नुकतीच भारताने समुद्री खाद्यान्नाची सर्वकालीन उच्चांकी निर्यात नोंदवली. २०१० मध्ये केवळ २.९ अब्ज डॉलर मूल्याची समुद्री खाद्यान्न निर्यात करणारा आपला देश, आज ८.०९ अब्ज डॉलर मूल्याची निर्यात करत आहे. तसेच २०२५ पर्यंत या क्षेत्रातील निर्यात दहा अब्ज डॉलरपर्यंत लक्ष्य केंद्र सरकारने निर्धारित केले आहे. त्यानिमित्ताने...
Read More