हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक आणि निर्माते सुभाष घै यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीमुसार, घै यांना श्वास घेण्यास त्रास आणि अशक्तपणा आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुभाष घै यांच्या तब्येतीत आता सुधारणा होत असून डॉक्टर करत असलेल्या उपचारांना ते प्रतिसाद देत आहेत.
Read More
मुंबई : महाविकास आघाडीच्या ( MVA ) प्रस्थापित नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा राग मतदारांवर काढण्यास सुरुवात केली आहे. या नेत्यांच्या ताब्यातील दूध संघांनी संघटितरित्या दुधाचे दर पाडून दूध उत्पादक शेतकर्यांना वेठीस धरले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांचे दररोज पाच कोटींचे नुकसान होत आहे.
अभिनेत्री-निर्माती तेजस्विनी पंडित सध्या तिच्या ‘येक नंबर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची ती निर्माती तर होतीच पण त्यात तिने उत्तम भूमिका देखील साकारली होती. अशातच दिवाळीच्या मुहूर्तावर तेजस्विनी पंडितने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. तेजस्विनी मावशी झाली आहे. तेजस्विनीची बहिणी पूर्णिमा पुलन आई झाली असून तिने एका गोंडस चिमुकलीला जन्म दिला आहे. या चिमुकलीबरोबरचे खेळतानाचे फोटो शेअर करून तेजस्विनीने मावशी झाल्याचं जाहीर केलं आहे. तेजस्विनीच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिची निर्मिती आणि अभिनय असणाऱ्या फुलवंती या चित्रपटामुळे चर्चेत आहे. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेली ‘फुलवंती’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट असून या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांद प्राजक्ता निर्माती आणि स्नेहल प्रविण तरडे दिग्दर्शिकेच्या भूमिकेत समोर आल्या आहेत. दरम्यान, प्राजक्ता आजवर सुत्रसंचालक, अभिनेत्री, निर्माती या रुपात तर दिसलीच पण आता लवकरच ती राजकारणात देखील प्रवेश करणार अशी चिन्ह दिसत असून त्याबद्दल तिने स्वत: माहिती दिली आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार चित्रपट देणारे दिग्दर्शक महेश कोठारे यांनी काही वर्षांपुर्वी मालिकाविश्वातही पाऊल ठेवले होते. ‘विठुमाऊली’ व ‘दख्खनचा राजा जोतिबा’, ‘जय मल्हार’ या मालिकांच्या यशानंतर ‘स्टार प्रवाह’वर लवकरच एक नवीन पौराणिक मालिका येणार आहे. दिग्दर्शक महेश कोठारे आता साडेतीन शक्तीपीठांची कथा सांगणारी मालिका भेटायला येणार आहे.
कान्स चित्रपट महोत्सवात महाराष्ट्राचे आणि मराठी चित्रपटसृष्टीची मान उंचावणाऱ्या अभिनेत्री छाया कदम यांनी आता निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. ‘बारदोवी’ या चित्रपटाने निमित्ताने त्या निर्मात्या म्हणून समोर येणार असून या रहस्यमय चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मानवी नातेसबंध, तांत्रिक, रहस्य, अतर्क्य घटना असलेल्या ‘बारदोवी’ या चित्रपटाचा ट्रेलर चित्रपटाविषयीची उत्कंठा वाढवणारा आहे. हा चित्रपट २ ऑगस्ट रोजी भारतात सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
‘जय संतोषी मां’ हा १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे निर्माते दादा सतराम रोहरा यांचे निधन झाले आहे. १८ जुलै २०२४ रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दादा सतराम रोहरा हे सिंधी समाजातील मोठे प्रस्थ होते. ते केवळ निर्मातेच नाही तर उत्तम गायकही होते. दादा सतराम रोहरा यांनी दादा राम पंजवानी, भगवंती नवानी, कमला केसवानी आणि इतर अनेक प्रसिद्ध गायकांसह सुपरहिट गाणी दिली आहेत. त्याशिवाय, 'जय संतोषी मां' आणि 'हाल ता भाजी हालूं' यांसारख्या हिट चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे.
