(PM Narendra Modi's stern warning to Pakistan) पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी २२ मे रोजी राजस्थानमधील बिकानेर जिल्ह्यातील जाहीर सभेला संबोधित करताना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना थेट इशारा दिला आहे. यावेळी बोलताना 'आता चर्चा जर चर्चा झालीच तर ती केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच होईल' असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच २२ एप्रिल रोजी झालेला भ्याड दहशतवादी हल्ला आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान विरोधात राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'बाबतही त्यांनी भाष्य केले आहे.
Read More
जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरातील नादिर गावात १५ मे २०२५ रोजी सकाळी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई केली. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तीन अज्ञात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.सुरक्षा दलांना दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी नादिर गावात शोधमोहीम सुरू केली.
Pakistan occupied Kashmir only issue bilateral talks with Pakistan
( Operation Sindoor ) काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या इस्लामिक दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. यात मोठ्या प्रमाणावर या दहशतवादी तळांचे, दहशतवाद्यांच्या मनुष्यबळाचे आणि दहशतवाद्यांना मदत देणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेला भारताने उद्धवस्त केल्याचे स्पष्ट झाले आहे.
काहीही म्हणा, यावेळी शरद पवार किंवा सोनिया गांधी यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे आघाडीवर आहेत. कशा बाबतीत म्हणताय? रडारड करण्याच्या बाबतीत. 4 जूनपर्यंतची प्रतिक्षाही न करता, त्यांनी मतदानाच्या दिवसापासूनच रडारड, चिडचिड, दोषारोप सुरू केलेत. काही लोकांचे म्हणणे आहे की, त्यातही उद्धव यांच्यामध्ये सुधारणा आहे. इतर वेळेसारखे त्यांनी फुल टाईम टोमणे दिले नाहीत, तर दोषारोप केलेत. त्यांचा टोमण्यांकडून रडण्याचा प्रवास सुरू आहे. लोकांचे काय? त्यांच्या म्हणण्यावर काय जायचे म्हणा.
पाकव्याप्त काश्मिर भारताचे अंग आहे. मागच्या सरकारमधील लोकांच्या चुकीमुळे ते आपल्यातून काही काळासाठी गेले आहे. पण संसदेच्या सर्वसंमतीने ते निश्चित परत मिळवले जाईल, यात काही शंका घेण्याची गरज नाही, असा विश्वास केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी गुरूवार, दि. 16 मे रोजी व्यक्त केला. नाशिकच्या कॉलेज रोडवरील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हॉल येथे श्वास फाऊंडेशनतर्फे विश्वबंधू भारत हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. जयशंकर यांची ज्येष्ठ विचारवंत व लेखक विजय चौथाईवाले आ
पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी (JAAC) ने महागाई आणि इतर मुद्द्यांवर पुकारलेला संप मागे घेतला आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये चालू असलेल्या अनेक दिवसांच्या हिंसाचार आणि संघर्षानंतर, जेएएसीने मंगळवार, दि. १४ मे २०२४ आपला संप मागे घेण्याची घोषणा केली. निदर्शनांदरम्यान पीओकेमध्ये चार जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जखमी झाले आहेत.
"काश्मीर (पीओके) हा भारताचा एक भाग आहे आणि देशातील प्रत्येक राजकीय पक्ष काश्मीरला भारतासोबत जोडण्यासाठी वचनबद्ध आहे. ही आपली राष्ट्रीय बांधिलकी आहे." असे वक्तव्य परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर बुधवार दि. ८ मे २०२४ गार्गी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. ते म्हणाले की लोकांनी हे मान्य केले होते की कलम ३७० रद्द करता येणार नाही, परंतु भाजप सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये ते रद्द केले.
"अटकेपार झेंडा फडकावणाऱ्या मराठ्यांचे आपण वंशज आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन एकदिशेने निघालेले आपण लोक आहोत. त्यामुळे आता थांबणे नाही. अयोध्या केवल झांकी है, पीओके अभी बाकी है!", असे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष महंत गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा रविवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.(Govinddev Giri Maharaj on POK)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या एका फोनवर नेपाळ मध्ये अडकलेल्या ५८ मुंबईतील नागरीकांना सुखरुप परत आणले आहे. पनवेल तालुक्यातील कामोठे येथील हे नागरीक नेपाळ मध्ये तीर्थयात्रेसाठी गेले असता त्यांना तीथे काही लोकांकडून डांबून ठेवण्यात आले या प्रसंगी त्यांना या संकटातून सोडवण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कधी काळी दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असलेल्या पाकिस्तानात एकापाठोपाठ एक दहशतवादी मारले जात आहेत. अज्ञातांकडून या घटना घडत असल्याचे समजते. त्यामुळे नेमके या घटनांच्या मागे आहे तरी कोण, या प्रश्नाचे उत्तर तूर्त कुणाकडे नाही आणि ते असले तरी ते जाहीर करण्यासारखेही नाही.
