंड आणि लगतच्या गोदा
रामकुंडामध्ये कोणत्याही प्रकारची पूजा केल्यास गुन्हे दाखल करणार असा इशारा देत मध्यरात्रीच नाशिक पोलिसांनी शहरातील सर्व साधू, महंत, पुरोहित यांना नोटीस बजावली आहे.
भारताचे दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे येथील रामकुंडात विधीपूर्वक विसर्जन करण्यात आले.
स्वकष्टावर प्राविण्य मिळविले आणि गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांना या ‘हेअर स्टाईल’ची गोडी लावली.