महाराष्ट्रातील अवशेषसंपन्न किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे रायगड जिल्ह्यातील रोहा या तालुक्याच्या गावाजवळ वसलेला अवचितगड. पायथ्यापासून तासाभरात आपण गडाच्या भग्न दरवाजातून गडावर प्रवेश करतो.
Read More
एकमेकांपासून दूर असताना आपल्या माणसांशी संवाद साधण्याचं एकुलतं एक माध्यम म्हणजे पत्र. माणूस बोलू लागला तशी भाषेची आणि संवादाची गरज निर्माण झाली. आपला आवाज पोहोचू शकणार नाही, अशा व्यक्तीसमोर व्यक्त होण्याच्या इच्छेतून लिपीचा जन्म झाला. कुणापर्यंत तरी पोहोचण्यासाठी माणूस आता लिहू लागला, हा पत्राचा जन्म. या पत्राने केवळ अंतरावरच नाही, तर काळावरही विजय मिळवला. आपण ज्या माणसांना पाहिलेही नाही, पाहू शकणारही नाही, अशा माणसांपर्यंत आपले विचार पोहोचविण्यासाठी तो त्याच्या बुद्धीला सुचेल त्या माध्यमांचा कागद करून पत्र