कान्स चित्रपट महोत्सवात नुकताच अभिनेत्री छाया कदम यांनी मराठी चित्रपटसृष्टीचा झेंडा फडकवला. कायमच दमदार अभिनयासाठी अभिनेत्री छाया कदम यांचं नाव घेतलं जातं. अनेक हिंदी मराठी चित्रपटांतून छाया कदम यांनी त्यांच्या सकस अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. अभिनेत्री म्हणून उत्तम काम करतानाच आता छाया कदम यांच्या कारकिर्दीत नवं वळण आलं आहे. बारदोवी या आगामी चित्रपटाची सहनिर्मिती छाया कदम यांनी केली असून, त्या या चित्रपटात प्रमुख भूमिकेतही आहेत. २ ऑगस्ट रोजी भारतात सर्वत्र हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक प्रवीणकुमार मोहारे यांनी आज १० जुलै २०२४ दादरच्या शिवाजी पार्क परिसरात आंदोलन केलं होतं. झाडावर चढून त्यांनी आंदोलन केलं असून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. प्रवीणकुमार यांनी झाडावर बसूनच प्रसारमाध्यमांशी संवाद साधून त्यांच्या आंदोलनाचं कारण सांगितलं आहे.
निर्माती-अभिनेत्री श्वेता शिंदे हिच्या साताऱ्यातील घरी चोरांनी दरोडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चोरीमध्ये चोरट्याने अभिनेत्रीच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला असून १० तोळं सोनं लंपास केले आहे. याशिवाय काही पैसे चोरल्याची माहिती देखील मिळाली असून त्यावेळी घरात कुणीच नसल्याची माहिती श्वेताने दिली. सोमवारी ३ जूनच्या रात्री ही घटना घडली असून याबाबत अभिनेत्री श्वेता शिंदेने सातारा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
जपानला मागे टाकून भारत जगातील तिसरा सर्वात मोठा सौरऊर्जा उत्पादक बनला आहे. भारताने ८ वर्षात ६ स्थानांनी झेप घेत ही कामगिरी केली आहे. सौरऊर्जेच्या बाबतीत भारताने गेल्या काही वर्षांत खूप काम केले आहे. भारत आता पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांऐवजी अक्षय ऊर्जा स्रोतांपासून वीज निर्मिती करण्याची क्षमता वाढवत आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माते आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) सध्या त्यांच्या अनोख्या पोस्टमुळे चर्चेत आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी जर का त्यांची भेट घ्यायची असेल तर पैसे मोजावे लागणार असे म्हणत भेटण्यासाठीचे दरपत्रक नव्या होतकरू कलाकारांसाठी (Anurag Kashyap) ठरवले आहे. मला माझा मौल्यवान वेळ वाया घालवायचा नाही, त्यामुळे ज्या कुणाला मला भेटायचं असेल त्यांना आता पैसे मोजावे लागतील, असे अनुराग यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांचा नवा चित्रपट ‘जुनं फर्निचर’ लवकरच भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. ‘या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा’ (Mahesh Manjarekar) या वाक्यावरुनच ज्येष्ठ नागरिकांबद्दल (Mahesh Manjarekar) चित्रपटाचे कथानक असणार हे तर नक्कीच. या चित्रपटाच्या टीझरचा सोहळा दादरयेथील छत्रपती शिवाजी पार्क मधील नाना-नानी पार्क येथे संपन्न झाला. यावेळी अनेक ज्येष्ठ नागरिक देखील उपस्थित होते.
देशात सध्या लोकसभा निवडणूकीचे वातावरण असून अनेक कलाकार देखील राजकारणात प्रवेश करताना दिसत आहेत. काही दिवसांपुर्वीच थलापती विजय यांनी देखील स्वत:चा राजकीय पक्ष सुरु केला होता. आता आणखी एका दिग्दर्शकाने (Ram gopal Varma) त्यांच्या राजकारमाचा प्रवास सुरु केला आहे. दिग्दर्शक - निर्माते राम गोपाल वर्मा (Ram gopal Varma) यांनी नुकतीच राजकारणाच्या त्यांच्या प्रवेशाची पोस्ट केली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ निर्माते धीरजलाल शाह (Dhirajlal Shah) यांचे दु:खद निधन झाले. ११ मार्च रोजी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धीरजलाल शाह (Dhirajlal Shah) यांनी अजय देवगण, सनी देओल यांच्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. धीरजलाल शाह यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीची धकधक गर्ल म्हणजे माधुरी दीक्षित. ८०-९०च्या दशकापासून प्रेक्षकांना आपल्या आभिनय आणि नृत्याच्या अदाकारीने घायाळ करणारी माधुरी आता दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर निर्मिती क्षेत्रात उतरली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर माधुरी दीक्षितने ‘पंचक’ या तिच्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली असून माधुरी व तिचे पती श्रीराम नेने हे दोघेही या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत. या चित्रपटात अनेक मराठी कलाकार दिसणार आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेने प्रे
दक्षिणेतील चित्रपट निर्माता रविंदर चंद्रशेखरनवर कायदेशीर कारवाई झाली आहे. महापालिकेच्या घनकचऱ्याचे ऊर्जेत रूपांतर करण्याच्या व्यावसायिक प्रस्तावातून त्याने एका व्यावसायिकाची १५.८३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून रविंदरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
कलाकारांना योग्य वेळेत त्यांच्या कामाचे मानधन मिळत नाही असी तक्रार वारंवार मालिका, चित्रपट किंवा अन्य कलाकारांकडून केली जात आहे.. निर्मात्यांकडून मानधन न मिळाल्याचा मुद्दा पुन्हा एकदा अभिनेता शशांक केतकर याने उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे. ठरलेल्या कामाचे, वेळेत पैसे मिळावे इतकी प्रत्येक कलाकारांची माफक अपेक्षा असते. असं त्याने यापुर्वी म्हटले होते. आता पुन्हा एकदा एका निर्मात्यानं त्याच्या चित्रपटाचे मानधन थकवल्याने शशांकने राग व्क्त करणारी पोस्ट समाज माध्यमावर केली आहे.
