Rahul Gandhi DNA Test

मराठी ग्रामीण साहित्याचे आधारवड हरपले, ज्येष्ठ साहित्यीक रा.रं. बोराडे यांचे निधन! Maha MTB

मराठी ग्रामीण साहित्याचे भीष्म पितामह अशी ओळख असणाऱ्या रा.रं. बोराडे यांचे वृद्धपकाळाने निधन!

Read More

‘साहित्यरत्ना’च्या स्मृतींची जपणूक चिरंतन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासन

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या बहुमोल स्मृती चिरंतन जपण्याचे काम ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’मध्ये ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासना’च्या माध्यमातून सुरू आहे. विद्यापीठात ‘ललित कला केंद्रा’ला लागूनच असलेल्या इमारतीत हे अध्यासन कार्यरत असून दै. ‘मुंबई तरुण भारत’ने या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन अध्यासन प्रमुख डॉ. सुनिल भंडगे यांच्याशी संवाद साधला. तेव्हा हे अध्यासन शाहिरांच्या साहित्याचा ज्वलंत उद्गार जनमानसांत पोहोचवणारे लोकासन झाले आहे, याची प्रचिती आली. उद्याच्या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमि

Read More

गझल कट्ट्याची स्वतंत्र चूल : आवश्यक की अनावश्यक?

अखिल भारतीय साहित्य संमेलनातून संपूर्ण तीन दिवस चालणारा गझल कट्टा यावर्षीपासून केवळ तीन तास असेल, असा निर्णय नुकताच साहित्य महामंडळाने घेतला. त्यानंतर गझलकारांनी गझल सादरीकरणासाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करायचे ठरवले. याच धर्तीवर ‘पहिले एल्गार गझल संमेलन’ अमळनेर येथे दि. २७ आणि २८ जानेवारी रोजी आता आयोजित करण्यात आले आहे. संमेलनादरम्यान गझल कट्टा स्वतंत्र सभागृहात साजरा होतो. तेव्हा तिथे रसिकांची गर्दी होते. मात्र, मुख्य मंडपात रसिकांची उपस्थिती अत्यल्प असते. तसेच गझल म्हणजे मराठीवर झालेले आक्रमण आहे, असे

Read More

विचार उमजणार्‍या प्रेक्षकांतून चित्रपट पुढे जाईल : गणेश मतकरी

चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, काही वेळेस ते समाजप्रबोधन, मूल्यशिक्षण तर काही वेळेस ते कलेचे अविष्कार असतात. चित्रपट हे एका अर्थाने नव्या काळातील साहित्यच! परंतु, ते कसे पाहावे, हे सांगणारा समीक्षक इथे महत्त्वाची भूमिका बजावतो आणि म्हणूनच ही एक प्रकारची मनस्वी आणि परखडपणे तसेच अभ्यासपूर्ण केलेली पत्रकारिता. असेच एक पेशाने स्थापत्यविशारद असले तरी ख्यातनाम चित्रपट समीक्षक म्हणजे गणेश मतकरी. त्यांच्या ‘चित्रपट प्रवाहांचा इतिहास : जागतिक आणि भारतीय’ या पुस्तकाच्या निमित्ताने गणेश मतकरी यांना ‘वसंत शंकर उ

Read More

‘विस्मृतिचित्रे’ ते ‘भारतीय विरागिनी’

आज सर्वत्र स्वागत होत असलेले डॉ. अरुणा ढेरे यांचे ‘भारतीय विरागिनी’ हे चिंतनगर्भ पुस्तक विरागी संत कवयित्रींच्या कथा-व्यथा मांडते. या पुस्तकावर दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे कालच पुणे येथे आयोजित मुक्त संवादाचा साहित्यपूर्ण कार्यक्रमही अगदी उत्साहात संपन्न झाला. असे हे ‘भारतीय विरागिनी’ पुस्तक अरुणाताईंच्या साहित्याचा, संप्रदायांचा पापुद्रा उलगडून त्याचे अचूक विश्लेषण मांडते. या आशयघन पुस्तकाच्या आगमनासोबतच अरुणाताईंनी २५ वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘विस्मृतिचित्रे’ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. दोन्ही पुस्तकांच्य

Read More

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांचे निधन

पुण्यातील पत्रकारनगरमधील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Read More

नागरिकत्व कायदा योग्यच : प्रतिभा रानडे

प्रसिद्ध लेखिका प्रतिभा रानडे यांचे रोखठोक मत

Read More

भारत गजेंद्रगडकर यांच्या लेह-लडाखच्या छायाचित्रांचे प्रदर्शन

संत गोरोबाकाका साहित्यनगरी

Read More

‘उद्याची तयारी करावी लागेल’ : ज्येष्ठ पत्रकार श्रीराम शिधये

दोन्ही शतकांच्या ३९ वर्षांनी माणसाच्या जगण्याचा, आयुष्याचा पोत बदलला

Read More

भगव्यामय ग्रंथदिंडीला संमेलनाध्यक्ष फादर दिब्रेटो गैरहजर

प्रकृती अस्वास्थ्यचे कारण पुढे करत ग्रंथदिंडीला दांडी

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121