सोनपतमधील कुंडली नगरपालिकेचे वॉर्ड नगरसेवक निरंजन यांना 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देण्यासाठी फोन आले. कॉलवर जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. फोन करणार्याने सांगितले की तो पीओके (पाकिस्तानच्या बेकायदेशीरपणे व्याप्त काश्मीर) मधून फोन करत आहे. टेलिग्राम या सोशल मीडिया अॅपवरून त्यांना धमकीचा कॉल करण्यात आला होता. टेलिग्रामवर कॉल करून धमक्या येण्याची प्रक्रिया सुरूच आहे.
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)ची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत या घटकांच्या उन्नतीसाठी शैक्षणिक योजना, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण व नोकरीइच्छुक युवकांसाठी यूपीएससी व एमपीएससीचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्थेला यावर्षी दीडशे कोटी रुपये देणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कारगिल विजय दिवसानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी लडाखमधील द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकावर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला की, भविष्यात गरज पडल्यास भारत नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडू शकतो. यासोबतच भारत आपल्या अखंडतेशी कधीही तडजोड करणार नाही, असेही ते म्हणाले.
असं म्हणतात की, मुलं ही देवाघरची फुलं. मात्र, सध्या या निरागस, निष्पाप बालकांवर अत्याचाराच्या घटना देशभरात वाढत आहेत. बालकांवर होणार्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी ‘पोक्सो’ कायदा अस्तित्वात आहे. त्या अनुषंगाने घडणार्या घटना, समाजमन आणि प्रशासन यांचा या लेखात घेतलेला हा मागोवा. दुःखद, संतापजनक आणि अतिशय भयावह अशा या चित्राने विचलित होण्यापेक्षा समाजाने आपली सज्जनशक्ती एकत्रित करून परिस्थितीत सुधारणा करायलाच हवी, यासाठी हा लेखप्रपंच...
ठाणे महापालिका क्षेत्रातील माजीवडा येथील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या आरक्षण क्रमांक ७ सेक्टर ४ या भूखंडाचा अक्षरश: उकिरडा झाला आहे. महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हे मैदान खेळाडूंसाठी गैरसोयीचे ठरले आहे.
अहमदनगरचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पन्नालाल पोखरणा यांचे निलंबन रद्द होणे किंवा निलंबन रद्द झाल्यानंतर त्यांची नव्याने पदस्थापना होणे अशा निर्णयाबाबतची संपूर्ण कार्यवाही शासन स्तरावरच करण्यात आली असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ पोखरणा यांचे निलंबन रद्द करण्यात कुठल्याही विशेषाधिकारांचा वापर केला नसल्याचे आज राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले.
महिला दिनाच्या औचित्यावर भाजपचे माजी मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची मुलगी श्रेयसी निशंक हिला कॅप्टन पदावरून मेजर पदावर बढती मिळाली आहे. आपल्या मुलीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत या संबंधीतील माहिती रमेश पोखरियाल यांनी दिली.
गेल्या सत्तर वर्षांत तरुणांची माथी भडकविण्याचे काम केलेल्या तीन कुटुंबांना आता जाब विचारण्याची वेळ आली आहे
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव केंद्रीय शिक्षण मंत्री डॉ रमेश पोखरियाल निशंक यांना या वर्षीचे आंतरराष्ट्रीय अजेय सुवर्ण पदक प्रदान करण्यात येणार आहे.
२०२१ सालच्या बोर्डाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने न घेता लेखी पद्धतीने घेण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारने बुधवारी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आणि देशात नव्या शैक्षणिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली. एकविसाव्या शतकाच्या आशाआकांक्षा पूर्ण करतानाच भारतीय परंपरा व मूल्यांशी सुसंगत तसेच ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असे म्हणत कालबाह्य शिक्षणपद्धतीला हद्दपार करणारे हे धोरण आहे.
सीबीएसई दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपली आहे. मंडळाने आज दहावी आणि बारावी बोर्डाच्या प्रलंबित सीबीएसईची तारीख पत्रक जाहीर केले.
जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० रद्द करून मोदी-शाह यांनी आतापर्यंत जे कोणी केले नाही, ते धाडस करून दाखवले. आताचा परिसीमनाचा निर्णय त्यापुढचा. नव्या परिसीमन आयोगानुसार लडाखच्या ४ जागा कमी होतील, पाकव्याप्त काश्मीरच्या २४ जागा जशाच्या तशा राहतील आणि आणखी ७ जागा (हिंदु अनुसूचित जाती-जमातींसाठी) वाढतील.
बालाकोट एअरस्ट्राईकला १ वर्ष पूर्ण होतील, तरीही बालाकोट पुन्हा सक्रिय झाला असल्याची माहिती पुन्हा समोर
७५ कि.मी.पर्यंत अचूक मारक क्षमता
इंडिया पोकर चँपियनशिपचा थरार आणि आकर्षण वाढविण्यासाठी, यंदा प्रथमच डॅन बिल्झेरिअन हे २८ मिलियन फॉलोअर्स असणारे इन्स्टाग्रामचे बादशहा येथे उपस्थित होते. ते आपल्या चमकदार जीवनशैलीसाठी प्रसिद्ध असून त्यांनी या स्पर्धेचे महत्व वाढविण्यासाठी भारताला भेट दिली होती.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकव्याप्त काश्मीरमधील रॅलीत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याने मुस्लिमांना चिथावणी देणारे भाषण केले
पाकव्याप्त कश्मीरमध्ये शनिवारी स्थनिक लोकांनी पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचाराच्या निषेधार्ध रस्त्यावर उतरत आंदोलन केले. परंतु शांततेत सुरू असणाऱ्या या आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने या नागरिकांवर गोळीबार करत लाठीचार्ज केला.
जम्मू-काश्मीरबाबतचे 'कलम ३७०' रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या कुरापती थांबता थांबत नाहीत, याबद्दल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी पाकिस्तानला गंभीर इशारा दिला आहे.
कलम ३७० रद्द केल्यांनतर बिथरलेल्या पाकिस्तानला उत्तर देताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला चांगलेच ठणकावले. आता पाकिस्तानसोबत जी काही चर्चा होईल ती फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच होणार, असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला.
जम्मू-काश्मीरच्या नावावर फक्त पैसे खाणार्यांचा, फुटीरतावाद्यांना पाठीशी घालणार्यांचा, पाकिस्तानशी संधानबांधणार्यांचा हा भारत नाही, तर समस्येच्या मुळाशी हात घालणारा, घाव घालणारा हा भारत आहे. परंतु, हा भारत जसा पाकिस्तानला नकोय तसाच काँग्रेसलाही नकोय. म्हणूनच तर दोघेही समदुःखी एकाच सुरात गळे काढताना दिसतात!
कलम ३७० तर हटवले, आता केंद्र सरकारचे लक्ष पाकव्याप्त काश्मीरवर असल्याचे संकेत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले.
रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची डीआरडीओकडून यशस्वी चाचणी
१ वर्षांपूर्वी भारताने केलेल्या पराक्रमाची आठवण करून देण्यासाठी 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस' साजरा केला जातो. भारताने १९९८मध्ये पोखरण येथे अण्वस्त्रचाचणी करून इतिहास घडवला होता
पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा भारताने बदला घेतला आहे. जैश-ऐ-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे पीओकेमधील अड्डे उद्धवस्त केले आहेत.
भारतरत्न अटबिहारी वाजपेयी यांची आज ९४ वी जयंती. देशाच्या लाडक्या पंतप्रधानांच्या जन्मदिनानिमित्त देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे.
अटलजींच्या परराष्ट्र धोरणाबाबत अभ्यासाची चुणूक त्यांच्या तरुण वयापासून दिसून येते.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खाक्न अब्बासी यांनी काल गिलगीट-बाल्टीस्तानच्या संसदेला भेट देऊन दोन्ही सभागृहांच्या नेत्यांशी चर्चा केली.
'जम्मू-काश्मीरसह संपूर्ण गिलगीट-बाल्टीस्तान हा भारताचा अविभाज्य अंग असून यामध्ये केले जाणारे कसले प्रकारचे बदल भारताकडून सहन केले जाणार नाही' असा थेट इशारा भारत सरकारने पाकिस्तानला दिला आहे.
संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वतः याविषयी माहिती दिली असून ब्राह्मोसच्या या यशस्वी चाचणीसाठी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.