मोदींच्या काळात ना दहशतवादी हल्ले झाले, ना कोठे बॉम्बस्फोट झाले. ही जाणीव आज जशी भारतीयांना आहे, तशी जगातील इतर राष्ट्रांचे नेतृत्व करणारे नेतेदेखील मान्य करू लागल्याने आता ‘नो मनी फॉर टेरर’ अर्थात अतिरेक्यांसाठी पैसा नाही, याचे प्रमुख केंद्र भारतात निर्माण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावाला अमलात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
Read More
समाज माध्यमे, डार्क वेब, क्रिप्टो करन्सीचा दहशतवादी गटांकडून होणारा गैरवापर आणि त्याविषयी जागतिक एकमत नसणे, हे मुद्दे भारत नो मनी फॉर टेरर या जागतिक परिषदेमध्ये मांडणार आहे. नवी दिल्ली येथे १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी ही परिषद होणार आहे.