येत्या ८ ऑगस्टला दादा कोंडके यांची ९१ वी जयंती आहे. याच निमित्ताने दादांच्या गाजलेल्या चित्रपटांची मेजवानी झी टॉकीजने प्रेक्षकांसाठी आणली आहे. १९६९ साली प्रदर्शित झालेल्या दादांच्या चित्रपटांनी तर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतलाच, पण त्यांच्या गाण्यांनी देखील सत्तरचा काळ गाजवला. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षक दादांच्या चित्रपटांशी जोडला गेला. आजच्या तरूणाईलाही दादांच्या चित्रपटातील इरसाल विनोद हवाहवासा वाटतो.
पाकिस्तान, बांगलादेश येथे आर्थिक चणचण असल्याने त्यांच्याकडून कांद्याची आयात थांबली आहे, तर नाशिकसह इतर जिल्ह्यातदेखील कांदा उत्पादन यंदा झाल्याने दर घसरले असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते सतीश कौशिक यांचं आज निधन झालं. वयाच्या 66व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. सतिश कौशिक यांचं अचानक निधन झाल्याने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून सतीश कौशिक यांच्या निधनाची माहिती दिली. आपल्या विविधांगी भूमिकांनी बॉलिवूडवर आपल्या अभिनयाची छाप सोडणारे आणि चेहऱ्यावर कायम हास्य असलेले अभिनेते राहिले नाहीत या वृत्तावर बॉलिवूड अभिनेत्यांचा विश्वासच बसत नाहीये. अनेकांनी तर ट्विट करून हा आपल्यासाठी सर्वात मोठा धक्का असल्याचं म्हटलं आहे.
अजय पूरकर यांचे नाव अभिनय आणि गायन या दोन्ही क्षेत्रात गाजलेल्या कलाकृतींशी जोडले गेलेले आहे.
आपली मते मोकळेपणाने मांडण्यामध्ये बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुराग कश्यप याचेही नाव येते. सामाजिक असो वा राजकीय जवळपास प्रत्येक मुद्द्यावर तो आपले म्हणणे मांडत असतो
'राष्ट्रीय मतदार दिवसा'च्या आधी प्रख्यात सिनेनिर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने सामान्य नागरिकांमध्ये मतदान अधिकारांबाबत जागरूकता पसरवण्यासाठी खास पाऊल उचलले आहे. भारताचा एकमेव बहुभाषिक माइक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘कू अॅप' वर करणने एक पोस्ट लिहिली आहे.
मराठीमधील अनेक दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या रोहन गोडांबे यांचा कार्यकारी निर्माता ते निर्माता हा प्रेरणादायी प्रवास
गेल्या अडीच महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. पुण्यातल्या सह्याद्री रुग्णालयात त्यांनी सोमवारी (१९ एप्रिल) सकाळी अखेरचा श्वास घेतला.
हिंदी भाषेच्या चौकटीत बंदिस्त न राहता, अनेक भाषांमध्ये काम करणारे प्रसिद्ध अभिनेते तसेच निर्माते, दिग्दर्शक म्हणजेच चतुरस्र कलावंत अमोल पालेकर.
बालनाट्य, एकांकिकांपासून ते अगदी गूढकथांपर्यंत रसिकमनाचा नेमका ठाव घेणारे ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणजे रत्नाकर मतकरी यांचे १७ मे रोजी निधन झाले. एक हौशी चित्रकार आणि परखड वक्ते म्हणूनही मतकरी सुपरिचित होते. तेव्हा, अशा या रसिकप्रिय, अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या कारकिर्दीवर थोडक्यात प्रकाश टाकणारा हा लेख...
