Raj Bhavan

वळसे पाटील म्हणतात,"...गांभिर्यानं घेण्याची आवश्यकता नाही."

"मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात एका अनोळखी गाडीचं शिरणं ही अनावधानाने घडलेली घटना आहे. त्यामुळे त्या प्रकाराला गांभिर्यानं घेण्याची आवश्यकता नाही.", असे वक्तव्य राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. शुक्रवारी (दि. १८ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या गाडीचा ताफा राजभवन येथून वर्षा निवासस्थानी चालला होता. त्यावेळी मलबार हिलवरील रस्त्यावर अचानक एक अनोळखी चाकचाकी गाडी त्या ताफ्यात शिरली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची सुरक्षा आणि वाहनचालकावरील कारवाई याबाबत प्रश्नचिन्ह उद्भवत होते. त्यासंदर्भात राज्याच्या गृह

Read More

पटोलेंवर कारवाई न झाल्यास उपोषणाला बसणार; भाजपचा इशारा

चर्चगेट येथील गांधीजी यांच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसणार

Read More

न्या. विद्यासागर कानडे यांनी घेतली लोकायुक्त पदाची शपथ

मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांनी राज्याच्या लोकायुक्त पदाची शपथ घेतली.राजभवन येथे गुरुवारी (दि.१९) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्या. कानडे यांना पदाची शपथ दिली.शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, राजशिष्टाचार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, पोलीस महासंचालक संजय पांडे, राज्याचे मुख्य सेवाधिकार आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, उपलोकायुक्त संजय भाटिया, मुंबई उच

Read More

विश्व हिंदू परिषदेकडून साधूंच्या हत्येचा निषेध ; राज्यपालांची घेतली भेट

पालघरमधील साधूंच्या हत्येचा निषेध करत विश्व हिंदू परिषदेच्या महंतांनी राज्यपालांची भेट घेतली.

Read More

राजभवनात कडेकोट बंदोबस्त

मोठ्या हालचाली घडण्याची शक्यता

Read More

शेतकरी, गरीब रुग्णांना तात्काळ मदत मिळणार

देंवेंद्र फडणवीस यांनी घेतली राज्यपालांची भेट

Read More

राजभवनावर मोर्चा : बच्चू कडू ताब्यात !

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121