Paper Weight

अडला हरी गाढवाचे पाय धरी! श्रीकांत शिंदेंनी लोकसभेत विरोधकांना धुतलं!

लोकसभेचे कामकाज दि. ८ ऑगस्ट रोजी तहकूब केल्यानंतर दुपारी १२ वाजता पुन्हा सुरू झाले. यादरम्यान अविश्वास ठरावावर चर्चा सुरू झाली. तहकूब केल्यानंतर दुपारी १२ वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर पुन्हा गदारोळ सुरू झाला. यावेळी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, इंडिया विरोधकांची आघाडी नाही तर विनाशाची आघाडी आहे. काँग्रेसच्या काळात देशात भ्रष्टाचार आणि दहशतवाद फोफावला. त्यामुळेच त्यांना युपीए नावाची लाज वाटत होती म्हणून विरोधकांनी इंडिया आघाडी नाव

Read More

मणिपूरमध्येही हिंसक गटांकडून महिलांचा वापर; भारतीय सैन्याच्या कारवाईमध्ये अडथळे

नवी दिल्ली : शाहिनबाग आणि कथित शेतकऱ्यांच्या आंदोलनाप्रमाणेच मणिपूरमध्येही हिंसक गटांकडून भारतीय सैन्यासह सुरक्षा दलांच्या कारवाईमध्ये अडथळा आणण्यासाठी महिलांचा ढाल म्हणून वापर होत असल्याचे दिसून आले आहे. मणिपूरमध्ये गेल्या महिन्याभरापासून संघर्षाची स्थिती आहे. तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्य पोलिस, केंद्रीय सुरक्षा दले आणि भारतीय सैन्याच्या तुकड्या कार्यरत आहेत. मात्र, हिंसक गटांकडून भारतीय सैन्याच्या कारवाईमध्ये अडथळे आणले जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हिंसक गटांकडून ढाल म्हणून महिलांचा वापर केला

Read More

मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच, केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये गुरुवारी रात्री उशिरा केंद्रीय परराष्ट्र आणि शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंह यांच्या निवासस्थानावर जमावाने हल्ला केला. जमावाने इंफाळमधील कोंगबा येथील मंत्र्यांच्या निवासस्थानाची तोडफोड केली आणि जाळपोळ केली. हल्ल्याच्या वेळी मंत्री निवासस्थानी उपस्थित नव्हते. या घटनेबाबत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सध्याचे राज्य सरकार शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरल्याचे राज्यमंत्र्यांनी म्हटले आहे. घटनेच्या वेळी मंत्री केरळमध्ये होते. सिंह हे मैतेई समाजाचे आहेत.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121