आखाती अरब देशांनी तेलाच्या पैशांतून आपल्या नागरिकांना फारसे कष्ट न करता चैनीत जगण्याची सवय लावली. आज त्यांच्यावर अनुदानाची खिरापत वाटायला पैसा नाही आणि द्यायला काम नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक अरब देशांनी आपल्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर बदल करायला सुरुवात केली आहे.
जबरदस्त कलाकृतीने प्रेक्षकांसमोर मनोरंजनाचा खजिना खुला करणारे, प्रसिद्ध दिग्दर्शक, एक अफलातून आणि अस्सल रुबाबदार व्यक्तिमत्व, कसलेला अभिनेता, माणसांच्या गर्दीत रमणारा हुकमी एक्का, मराठी चित्रपटसृष्टीचा ‘बिग बॉस’ म्हणजे अर्थात महेश मांजरेकर.
सुबोध आता पुन्हा एकदा एक नवीन कलाकृती पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाला आहे मात्र एका वेगळ्या रुपात तो प्रेक्षकांसमोर येईल.
यावर्षी दरवर्षीच्या सरासरी पावसाप्रमाणे अधिक काळ पाऊस पडला, त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून शेतीला जोडधंदा असलेला वीटभट्टी व्यवसायसुद्धा लांबणीवर पडला आहे.
संगीतातील उस्ताद गुलशन कुमार यांच्या जीवनावर आधारित 'मोगूल' या आगामी चित्रपटात मुख्य भूमिका कोण साकारणार याविषयी प्रचंड चर्चा रंगत होती.
बॉलीवूड अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता दत्त यांची पहिली मराठी निर्मिती असलेल्या ‘बाबा’ चित्रपटाची सध्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत बरीच उत्सुकता आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच संजय दत्तच्या हस्ते प्रदर्शित झाला
चित्रपट मग ते हिंदी असो कि मराठी, यशाचे प्रमाण किंवा यशस्वी चित्रपटांची संख्या नेहमीच अपयशी चित्रपटांच्या तुलनेत कमी असते. चित्रपटाच्या अपयशाची अनेक कारणे असतात, त्या पैकी एक म्हणजे निर्माते एका चित्रपटानंतर पुन्हा निर्मितीकडे फिरकत नाहीत, याला अपवाद फार कमी निर्माते आहेत; त्यापैकी एक जोडी म्हणजे अनिश जोग आणि रणजीत गुगळे.
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक गाजलेले चित्रपट दिलेला संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांनी आता मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. ते ‘बाबा’ या त्यांच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.
बॉलिवुडमधील सिनेनिर्माते राजकुमार बडजात्या यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. मुंबईतील एच.एन. रिलायन्स रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सिनेमा निर्माते सदानंद लाड उर्फ पप्पू लाड यांनी बुधवारी सकाळी लाडाचा गणपती मंदिरात आत्महत्या केली.
व्यंगचित्र म्हटलं की, आपल्याला विनोदी चित्र, मार्मिक चित्र, अर्क चित्र, अश्लिल किंवा चावट चित्र, मिश्किल चित्र इत्यादी प्रकार आठवतात. आर. के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे अशा ख्यातकीर्त व्यंगचित्रकारांनी तर सामाजिक विषयांना राजकीय बाज देऊन जी व्यंगचित्रे काढली, त्यामुळे ‘राजकीय व्यंगचित्र’ हा विषय अधिक लोकप्रिय झाला. व्यंगचित्रांवर आणखी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने विचार करत वरील व्यंगचित्रांबद्दल जे लोकांचे मत बनलेले आहे, त्याला जरा वेगळ्याच मार्गाने नेऊन व्यंगचित्रकार ल. हु. काळे यांनी केवळ ‘कृषी’विषयाव
दूध उत्पादकांसाठी खुशखबर; दुधाला मिळणार २५ रुपये भाव
आज ९० रु. लिटर दराने विकले जाणारे दूधही राज्याच्या बाजारात उपलब्ध आहे आणि लोक ते घेतातही. राजू शेट्टींना हे ठाऊक आहे का? राज्यातल्या शेतकरी आणि दूध उत्पादकांना अशी काहीतरी नवीन दिशा दाखविण्याचे काम राजू शेट्टी कधी करतील का, त्यासाठी कधी सरकारदरबारी भांडतील का?
भारतीय चित्रपटाचे जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांचा आज १४८ वा वाढदिवस असल्याने गुगलने त्यांना डूडलच्या माध्यमातून स्मरणात आणले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांची पोल्ट्री प्रोड्युसर्स कंपनी