नवी दिल्ली : “माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांनी एडविना माऊंटबॅटन आणि अन्य व्यक्तींना लिहिलेली पत्रे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या ताब्यात आहेत. ती पत्रे परत करण्यात यावीत,” असे पत्र पंतप्रधान संग्रहालयाने ( PM Museum ) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना लिहिले आहे.
Read More
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व मांडणारे कन्हैयालाल मुन्शी | MahaMTB Gappa | Prasad Phatak | Kanhaiyyalal Munshi
ही दि. १ फेब्रुवारी, १९८६ची आठवण आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीला वादग्रस्त-विवादास्पद ठरवून डिसेंबर १९४९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंच्या कारकिदीर्र्त कुलूप ठोकण्यात आले होते आणि सकल हिंदू समाजाला, रामभक्तांना कुलूपबंद लोखंडी दरवाजाच्या बाहेरूनच रामललाचे दर्शन घ्यावे लागत होते. दरवाजाबाहेर एक छोटासा चौथरा-कट्टा बांधला होता व त्या कट्ट्यावर रामभक्त फुले, फळे अर्पण करून समाधान मानत होते. तब्बल ३५ वर्षांनंतर दि. १ फेब्रुवारी, १९८६ रोजी फैजाबाद न्यायालयाने निर्णय दिला आणि अत्यंत अनपेक्षितपणे तो निर्णय हि
विसावे शतक पेट्रोल आणि त्याबद्दलच्या तंट्यांचे होते. आता एकविसावे शतक पाणी आणि त्याबद्दलचे तंटे, यांनी गाजणार आहे. या दृष्टीने बघितले, तर सिंधू नदी पाणी वाटपाचा मुद्दा आज ना उद्या ऐरणीवर आलाच असता. मात्र, अशा स्थितीत दोन्ही देशांनी प्रगल्भता दाखवली पाहिजे.
‘भारत जोडो’ यात्रेमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून स्वातंत्र्यवीरांचे छायाचित्र अन्य स्वातंत्र्यसैनिकांच्या रांगेत लावण्यात आले.
संघ आणि भाजप कार्यकर्त्यांना राहुल गांधी जिवंत जाळू इच्छित आहेत का ? – भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांचा जळजळीत सवाल
काल, दि. १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक प्रकिया पार पडली आणि दि. २१ जुलै रोजी त्याचा निकाल जाहीर होईल त्यानिमित्ताने राष्ट्रपतीपदाचे भारतीय संविधानातील महत्त्व, राष्ट्रपतींचे अधिकार आणि पंतप्रधान-राष्ट्रपती संघर्षांचा राजकीय इतिहास यांचा सविस्तर आढावा घेणारा हा लेख...
दि.२३ जून रोजी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दिन होता. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी तर्कशुद्ध कारणांसह पंडित नेहरू यांच्या पहिल्या घटनादुरुस्तीला संसदेत विरोध केला होता. म्हणून श्यामाप्रसादांच्या बलिदानदिनानिमित्त त्या घटनादुरुस्तीच्या इतिहासाचा आढावा घेणे अगत्याचे आहे.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रासाठी दिलेल्या योगदानातील सर्वाधिक महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी जम्मू-काश्मीरसाठीच्या ‘३७०’ कलमाविरोधात दिलेला लढा. या लढ्यात डॉ. मुखर्जी यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. या बलिदानाने ‘३७०’ कलमाविरोधात तत्कालीन जनसंघाने सुरु केलेला लढा धगधगत राहिला. डॉ. मुखर्जी यांनी दिलेल्या लढ्याचा त्यांच्या स्मृतिनिमित्ताने घेतलेला आढावा.
भंडाऱ्यातील शासकीय रुग्णालयात निष्काळजीपणामुळे झालेल्या दहा बालकांच्या मृत्यूनंतर ‘यांच्यावर किंवा त्यांच्यावर’ फोडत बसण्यापेक्षा या दुर्घटनेचे आत्मचिंतन करून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेस नवसंजीवनी देता येईल काय, याचा विचार व्हायला हवा. केंद्र सरकारने या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. दुःख व्यक्त करून काय होणार? थोडे राजकारण कमी करा आणि पंडित नेहरूंच्या काळात आरोग्य व्यवस्थेवर जसे काम झाले तसे करा, असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून टीका केली होती. यानंतर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांना टोला ल
पं. नेहरु यांचे भारतमातेविषयी असलेले विखुरलेले विचार या पुस्तकात वाचायला मिळतात. त्याने बरे वाटते. नेहरुदेखील भारतमातेचा विचार करीत होते, हे निदान माझ्यासारख्याला तरी नवीन असते. या पुस्तकातील पं. नेहरुंचे नावीन्यपण समजून सांगण्याऐवजी डॉ. मनमोहन सिंग यांनी आपल्या परंपरेला जागत आणि खाल्ल्या मीठाला इमान राखीत, भाजप विचारधारेवर अपरोक्षपणे भरपूर टीका केली.
‘आसियान’शी जोडले गेल्यामुळे पूर्वांचलातील जमीन आणि लोकांमध्ये असलेल्या प्रचंड क्षमतेचा आपल्याला कार्यक्षमतेने वापर करता येणार आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रकल्प पूर्वांचलासाठी महत्त्वाचे आहेत. नॉर्थ ईस्टकडे लक्ष दिल्याने ‘अॅक्ट ईस्ट’ दृष्टिपथात आले आहे.
पंडित नेहरुंच्या ऐवजी सरदार पटेल पंतप्रधानपदी विराजमान झाले असते तर भारताचा इतिहास बदलला असता का? काश्मीर प्रश्न, चीन युद्ध यांना अधिक कणखरपणे आपण तोंड दिले असते का? अशाच काही चर्चा आणि तर्कवितर्कांचा आढावा घेणारा हा लेख...